मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ६)

निनाद · · राजकारण
चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ पाचवा भाग १५०पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने - भाग ६

वाचने 29364 वाचनखूण प्रतिक्रिया 152

In reply to by जॅक द रिपर

श्रीगुरुजी Mon, 08/30/2021 - 08:41
असेल. पण ते प्रत्येक वेळी चौकशीसाठी उपस्थित राहिले आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे ईडीची नोटीस कचराकुंडीत फेकून लपून बसले नाहीत.

भाजपने अनिल देशमुखाना क्लिनचीट दिली असेल तर ती "राष्ट्रहितासाठी" दिली आहे असे समजावे. त्याने चीनचे कंबरडे मोडले जाणार आहे (ते कसे??? असं जो विचारेल तो देशद्रोही) ;)

निनाद Mon, 08/30/2021 - 04:34
सय्यद निजाम नावाचा आरोपी 'तांत्रिक' बनत असे. आर्थिक विवंचना असलेली हिंदू घरे शोधून सय्यद निजाम असा दावा करायचा की तो आपल्या तंत्र विद्याने प्रत्येक समस्या झटपट सोडवेल. तंत्र-मंत्राच्या बहाण्याखाली तो हिंदू कुटुंबांना आमिष दाखवून त्यांचा विश्वास जिंकत असे. आणि नंतर त्या घरातील महिलांना अडकवून त्यांच्यावर बलात्कार करत असे. सय्यद निजाम त्या मुलींकडून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासही लावत होता असा आरोप केला जातो आहे.

निनाद Mon, 08/30/2021 - 04:39
कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापण्याच्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी सलीम खान, फैजान अहमद आणि मजीद हुसेन या तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय आहे. सामान्य माणसाला भारतीय नोटेचा कागद मिळवणे जवळजवळ अशक्य आहे, त्यामुळे बनावट नोटांच्या या कटामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आहे याची पोलिसांना खात्री आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, सामान्यत: पैसे छापण्यासाठी कागद परदेशातून यत असावा.

श्रीगुरुजी Mon, 08/30/2021 - 15:04
हिंदूंना कोरोनाची लागण व्हावी, हिंदूंमध्ये कोरोनाचा प्रसार वाढावा अशी काही भाजप नेत्यांची इच्छा दिसते. त्यामुळेच चंपा, राम कदम वगैरे निरूद्योगी मंडळी दहीहंडी, मंदिरे उघडा अशी आंदोलने करताना दिसत आहेत.

सुबोध खरे Mon, 08/30/2021 - 19:15
बाकी या धाग्यावर चंद्रसूर्यकुमार यांचा एक अभ्यासपूर्ण प्रतिसाद सोडला तर केवळ चिखलफेक सोडून दुसरं काय दिसतं आहे? एक आयडी केवळ द्वेषपूर्ण प्रतिसाद सातत्याने देत असून त्याला संपादक मंडळाचे अभय आहे. यामुळे अनेक जुने आय डी मिपावर येणे बंद झाले आहेत हे त्यांनी मला खाजगीत बोलून दाखवले आहे. जर अशीच चिखलफेक चालू राहिली तर मिपाची स्थिती इतर मरणप्राय/ मृत झालेल्या मराठी संस्थळांसारखी होईल यात मला अजिबात शंका वाटत नाही. अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय हि जगाची रीत आहे. परंतु एखाद्या संस्थळाचा/ व्यक्तीचा अकाली मृत्यू पाहवत नाही एवढेच लिहावेसे वाटते.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 Mon, 08/30/2021 - 21:13
एकाच आयडी मुळे mipa कमजोर होईल हे भलताच तर्क आहे काही लॉजिक नाही त्या मागे. इथे फक्त एकच आयडी अभ्यास पूर्ण लिहत नाही हे वाक्य द्वेष पूर्ण आहे. Bjp सरकार अनेक बाबतीत पूर्णतः फेल झालेले आहे. तरी चुकीच्या निर्णयाचे समर्थन कोण करत आहे. पेट्रोल,दर वाढ,डिझेल दर वाढ,गॅस दरवाढ,१५ लाख अजुन आले नाहीत, काळा पैसा उलट जास्त निर्माण झाला,किती तरी बँका बुडाल्या,कर्ज बुडवे मित्र ऐश करत आहेत,सहकार क्षेत्राची पद्धतशीर वाट लावली जात आहे, कविड नियंत्रण करण्यात पूर्ण अपयशी,कामगार चे संरक्षण काढून त्यांची वाट लावली,एक नाही हजारो चुकीचे निर्णय मोदी सरकार नी घेतले तरी . इथले दहा पंधरा आयडी bjp ची थोरवी च गात असतात.जसे ह्यांचा मेंदू कोणी तरी हॅक केला आहे. आणि त्या आयडी चीच प्रतिक्रिया अभ्यासपूर्ण असतात असे जावई शोध इथे काही जण लावत आहे

