छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
>>> शिवरायांच्या नावे पक्ष
त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले.
एका नाटकात
ऐतिहासिक विषयातले नाटक आणि
घाशीराम कोतवला नाटक आठवतं का
सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला
भवानी तलवारीविषयी काय मत आहे
आजचे पोटार्थी स्वतःच्या
समर्थ रामदास शिवाजी
चूक, मुळात शिवकालीन पुरावेच
:)
जल्लां काय कल्लां नाय
काथ्याकुटात एका पार्टी ने
हेच की महाराज फक्त हिंदू
अरेच्चा!
निदान तुम्हा लोकांच्या
निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो!महान लोकांच्याबद्दल गदारोळ करूनच महान फायदे उपटता येतात ना ?! फुसक्या लोकांबद्दल केलेल्या गदारोळाला कोण काय महत्व देणार, आणि मग फायदा कसा होणार ?! :) :(महाराजांनी समर्थ रामदासांना
राजे मुस्लिम राजवटी विरुद्ध
तुम्ही तुमचीच वाक्ये
हे बघा
शिवाजी राजे एक धर्मनिरपेक्ष
मुस्लीम धर्माच्या विरोधात
हॅत्तेरेकी!
एक लिंक सापडली. शिवाजी राजांचे मिर्झा राजे जयसिंगांस पत्र...
सांग....नान्या..हा प्रसंग कुठल्या नाटकातला ???
देशात घटनेचं राज्य आहे,
ता .क .-ब्रिगेडींनी इतिहासाची
महाराष्ट्रात इतिहासाचा वापर
.....देशात घटनेचं राज्य आहे...????
ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे
:) . अल्लाह मार डाला
तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर
वरील प्रतिसाद काडी आहे असं
किती वॅट्चा?
म्हणजे हिटलर राष्ट्रवादीचा
गफलत झाली माफ करा मात्र
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी
औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द
नशीब कोणी अजून असे बोलले नाही
रायगडाला मुघलांच्या स्वाधीन
हो बरोबर
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी
हत्येच्या आधीच
नक्की?
हो
शकावलीतला उल्लेख असा आहे
मंचकारोहण म्हणजे विधिवत
ओ भौ
शिवाय ४० दिवस आता आपल्याला
विश्वास पाटीलांच्या पुस्तकात