वीर सावरकर
आज स्वा.सावरकरांची पुण्यतिथी. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी सुरु केली.पुढे त्याचे रुपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले. सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी सुद्धा खुप लढले. हिंदुत्व ही संज्ञा त्यांनीच तयार केली. हिंदुत्वाविषयीचे त्यांचे विचार आजही अत्यंत प्ररणादायी आहेत.
सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शि़क्षा भोगली. तुरुंगात असताना त्यांनी अनेक महाकावव्ये लिहिली. १९२१ साली त्यांची तुरुंगातुन सुटका झाली. त्यानंतर ते हिंदु महासभेचे अध्य़क्ष अनेक वर्षे होते. भारतीची फाळणी त्यांना कधीच मान्य नव्हती.
त्यांनी कायम अखंड भारताचं स्वप्न बघितलं होतं. गांधींच्या खुनामधे त्याचा सहभाग होता की काय याची पुढे अनेक वर्र्षे शहानिशा चालली. पण निश्पन्न काहीच झाल नाही. सावरकरांना स्वातंत्र्यप्रात्पी नंतरसुद्धा भाषणबंदी होती.
स्वातंत्र्यप्राप्तीचा पहिला लढा, कमला, काळे पाणी ही त्यांनी लिहीलेली काही गाजलेली पुस्तके.
जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला या कवितांचे कवी देखील सावरकरच होत.
अशा या स्वातंत्र्यवीराला कोटी कोटी प्रणाम.
_/\_
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विनम्र अभिवादन !
>>क्रांतिकारक सावरकर/ काले
कैच्या कैइ : )
शाब्बास !
+१
हाण्ण !
अगदी अगदी.
+१
:)
गैरसोयीचे
अगदि अगदि.....
तसे म्हणायचे नव्हते पण असु शकेल
काही दुवे
आळशीपणा असावा.
वापर
+५००
>>दुर्दैवाने गांधीजींच्या
गडबड
असे लेख लिहून एखाद्याविषयीची
मुद्दा वेगळा आहे
स्वयंसंपादन (सोय नाही माहिती
सावरकरांची विज्ञाननिष्ठा मला
@सावरकरांची विज्ञाननिष्ठा मला
विनम्र अभिवादन!
आदरांजली
__/\__
विनम्र अभिवादन.
_/\_
भाषा शुद्धी !
सावरकारांबद्दल आदरच आहे. पण
जिनांच्या मुस्लिम लीगला
पाकिस्तान हे धर्मा च्या
पाकिस्तानच्या निर्मितीत धर्म..
तेच ते
देश या संकल्पनेच्या व्याख्या
खात्री नाही...
अमोल उद्गिरकर
विज्ञाननिष्ठा....
कट्टर हिंदूत्ववादी देशभक्त
आदरांजली
अष्ट्पैलू .....
स्वा. सावरकरांना
अभिवादन!
विनम्र अभिवादन
स्वातंत्र्यवीरांना विनम्र
सावरकरांवर सिनेमा करण्यासाठी
सावरकरांचे भाट !
आदरांजली, कारण यापेक्षा जास्त
ती वेगळी आहे
अवांतर......