In reply to by Rajesh188

हेया धाग्यात दोन भाजप समर्थक आय डींनी शिवागाळ केली. पण डाॅ साहेबांच्या मते भाजप विरूध्द लिहीने वैचारीक बध्दकोष्टता आहे. आणी शिवागाळ करनारे वैचारीक प्रगल्भ आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गॉडजिला Tue, 08/31/2021 - 09:54
थोडं थंड घ्या सोबत वाट बघतोय रिक्षावाला गाणे बघितल्यास आपला राग शांत होउ शकतो.

In reply to by सुबोध खरे

काहीही हं डॉक्टर साहेब. चंद्रकुमार सूर्य यांचं प्रचारी काम असलं तरी ते व्यक्तिगत टीका ते करीत नाही, ही त्यांची जमेची बाजू असते. त्याचं आपलं इतिहास उगाळणे वगैरे कंटाळवाणे असले तरी ब-याचदा त्यांचं लेखन माहितीपूर्ण असतं. वास्तवावर ते अपवादाने बोलतात पण भक्त म्हटले की एवढे तेवढे दोष चालायचेच. पण ते आपले आवडते लेखक आहेत. बाकी, मोदी समर्थकांना विरोध सहन होत नाही. त्यामुळे काही आयडिंना टार्गेट करायचा तुमचा नेहमी प्रयत्न असतो. कारण ते योग्य आणि दूसरी बाजू लावून धरतात. बाकी आपली स्वत:ची लिहिण्याची भाषा आणि तिचा दर्जा, व्यक्तिगत टीका ते अनेकदा पाहिलं आहे, त्यामुळे आपलं रुदन हास्यास्पद वाटतं. सौ चूहे खाकर बिल्ली...! एक मिपाकर म्हणून सांगावे वाटते की मिपावर आयडी येत राहतात जात राहतात, मिपा कोणासाठीही क्षणभर थांबल्याचे पाहिलेले नाही. फटल येरर सोडले तर, त्यामुळे मिपाकर म्हणून आपण उत्तम चर्चा, उत्तम संवाद, व्यक्तिगत टीका न करता, कसे होत राहील यासाठी मिळून प्रयत्न करूया....! एकदा तुम्ही सुधारले की सगळे सुधारतील यावर माझा विश्वास आहे. ;) ( ह.घ्या) -दिलीप बिरुटे (मिपाकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर एकदा लिहिलेला प्रतिसाद बदलता येतो का? वरचा प्रतिसाद थोडा बदललेला दिसतोय. का माझा गैरसमज झाला? का दुसऱ्या धाग्यात थोडा बदल करून सेम प्रतिसाद लिहिलाय?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 08/31/2021 - 10:40
मिपावर आयडी येत राहतात जात राहतात, मिपा कोणासाठीही क्षणभर थांबल्याचे पाहिलेले नाही चंद्रकुमार सूर्य यांचं प्रचारी काम असलं त्यांच्या बाबतीत ते उजव्या विचारांचे आहेत किंवा भाजप समर्थक आहेत इथपर्यंत मी समजु शकतो पण प्रचारी काम यात आपला पूर्वग्रह साफ दिसतो आहे. या पूर्वग्रहामुळे अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी केलेले निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण आपण विसरला आहात असे खेदाने म्हणावे लागते. आणि संपादक मंडळाच्या अशा धोरणांमुळे त्यांनी मिपावर विश्लेषण करणे थांबवले आहे हे हि आपल्या