ब्रिटिश राज आणि नुकसानभरपाई
http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia
नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि अशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची ,अशी रास्त मागणीही केली .
परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
Sun never sets on British
ते भाषण पुर्ण ऐकायचे आहेच. पण
<blockquote> त्याचबरोबर
सम्यन्तक नाही स्यमन्तक!
तो हिरा भिक्कारडा आहे.
हिरा म्हणजे तरी काय, पारदर्शक
बॅट्या अता
पाहतो नाखु'नकाका.
"पायथ्याचा दगड"
पुरून
पूसून उरलेला. उगाच तो
कृपया धागा व्यनि कराल?
येणार येणार आमचा स्यमन्तक !!
भाषण ऐकलं.. छानच होतं
काहीही म्हणा,
बरोबर आहे
शशी थरूर यांचे आभार आणि
भाबडेपणा
हं वाघुळराव बात में दम है.
@शशी थरूर यांनी हे स्टेटमेन्ट
तुमचे मत
संपूर्ण सहमत आहे
त्याबद्दल संपूर्ण देशात
हा इतिहास म्हैत नव्हता
आपल्या कडे पण आहे ना अशी राणी
शेवटी कोहिनूर
इच्छुकांसाठी
थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले
जबरी पॉइंट!!! _/\_
याचा काहि विदा आहे का?
"यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर टू
बरोबर. दोन्ही निंदनीय आहेत;
सहमत
आर्य लोक पण बाहेरुच्नच आले
ही थ्योरी डिस्प्यूटेड
सगळेच जग बदलते ..
थरूर साहेबांचे या भाषणाबद्दल
तोच तर मुद्दा आहे
माझा प्रतिसाद नीट वाचला असता
थरूर ह्यांचे भाषण त्याला सोशल
मला पण तुमच्या भाबडे पणाची
इथल्या बर्याच
धन्यवाद निनादजी आणि डॉक्टर
..
काहीही हां दादा!
शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल
शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल श्रीलंकेच्या अध्यक्षाकडून माफीनामा कधी घ्यायचा ?आमचे अनुमोदन आहे ! पण, त्यासाठी इथल्या वानरांनी त्यांच्या मर्कटलीला थांबवून त्या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करायची गरज आहे ना ! :) ;)बरोबर काका !
सहमत!
माफीनामा
दुसरी बाजू