संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?
भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.
http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India
भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.
मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब साजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली.
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)
मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...
आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...
मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले.
पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली.
त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.
पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे?
मुघलांचे वाडे सरकारचे झाले.
शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत.
इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत.
पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही.
मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?
प्रतिक्रिया
जपणूक आणि वाताहात
या संस्थानिकांनी विविध संस्था
??
@ अन्या दातार....
@ ग्रे.थि.
अवांतरः अवध चा तो नबाब सजिद
संस्थानिकांचे हक्क आणि सवलती
विषयच संपला !!!
.
म्हणे संस्थानिक
हो. आणि वर हेच लोक एक्मेकांना
आयला....
भारतात आजकाल खुप विचित्र गोष्टी होताहेत नाही
मुघलांचे गोडवे गाणारे "हे"
तूमी खरे 'हे 'आहात, निजामाची
.
ख्या ख्या ख्या
भारतातेल संस्थानिकांनी
आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा...
.
.
पण मुख्य जागा आणि संपत्ती
.
सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज
.
सगळ्या द्या, त्या तूमचा खाजगी
आजकाल भिक देखिल धमकावुन मागितली जाते
जे स्वतःचे आहे ते जनतेने परत
तुमच्याकडे कुणी भीक मागितली
प्रश्न संस्थानिकांच्या
जनतेनी मागितली म्हणजे नक्की
राग येवु देवु नका भाऊ
नक्की काय फरक आहे ?
सहमत
दिल्लिचा पाटील.....Lol
http://shivsamarthyog
१८५७ च्या लढ्यात महादजी
१८५७ च्या लढ्यात महादजी
उत्तरेकडे खरा पराक्रम दाखवला
पानिपतच्या युद्धात अतुलनीय
युद्ध सोडुन पळुन गेले असे
शिंदे ,होळकरांची खडी फौज होती
आणि होळकरांनी माघार घेतली
तुम्ही सफेद दाढीवाल्याच्या
नरके आणि सोनवणी हे तुमचे गुरू
सफेद दाढ्या वाढवलेले प्लांटेड
नरके, सोनवणी अन खेडेकर यांचे
+१
तूम्हीही ज्या तत्परतेने
पुरंदरे, पांडुरंग बलकवडे,
Pagination