लक्षात आलेले दिसत नाही माझी भाषा संयत नसते याचे कारण काही लोकांना त्याच भाषेत समजते हे दुर्दैव आहे. मला भक्त म्हणून हेटाळणी करणारे अनेक लोक आहेत पण मला त्यामुळे शष्प फरक पडत नाही. येथे पराकोटीचे द्वेषमूलक प्रतिसाद आल्यामुळे माझ्या सारखे अनेक लोक भाजप सरकारचे दोष दिसत असूनही लिहीत नाहीत. कारण अशा द्वेषमूलक लिहीणार्या लोकांच्या हाती कोलीत दिले जाईल आणि सभ्य आणि वस्तुनिष्ठ चर्चेचा विचका होईल अशी साधार भीती त्यांना वाटते. मोदी समर्थकांना विरोध सहन होत नाही. कंदाहार येथे प्रत्यक्ष काय झाले याचे कोणतेही विश्लेषण न करता भाजप नेते बुळचट आहेत हाच एक धोशा लावणारे बाहुबली काय किंवा १८८ या दोन आयडी केवळ विखारी प्रतिसाद देत असतात पण ते प्रतिसाद केवळ श्री मोदी विरोधी असल्याने त्यावर कार्यवाही करण्याची इच्छा संपादक मंडळ दाखवत नाही असे अनेक लोक बोलून दाखवतात. त्यांनी जर वितंडवाद सोडून व्यवस्थित चर्चा केली तर त्यांचे प्रतिसाद चुकीच्या गृहितकावर आधारित आहेत असे सहज दाखवून देता येतील. पण तशी त्यांना सूचना देण्याची संपादक मंडळाची इच्छा नाहि असे मी जाहीर पणे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतो मिपा कम्युनिस्ट पक्षासारखे किंवा हरिण पुच्छा सारखे व्हावे अशी आपली इच्छा असली तर गोष्टच वेगळी. कधीही येथे( हॉटेलात आलेली माणसे ७ ते १५ एवढीच असतात). सध्या १३ ग्राहक आहेत. हा आकडा कायमचा एक आकडी व्हावा अशी संपादक मंडळाची इच्छा असेल तर गोष्टच वेगळी. मिपा चालू राहील यात शंका नाही. कोणी एक य:कश्चित सुबोध खरे आला काय कि गेला काय त्याने काहीही फरक पडणारा नाही हि वस्तुस्थिती. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

सहमत. कुठल्याही गोष्टीचे अनावश्यक सुलभीकरण करून मूळ चर्चेला फाटा देण्यात वाकबगार असणाऱ्या या मंडळीमुळे चर्चा नावाचा प्रकारच बंद व्हायची वेळ आलेली आहे. नवीन काही शिकण्यासारखे बोलले जात नाही. आईवरून शिव्या देण्याचे प्रकार घडतात. चर्चेचा फक्त टोन च नव्हे, तर मूड सुद्धा सांभाळला जायला हवा, ते होत नाही. एका बाजूचे 4 मुद्दे दिले तर एकतर त्या मुद्यांचा प्रतिवाद व्हायला हवा किंवा ते मुद्दे मानले जायला हवे. ते होत नाही. प्रतिवाद म्हणून व्हाटअबाउटरी वापरली जाते किंवा मग ती व्यक्ती गायब होते. काही जुनेजाणते सदस्य काही तरी एकांगी लिहून पुन्हा आठवड्याभरासाठी गायब होतात. व्यक्तींना अगदी बिनधास्तपणे लेबल्स लावली जातात. एकूण सांगायचं तर चर्चेचा एकूण सूर सांस्कृतिकदृष्ट्या अगदी न्यूनतम स्तरावर आणून ठेवण्यात आला आहे.

