रावणाचे उदाती कारण
पूर्व प्रकाशित
रावणाचे उदाती कारण
शारुख खान च्या रा वन मध्ये एक वाक्य आहे
"तुम लोग रावण को हर साल जलाते हो क्युंकी वोह कभी नाही मरता"
आज आपल्या भारत देशा सारख्या संस्कृतीचे मिरवणार्या मध्ये हे काय चालले आहे
१) कोणते हि वर्तामान पत्र बघा ,याकुब मेमोन च्या फाशीची बातमी कलाम यांच्या पेक्षा जास्त आहे
२) जेव्हा माननीय ठाकरे साहेब यांचे देहावसान झाले तेवा पण कसाब ची चर्चा जास्त झाली
३) २ दिवसाआधी तर कहर झाला twitter वर कलाम हे trending असायला पाहिजे तर प्रतिभा पाटील ह्या दिसत होत्या
आपले लोक का फुटकळ गोष्टीना एवेढे महत्व देत आहेत ,अनुलेखाने का मारत नाहीत ?
तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता
रावणाचे उदाती कारण
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पाटीलसाहेब, मुद्दा चांगला आहे
मोजून सात ओळी ? त्याही ढीगभर
भावना महत्वाच्या ,मग संस्कुत
...
भावना महत्वाच्या ,मग संस्कुत काय कि प्राकृत कायमग *** घाला (इथे चूलीत घाला असे वाचावे)हा हा...
जाऊ द्या हो...
हो दुर्लक्षणीय
दुर्लक्षणीय नाही हो, साहेब !
माझा प्रतिसाद अस्वस्थामा
कळाले ते
बरंंं
हहपुवा
शेवटी
हो का ?
कसाब, याकुब
पण मेडिया त्यांना हिरो करत
तुम्हीही तेच केलेत.
माझा धागा कोणा एकावर नाहीये
तुम्ही तरी अजून वेगळे काय
माझा लेख न याकुब वर आहे ना
लेख?
निबंध
ह्ह्पुवा
कल्पना विस्तार :)
हे परमेश्वरा!
तसे पण कोणीच सांगू शकले नाहे
साम्जादारास इशारा काफी
=))
मला वाटलं कि आला अजून एक
...
वागळेंची गादी फुचरमद्दे कोन चालवनार.....
वागळे कि दुनिया वाले वागळे ?
कोरलेली दाढीवाले.
माहित नाही
"ब्लोग्सेसियाच" असावा हा......
चुका काढण्यात व इतरांना कमी
एक लंबर काडी
नाहीतर काय
@ अमित पाटील
तुमचा आहे ?