तेव्हा तुम्ही कुठे होता?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
डॉक्टर कुल्बर्गी यांच्या हत्ये नंतर कर्नाटकातील बऱ्याच साहित्यिकांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार सरकारला परत केले. सुरवातीला हि गोष्ट कर्नाटक पुरतीच मर्यादित होती. पण हे लोन आता बऱ्याच राज्यांमध्ये पसरलेय. आणि याला कारण म्हणजे दादरी येथे झालेली घटना.
नेमके आज च तुम्हाला भारतात असहिष्णुता वाढत असल्याचा साक्षात्कार झाला काय?
हि घटना खरच दुर्दैवी होती. पण या घटनेचे भांडवल करून खूप राजकारण पेटले आहे. आणि या वाहत्या गंगेत हाथ धुवून घेण्याचे काम साहित्यिक करत आहेत. मला कोणत्याही प्रकारे दादरी येथील घटनेचे समर्थन करायचे नाहीये. फक्त एकच प्रश्न या सर्व साहित्यिकांना विचारायचा आहे. कि इतके दिवस तुम्ही काय झोपला होता काय????
दिले पुरस्कार परत.
म्हणे असहिष्णू झाला भारत.
पण हे आजच कसे घडले?
का असे फासे उलटे पडले.?
जेव्हा आला कसाब आपल्या घरी.
गोळ्या मारील्या निष्पापांच्या उरी.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
की तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?
दिली याकुब ला फाशी.
पंधरा हजार (+) जिहादी जमले त्याच्यापाशी
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?
जेव्हा जमली ही भुतावळ आझाद मैदानी.
केली शहिदांची बेअब्रू, लाथाडली त्यांची कुर्बानी.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?
अत्याचार, बलात्कार करताना केला नाही विचार किंचित.
हाकलून लावले, केले बेघर काश्मिरी पंडित.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?
भारतात राहून हा ओवेसी, पाकिस्तानची स्तुती करतो.
शंभर कोटी हिंदूंना एका मिनिटात संपवण्याची भाषा करतो.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?
उडवली देवळे आमची, केले भक्तांना ठार.
अमरनाथ, वैष्णोदेवी, वाराणसी, किती सांगू? उदाहरणे आहेत फार.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?
संसदेवरती झाला हल्ला, जगात नाचक्की भारताची.
तरी त्या अफजल्या ला मुक्त करा म्हणणारी, हि कसली औलाद भारताची ?
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?
वाढवली जाते लोकसंख्या, केली जाते दादागिरी.
भारतात राहून केली जाते, इतर देशातील मुस्लिमांची चमचेगिरी.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?
साहित्यिकांनो, आता गंभीर विचार करण्याची वेळ आहे.
मतांच्या राजकारणासाठी केलेला हा सगळा खेळ आहे.
आजच कशी काय तुम्हाला असहिष्णुता जाणवते आहे?
मला मात्र आज तुमच्या प्रामाणिकते बद्दल शंका आहे..
डिस्कलेमर : मी कोणी कवी नाहीये. त्यामुळे कृपया वरील कोणत्याही कडव्यांना व्यकरण, शब्दसंख्या, यमक अश्या कोणत्याही कसोट्या लावू नये. कवितेतील फक्त भाव समजून घ्यावा हीच नम्र विनंती.
प्रतिक्रिया
तुमच्याकडे दै. सकाळ येत असेल
विरोधी मतांबद्दल
अण्णा हजारेंचं दिल्लीत उपोषण
.
काळा पहाड यांच्या "सौजन्या"ने
अरेच्चा! हे पण तसंच साउंड