In reply to by राघव

नावातकायआहे Tue, 08/31/2021 - 12:49
निनाद यांचे प्रतिसादही माहितीपूर्ण आहेत आणि धाग्याला धरून (तरून नेत) आहेत

भाजपातील घराणेशाही, तसेच भाजपला ऊघडे पाडनारे प्रतिसाद ही चिखलफेक असते. आमच्या कडे मुद्दे नसल्याने आम्ही पळ काढू, त्या प्रतिसादाना फालतू प्रतिसाद संबोधू, वयक्तिक ऊतरून चिखलफेक करू, शिवीगाळ देखील करू. - अखील मिपा भाजप समर्थक संघटना.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गॉडजिला Mon, 08/30/2021 - 20:47
कोका कोला पिऊन वाट बघतोय रिक्षावाला गाणे बघितल्यास आपला राग शांत होउ शकतो त्यावर ताल धरता आला तर दुधात साखर, पहा बरे करून... फायदा तुम्हाला, समाधान तुम्हाला.

श्रीगणेशा Mon, 08/30/2021 - 20:33
चालू घडामोडींचा धाग्यात घडामोडी दिसतच नाहीत. फक्त एकाच विषयावर चर्चा -- तेच पालूपद, दोन्ही बाजूंनी :-) संपादक मंडळींनी अशा कंटाळवाण्या चर्चेसाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करावा जेणेकरून "चालू घडामोडी" सदरात खरोखर त्या दिवशीच्या घडामोडींची चर्चा होईल. "चालू घडामोडी" सदरात चालू घडामोडी वाचायला मिळतील अशा अपेक्षेने वाट पाहत असलेला (तुलनेने) नवीन मिपाकर :-)

In reply to by श्रीगणेशा

Rajesh188 Mon, 08/30/2021 - 21:21
काय आहेत देशात विरोधी पक्षातील नेते,आणि संबंधित लोकांवर इडी केस करते.रोज एका विरोध पक्षाच्या नेत्यांवर,बंगाल,महाराष्ट्र,केरळ ह्या राज्यातील सरकार ना त्रास दिला जातो रोज एक कारण काढून यूपी सारख्या पूर्ण fail राज्याचा उदो उदो. आणि काय आहे चालू घडमोडींवर रोज . किती bjp nete त्यांचे मित्र,ह्यांच्या ed नी कारवाई केली? केंद्र सरकार म्हणजे जोक झाला आहे. Bjp नेते, त्यांचे उद्योगपती बँक बुडवे मित्र ह्यांच्या वर केंद्रीय संस्था ed,cbi he कारवाई करत नाहीत. पण महाराष्ट्र आणि बंगाल मधील विरोधी नेत्यांवर रोज काही ना काही कारवाई चालू आहे.

Rajesh188 Mon, 08/30/2021 - 23:20
सहाय्यक आयुक्त ज्या एक स्त्री आहेत त्यांची बोटे यूपी किंवा बिहारी फेरी वाल्यांनी झाटली. काश्मीर च नाही तर सर्व दक्षिण भारत आणि महाराष्ट्र मध्ये ३७० कलम लागू करायची गरज आहे. यूपी,बिहारी ची पोट भरण्यासाठी देशाला स्वतंत्र मिळाले आहे का ? म्हणून माझे स्पष्ट मत आहे. चीन,पाकिस्तान,तालिबान,राम मंदिर,ह्या उत्तरेतील संबंधित प्रश्नांना महाराष्ट्र नी जास्त महत्व देण्याची गरज नाही. ठाकरे सरकार नी सर्व अधिकार वापरून त्या पोट भरण्यासाठी इथे आलेल्या आणि डोक्यावर वसलेला गुन्हेगार जन्म भर कसा तुरुंगात राहील ह्याचा बंदोबस्त करावा. केंद्र ed, CBI,sarv niyam बाजूला करून वापरत आहे ना. राज्याने सर्व नियम बाजूला सारून कारवाई करावी.

