ग्रहण
तंत्रज्ञान ,विज्ञानाची जशी अधिकाधिक प्रगती होते आहे तशी तशी समाजात अंधश्रद्धा वाढत आहे असे स्पष्ट जाणवते.अगदी खरंय. शिक्षणाने लोकांमध्ये चिकित्सक, वैज्ञानिक दृष्टी रूजवल्याचे आपल्याकडे तरी जाणवत नाही. माझा बॉस आत्ताच सांगून गेला, खडीसाखरेचं पाणी किंवा तुळशीची पाने खा गेलास की लगेच, म्हणजे ग्रहणाचा दोष नाही लागणार. ऑफिसमधला दुसरा एक सहकारी म्हणत होता, 'अरे, ये सब सायंटिफिक है, हमारे वेदों मे ऐसी ही थोडी है ये सब.' ग्रहणाचा माणसावर परिणाम होणार यावर माझ्या ऑफिसमधल्या बहुतांशांचा विश्वास दिसला. यातल्या काहींशी वाद घालून पाहिला. 'एवढा मोठा समुद्र पण त्याला भरती ओहोटी येते चंद्र- पृथ्वी गुरूत्वबलामुले, मग माणसाची काय बिशाद, होणारच की परिणाम' अश्या धाटणीचा प्रतिवाद झाला. गर्भातल्या बाळावर होणार्या परिणामासंबंधी जर्मनीत सम्शोधन झाल्याचे एकाने सांगितले. 'कुठे' विचारल्यास सांगता आले नाही. एकूणातच 'बाबा वाक्यं प्रमाणम' असा सगळा भोंगळ कारभार आहे. 'आमचे अजून ग्रहण सुटले नाही' हा निबंध आगरकरांनी १२०- १३० वर्षांपुर्वी लिहिला असेल. त्याचे अजूनही समयोचीत असणे हे आपले केवढे मोठे दुर्भाग्य!
In reply to तंत्रज्ञान ,विज्ञानाची जशी by पुंबा
आमचे अजून ग्रहण सुटले नाही' हा निबंध आगरकरांनी १२०- १३० वर्षांपुर्वी लिहिला असेलरंजक.. हा निबंध वाचायला मिळेल का कुठे ? एकूणातच आगरकरांबद्दल फारसं काही माहीत नाही. पण आता वाचायला आवडेल. काही दुवे असतील तर कृपया द्या.
In reply to आमचे अजून ग्रहण सुटले नाही' by मराठी कथालेखक
https://msblc.maharashtra.gov.in/pdf/newpdf/next47/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%99%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF%20%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%20%E0%A5%A7.pdfवरील दुव्यावर पान क्र. १०४ वर हा लेख मिळेल. आम्हाला शाळेत अभ्यासाला होता.
In reply to https://msblc.maharashtra.gov by पुंबा
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
In reply to स्त्रियांना व्यावहारीक शिक्षण by पुंबा
In reply to https://msblc.maharashtra.gov by पुंबा
ग्रहणाच्या निमित्ताने whatsapp फेसबुक वर अनेक पोस्ट वाचनात आल्या.. एक एकदम गोरीचिट्टी मुलगी व एक कृष्णवर्णीय मुलगा, यांनी शेजारी शेजारी, गालाला गाल लावून काढलेली सेल्फी, मला whatsapp वर, ' जस्ट ग्रहणा पूर्वी काहीच क्षण आधीचा फोटो', असं लेबलसाहित आलाय.
In reply to ग्रहणाच्या निमित्ताने by पगला गजोधर
In reply to काहीही सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं फर्मान दुर्दैवाने आले नाही, हे आमचं नशीब.:)) पुंबाशी सहमत
In reply to काहीही सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
...असं फर्मान दुर्दैवाने आले नाही,जास्त वेळा स्नान हे तब्येतीसाठी तसेही उपकारकच असते. :) पण ज्यांच्या गावी पाणि टंचाई पाचवीला पुजली आहे त्यांना धास्ती वाटणे स्वाभाविक आहे. :) ) अवांतर बाकी सर पाचवीला पुजणे हा वाकप्रचार लिहिता लिहिता आला ? ह्या वाक्प्रचाराचा उद्गम काय आहे ?
In reply to ...असं फर्मान दुर्दैवाने आले by माहितगार
In reply to पाचवी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. by shashu
In reply to बोला हो....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं म्हणतात की, .....आणि मिपाच्या धाग्यावर प्रतिसाद लिहायला अस्सल मिपाकरांनी कधी ''ना'' म्हणू नये. :)या निमीत्ताने गुरुवर्यांना शिष्याचा प्रणाम !
In reply to प्रणाम ! by माहितगार
In reply to हो. अगदी. ग्रहणाच्या काळात by गवि
In reply to हो. अगदी. ग्रहणाच्या काळात by गवि
ग्रहणात अन्न खाऊ तर नयेचपिण्याच्या बाबतीत असं काही नियम आहेत का ?
In reply to कालच आमच्या बाबा महाराजांकडे गेलो होतो..... by मुक्त विहारि
In reply to या परमपूज्य बाबांना by shashu
In reply to आमचे बाबा महाराज येतील असे वाटत नाही.... by मुक्त विहारि
In reply to ग्रहण चालू असतांना... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आपल्याविषयी पूर्ण आदर ठेवून by गवि
ग्रहण पाहण्याची नवी पद्धत..... ;)
( ग्रहणाच्यावेळी रिकामं तरी कसं राहावं माणसाने)
(छायाचित्र वाट्सॅपच्या सौजन्याने)
-दिलीप बिरुटे
छे छे! हे सगळं अगदी शंभर