Aryan-Dravidian divide a myth: Study
http://timesofindia.indiatimes.com/news/india/Aryan-Dravidian-divide-a-myth-Study/articleshow/5053274.cms
http://www.dnaindia.com/scitech/report_indians-are-one-people-descended-from-two-tribes_1292864
मुळ पेपर
http://www.google.co.in/url?sa=t&source=web&ct=res&cd=3&ved=0CBIQFjAC&url=http%3A%2F%2Fwww.naasindia.org%2FAnnouncements%2FNewsLetter.pdf&ei=NlKjS_X7CoHCrAeJ45DmCA&usg=AFQjCNFm3pjlAn8hNZ7UWsVw59bW1h5Mww&sig2=-Wlz4VSxp77tks6KsQs2Xw
आर्यांचे भारतावर झालेले आक्रमण हा वादाचा विषय आहे. परंतु तसा स्पष्ट उल्लेख मी लेखात केलेला आहे हे ध्यानी घ्यावे. सत्य काय आहे हे डोळे उघडे ठेवून नि:पक्षपातीपणे तपासले पाहिजे. पण हे दिपंकर सारखे हिंदुत्ववादी आमचेच म्हणणे खरे अशा पद्धतीने हा वाद पुढे रेटतात हा माझा अनुभव आहे. दिप्या, तरी मी तुला मागेदेखील चर्चेदरम्यान सांगितलं होतं.
लेखाचा रोख आधी वर्णव्यवस्था आणि त्यातून जातींची निर्मिती असा आहे.
मुळात वर्णसंकर होऊन जातींची निर्मिती होऊ शकत नाही असे वाटते.
जाती याच मुळापासून वास्तव आहेत. जसजसे नवनवीन गट (टोळ्या) समाजात सामावल्या गेल्या तसतशा जाती बनत गेल्या.
टोळीचे अंतर्गत बेटीव्यवहाराचे तत्त्व आणि जातींचे तेच तत्त्व समांतर दिसते.
वर्णव्यवस्था हे असलेल्या व्यवस्थेचे काल्पनिक / हायपोथेटिकल एक्सप्लेनेशन आहे.
उदा. एखादे वेस्ट इंडिअन गाणे तात्यांनी ऐकावे आणि त्यातले सूर ऐकून हे क्षयज्ञ या रागात बसते असे म्हणावे तसे आहे. (क्षयज्ञ रागातून ते गाणे बनलेले नाही).
आर्यांचे आक्रमण सिंधुसंस्कृतीच्या विनाशानंतर १००० वर्षांनी ही माहिती कोठून मिळाली ? ते समकालीन असल्याचे (किंवा थोडातरी ओव्हरलॅप असल्याचे) मी आजवर वाचले आहे.
नितिन थत्ते
आर्यांचे आक्रमण सिंधुसंस्कृतीच्या विनाशानंतर १००० वर्षांनी ही माहिती कोठून मिळाली ?
मला ही माहीती 'Discovery Of India' या पुस्तकात मिळाली.
ते समकालीन असल्याचे (किंवा थोडातरी ओव्हरलॅप असल्याचे) मी आजवर वाचले आहे. जाती याच मुळापासून वास्तव आहेत. जसजसे नवनवीन गट (टोळ्या) समाजात सामावल्या गेल्या तसतशा जाती बनत गेल्या.टोळीचे अंतर्गत बेटीव्यवहाराचे तत्त्व आणि जातींचे तेच तत्त्व समांतर दिसते. -
मी शेवटच्या परिच्छेदात हे नमूद केले आहे आणि जातींच्या उगमाचे कारण अधिक जुन्या इतिहासात सापडू शकेल हेही नमूद केले आहे. तो शेवटचा परिच्छेद देत आहे.
It is also believed that Aryan migration had taken place in successive waves. Period which we are talking about (i.e. 2000 B.C. approximately) deals with most of the recent wave. So it could also be the case that process of the stratification of the community might have been initiated when older waves of Aryan people came to India. All this is entirely baffling & ambiguous though; it appears reasonable that seeds of the stratification of the society might have been sown in even more ancient past.
प्रतिक्रिया
अप्पाजी,
इंग्रजी
पहिल्या
हो. हे
Aryan-Dravidian divide a myth
विंग्रजीत कह्याला
अरे
आर्यांचे
नाही
अरे उतारी
अप्पा हे
लुफ्त...
वर्ण > जात ?
आर्यांचे