चौकस२१२ Tue, 08/31/2021 - 05:33
चीन,पाकिस्तान,तालिबान,राम मंदिर,ह्या उत्तरेतील संबंधित प्रश्नांना म्हणजे आपला भारत हा एक देश आहे या कल्पनेवर विश्वास नाही असे नक्की दिसतंय...

निनाद Tue, 08/31/2021 - 06:23
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर किल्ल्यावर शेर-ए-पंजाब म्हणून प्रसिद्ध महाराजा रणजीत सिंह यांच्या 9 फूट उंच पुतळा आहे. या अभिमानास्पद पुतळ्याची पाकिस्तानात महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. मंगळवारी तेहरीक-ए-लबबाईक हे पाकिस्तानचे कार्यकर्ते होते ज्यांनी पुतळा संकुलात घुसून प्रथम महाराजाचा हात तोडला आणि नंतर घोड्यावर बसलेला पुतळा तोडला. पाकिस्तानात, हिंदु आणि शिख महापुरुषांच्या पुतळ्यांची अनेकदा तोडफोड केली जाते, त्याचबरोबर मंदिरांनाही दररोज लक्ष्य केले जाते आहे. आणि कुणावरही कारवाई होत नाही. भारतातील हिंदु आणि शिख समाज या भयंकर घटनेबाबतीत उदासिन असल्याचे दिसते आहे. महाराजा रणजीत सिंह यांनी पंजाबला एक मजबूत प्रांत म्हणून एकसंध ठेवला. ब्रिटिशांना त्याच्या हयातीत त्यांच्या साम्राज्या जवळ येऊ दिले नाही. महाराजा रणजीतसिंहांनी अफगाणांविरुद्ध अनेक लढाया लढल्या. महाराजा रणजीत सिंह यांनी काश्मीरचे सुभेदार आतमोहम्मद यांच्या तावडीतून काश्मीर मुक्त करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेमुळे घाबरून आत्ममोहम्मद काश्मीरमधून पळून गेला. त्यांनी मुस्लिम युवतीशी लग्न करून तिला हिंदु करून घेतले होते. अमूल्य हिरा कोहिनूर हे महाराजा रणजीत सिंह यांच्या तिजोरीत होता. जगन्नाथपुरीच्या मंदिरात आदरणीय भगवान जगन्नाथ यांना कोहिनूर हिरा अर्पण करण्याची त्यांची इच्छा होती. हिंदू मंदिरांना सोने अर्पण करण्यासाठी महाराजा रणजीत सिंह प्रसिद्ध होते. १८३९ मध्ये महाराजा रणजीत यांचे निधन झाले. त्याची समाधी लाहोरमध्ये बांधण्यात आली आहे. पुढे ब्रिटिशांनी शिखांकडून कोहिनूर हिरा घेतला.

काल श्रीनगरमध्ये जन्माष्टमी साजरी झाली. अगदी रस्त्यावर काश्मीरी हिंदूंनी जन्माष्टमीनिमित्त यात्रा काढली होती. janmashtami हा फोटो श्रीनगरमधील लाल चौकातला आहे. इतकी वर्षे तो लाल चौक म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा होता. ज्यांनी ३० वर्षांपूर्वी काश्मीरी हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी काश्मीर खोर्‍यातून हाकलून दिले होते त्यांच्या नाकावर टिच्चून त्यांच्याच अड्ड्यामध्ये हिंदूंनी जन्माष्टमीसारखा सण साजरा करणे हे खूप महत्वाचे आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आता ख्रिश्चनांचे आणि मुसलमानांचे हिंदू धर्मात धर्मांतर करायला सुरुवात करायला हवी. छोट्या छोट्या चकमकी जिंकून युद्ध जिंकले जात नाही. पी एम केअर फंडाचा यासाठी वापर व्हायला हरकत नाही.

राघव Tue, 08/31/2021 - 10:32
आधीच्या ५ भागांत ही बातमी मांडल्या गेली असेल तर लक्षात नाही. कदाचित नेहमीच्या धुरळ्यात बातमी हरवलेली असेल! नीतीआयोगा अंतर्गत ४ वर्षांची National Monetisation Pipeline (NMP) मांडण्यात आली आहे. जवळपास ६ लाख कोटींच्या सरकारी मालमत्तेची पुनराखणी करण्याचा हा प्रयत्न असेल. एका ठिकाणी अडकलेले पैसे सरकारने काढून घेऊन दुसर्‍या नवीन किंवा होऊ घातलेल्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्यासाठी हे प्लॅनिंग असल्याचे समजते. लिंक

In reply to by राघव

आग्या१९९० Tue, 08/31/2021 - 15:33
छान योजना! मागील सरकारने गेल्या ७० वर्षात काहीच चांगले काम केले नसून केवळ भंगार जमा केले. आज ह्या भंगाराची किंमत कैक लाख कोटी असून, त्याचा गंज भाड्याने देऊन ६ लाख कोटी मिळणार असे हे सरकार म्हणतंय हे,कसे मिळणार ह्याचा तपशील अजून दिलेला नाही. संसदेतही चर्चा झालेली नाही. नोटाबंदी योजनेतून जसे ३ - ४ लाख कोटी सहज मिळणार होते ( तितके मिळाले नाही ही वेगळी गोष्ट ). हि सुद्धा तशीच काही योजना असावी. " डिटेल्स नही बतायेंगे " हे ह्या सरकारचे घोषवाक्य आहे.

In reply to by आग्या१९९०

राघव Tue, 08/31/2021 - 18:15
खरंय. सरकारला अक्कल नावाची गोष्टच नाही. माहिती अन् तपशील द्यायचाच नाही अन् उगाच आपलं खोट्यानाट्या बातम्या पसरवण्यासाठी नीती आयोग नेमून ठेवलाय! बाकी संसदेत चर्चा वगैरे... म्हणजे विरोधकांनी कितीही गदारोळ संसदेत केला, राडा घातला तरी चर्चा त्या गोंधळात देखील होऊच शकते. विरोधकांना चर्चा करायचीच नसतांना देखील चर्चा झालीच पाहिजे, हा सरकारचा अट्टहास देशाला बुडवणार आहे कधी तरी..!

In reply to by राघव

आग्या१९९० Tue, 08/31/2021 - 19:15
खरंय. ज्या पायरीवर माथा टेकला त्या जागेवर उद्या एखादा पकोड्याचा गाडा लागलेला दिसेल. सरकारला आत्मनिर्भर रोजगार दिल्याचे समाधान आणि महसूलही. असंही आत जावून गप्पच बसायचे असते. " डिटेल्स नही बतायेंगे " चे लाड सर्वोच्च न्यायालयासमोर चालत नाही,तिथे सगळे भांडे फुटते.

"केंद्र ed, CBI,sarv niyam बाजूला करून वापरत आहे ना. राज्याने सर्व नियम बाजूला सारून कारवाई करावी" तक्रार व आवश्यक माहिती दिल्यास ई.डी. कारवाई करते. महाराष्ट्रात जी ई.डी.ची कारवाई पाहताय त्यामागे किरीट सोमैय्या ह्यांनी ई.डी.ला दिलेली माहिती हे आहे. भावना गवळी असो वा प्रताप सरनाईक,हाताची दहाही बोटे तोंडात जातील अशी संपत्ती ह्या मंडळीनी जमवली. गवळी ह्यांनी ४३ कोटीचे कर्ज बुडवले आहे व अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. अशीच माहिती विरोधकांना/मीडियाला भाजपा नेत्यांबद्दल असेल तर ती माहिती त्यांनी ई.डी.ला द्यावी. ई.डी काही करत नसेल तर तसे मीडियासमोर येऊन सांगावे. ई.डी कारवाईमागे राजकीय हात आहे का ? अर्थात आहेच. पण सामान्य मतदाराला फरक पडत नाही. घाण जात असेल तर बरेच आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब नमस्कार! तुम्ही व तुमचे हे कसे आहेत?? काय सांगावे अमेरिकन लोकांना ईडा चा त्रास सुरुय आणी मराठी लोकांना ईडीचा त्रास सुरुय. अमेरिकेन आणी मराठी माणसात एक साम्य आहे, दोन्हीही खंबीर आहेत. ते ईडा ला पुरून उरतील आणी हेही ईडी ला पुरून उरतील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Rajesh188 Tue, 08/31/2021 - 15:54
इथे नावाला राज्य घटना आहे,नावाला कायदे आहेत ,नावाला नियम आहेत. .फक्त दाखवण्यासाठी. बाकी सर्व सावळा गोंधळ आहे .जंगल राज आहे भारतात हो बलवान तो निर्दोष सत्ताधारी हे निर्दोष असतात आणि विरोधी दोषी.. ह्या मध्ये पण dumy असतात. भारतात उत्राम प्रशासन,सा

Rajesh188 Tue, 08/31/2021 - 14:57
केंद्रीय संस्था ह्या बटिक आहेत.आज पर्यंत किती bjp नेत्यांवर,खास मित्रांवर ते जावई च आहेत देशाचे. ह्यांच्या वर केंद्रीय संस्थेने काय कारवाई केली. महा चोर तिथेच जास्त आहेत. सरकार बदल की पाहिले काम सर्व अधिकार मंडळी ना बरखास्त करणे हेच काम नवीन सरकार नी करावे. आणि झाडू नाही तर vaccume मशीन लावून देशाची सफाई कारवाई . थोडा पण कचरा जो मोदी सरकार नी केला आहे तो शिल्लक नाही राहिला पाहिजेत

पाणीपुरीवरून झालेल्या वादानंतर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. नवर्‍याने बायकोला न विचारता खायला पाणीपुरी आणली होती. मला न विचारता पाणीपुरी आणलीच कशी यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर पत्नीने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/quarrel-with-husband-over-panipuri-woman-ends-her-life-in-pune/articleshow/85797100.cms

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 Tue, 08/31/2021 - 18:11
पद्धतशीर पने,योजना बद्ध रीतीने भारतीय कुटुंब पद्धती,कोटुंबिक मूल्य,सामाजिक मूल्य संपविण्यात परदेशी ngo,पाश्चिमात्य देश,स्थानिक पुरोगामी,भारत विरोधी लोक यशस्वी झाले आहेत. मुस्लिम लोकांनी सरळ छाती वर मर्दा सारखा वार केला आहे. ते दिलदार शत्रू आहेत. पण भारताची कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था,नष्ट करून देशात अस्थिर vatavaran nirman करणाऱ्या खऱ्या शत्रू विषयी भारतीय बेसावध आहेत.

श्रीगुरुजी Tue, 08/31/2021 - 17:51
अपेक्षेप्रमाणे अनिल परब अंमलबजावणी संचलनालयासमोर चौकशीसाठी गेले नाहीत. रोज वेगवेगळ्या नेत्यांना चौकशीसाठी येण्यास पत्र पाठविणे एवढेच काम आता या संस्थेकडे शिल्लक आहे. परंतु या बागुलबुवाला आता कोणीही काडीचीही किंमत देत नाही.

Rajesh188 Tue, 08/31/2021 - 18:15
त्या राज्यात ed की बिडी काही कारवाई करत नाही. फक्त महाराष्ट्र आणि बंगाल ह्याच राज्यात ह्याचा तमाशा चालू आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीत २०.१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमुळे देशाची आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर येत असल्याचं दिसत आहे. एप्रिल ते जून या काळातील हा जीडीपी आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/gdp-has-strongly-bounced-back-in-the-first-quarter-rmt-84-2581979/

खाजगी कंपन्या नेहमी 'खप नाही/मालाला उठाव' नाही म्हणून रडगाणे गात असतात मग हे काय आहे ? १) 'Tata Motors registered domestic sales of 51,981 units in July 2021, a growth of 92% over last year" २)Ashok Leyland sales jump 169% YoY in June ३)Aditya Birla Capital Ltd on Thursday reported its highest ever consolidated net profit of ₹302 crore, a 52% jump, for the first quarter ended June 30. आणखी अशी डझनावारी उदाहरणे देता येतील. https://www.livemint.com/companies/company-results/aditya-birla-capital-q1-results-highest-ever-net-profit-at-302-cr-11628169556124.html https://www.business-standard.com/article/news-cm/ashok-leyland-sales-jump-169-yoy-in-june-121070100533_1.html#:~:text=The%20commercial%20vehicle%20maker%20posted,units%20sold%20in%20May%202021. यु-ट्युब्वर जे 'थोर' अर्थतज्ञ 'आता काही खरे नाही"थियरी मांडत असतात ती कोणत्या आधारावर?म्हणजे सगळे काही आलबेल आहे असे नाही निदान वरील नफ्याचा अर्थ ते कसा लावतात?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुक्या Tue, 08/31/2021 - 23:51
मी सध्या श्री श्री रघुराम राजन यांना शोधतो आहे. हे महाशय दर वर्षी "आता जागतीक मंदी" येणार आहे असे भाकीत करत असतात. अजुन तरी नवीन भाकीत आलेले नाही . .

In reply to by सुक्या

गॉडजिला Wed, 09/01/2021 - 10:13
भक्त आहेत, पण ते आजिबात भोळे नाहीत, अगदी विशिष्ट धाटनीच्याच बातम्या परत परत स्पॅम प्रतिसाद करून वरुन ते मी जगातील घडामोडींची माहिती करून देण्यासाठी लिखाण करतों असा दावा करतात.

In reply to by सुक्या

सुबोध खरे Wed, 09/01/2021 - 11:40
आपल्याला जगातील अर्थशास्त्राचेच नव्हे तर सर्व विषयातील सर्व ज्ञान आहे असे समजणाऱ्या अहंमन्य माणसांपैकी एक महाशय आहेत हे. गेली काही वर्षे सातत्याने मंदी येणार म्हणून हे महाराज भाकीत करत होते आणि तोंडावर आपटले २०१३ https://qz.com/126875/the-economist-who-predicted-the-financial-crisis-just-sounded-another-alarm-it-would-be-wise-to-listen-this-time/ २०१४ https://time.com/3099587/india-central-bank-raghuram-rajan-global-finance-world-economy/ Raghuram Rajan warns of another global financial crisis https://www.thehindu.com/business/Economy/raghuram-rajan-warns-of-another-global-financial-crisis/article6292494.ece २०१५ Raghuram Rajan: Global economy may be heading towards another Great Depression २०१७ https://www.fuw.ch/article/the-fundamental-problems-of-the-financial-crisis-are-still-with-us/ २०१८ Does The Flat Yield Curve Point To A Looming Recession? Read more at: https://www.bloombergquint.com/global-economics/bond-markets-signal-a-looming-recession-rajan-writes-in-ft Copyright © BloombergQuint I could find no such thing for 2019 from him. Seems Dr Raghuram Rajan eventually got bored of predicting a recession and gave up. https://www.ibtimes.co.uk/raghuram-rajan-global-economy-may-be-heading-towards-another-great-depression-1508219