काश्मिर भारताला लाभदायक आहे की तापदायक
लेखनप्रकार
आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल.
पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो.
काश्मिर मध्ये जाऊन उद्योग धंदे उभारण्याचे स्वप्न पाहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे. त्यांना कितीही मदत केली तरी पायावर उभे राहणार नाही. दहशतवादाचे व्यसन लागले की त्या दुष्टचक्रातून सुटका नसते. बुमरॅंग सारखे त्यांच्यावर उलटते. आजपर्यंत काश्मिरींच्या नरड्यात फार पैसा ओतला आहे. अनंत काळ काश्मीर भारताला धरलं तर चावतंय नि सोडलं तर पळतंय हे आठवायला लावेल हे नक्की. काश्मीर वरचा हक्क सोडायला हवा होता हे भारताला कळायला पन्नास वर्षे लागू शकतील. लाखो हिंदूंना हुसकावून लावणाऱ्या काश्मिरींविषयी सहानुभूती बाळगणे मुर्खपणाचे आहे. अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये जशी माती खाल्ली तीच गत भारताची काश्मिरमध्ये होईल
काश्मिर च्या तेव्हाच्या नेतृत्त्वाने ( राजाने) केवळ काश्मिर पाकिस्तान च्या घशात जावू नये या हतबलतेतून भारतात सामील होण्यासाठी संमती दिली होती. पण त्याबरोबरच काश्मीर हे बऱ्याच बाबतीत विशेष अधिकार राखून भारतात आले. भारतानं काश्मिर चा भूभाग कितीही ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही लोकमानस भारताच्या बाजूला आहेच याची खात्री देता येत नाही. भारत नेहमीच म्हणत आलाय की आम्ही कुणावर आक्रमण केले नाही. तर जम्मू, श्रीनगर व लडाख या भागात जनमताचा कौल संविधानिक मार्गाने घेऊन जनतेच्या इच्छेचा आदर करायला हवा होता.
इकडचे तिकडचे उपटसुंभ काश्मिर भारताचे अभिन्न अंग आहे, दुध मांगो खीर देंगे...... कितीही सांगत असले तरी माझे अतिशय मौल्यवान सैनिक तिथे रोज मरण पत्करताहेत. अगोदर माझ्या सैनिकांना दूर करा मग काय करायचे ते करा. जाणूनबुजून मृत्यूच्या दारात सैनिकांना कशाला ढकलायचे. सिव्हिलीयन्सना पाठवा तिकडे. सैनिकांच्या बलिदानावर काश्मिर भारतात ठेवून काहीच फायदा नाही.
वाचने
37184
वाचनखूण
प्रतिक्रिया
119
लोक असाही विचार करतात ? कठीण आहे. देशाचं.
In reply to लोक असाही विचार करतात ? कठीण आहे. देशाचं. by जॉनविक्क
सहमत
In reply to सहमत by सोत्रि
अभिव्यक्तीबाबत बंधन नाहीच.
In reply to सहमत by सोत्रि
देशद्रोही दृष्टीकोणातील निसटत्या बाजू १
माझी मतं मांडत आहे
चावडी पे चर्चा
माहितगार साहेब सविस्तर व
In reply to माहितगार साहेब सविस्तर व by तमराज किल्विष
सर्वच डोईजड तुकडेवाद्यांना एकएककरून सरळ केले पाहीजे
In reply to माहितगार साहेब सविस्तर व by तमराज किल्विष
हे नक्की का?
सहमत आहे
व्यकितगत मला त्यांनी भारतातच
प्रकाशजी त्यांनी भारतातच
In reply to प्रकाशजी त्यांनी भारतातच by तमराज किल्विष
लोकशाही बहुमताची लाज कशाला ?
In reply to लोकशाही बहुमताची लाज कशाला ? by माहितगार
ईतके दिवस ७० वर्षे बहुमताच्याच जोरावर
१. "३७०च्या बळावर मलाई खाऊन
भारताने/ भाजपाने बहुमताच्या जोरावर कलमं हटवली असा संदेश गेला आहे.लोकशाहीत सर्वच निर्णय असेच घ्यावे असा संकेत आहे... असेच घेतले जातात. हेच सर्व भारतासह लोकशाही देशांत केले जाते ! तसे केले नाही तर मात्र समस्या असते... यासंबंधात, ३७० आणि ३५अ कलमांच्या बाबतीत काय इतिहास आहे याचा थोडासा अभ्यास करावा.मला तरी असं वाटतं की
In reply to मला तरी असं वाटतं की by तमराज किल्विष
मध्य पूर्वेकडे बफरस्टेट असावं म्हणून पाकिस्तान बनला
In reply to मध्य पूर्वेकडे बफरस्टेट असावं म्हणून पाकिस्तान बनला by जॉनविक्क
अमेरिकेला जगावर अधिराज्य
In reply to अमेरिकेला जगावर अधिराज्य by तमराज किल्विष
किल्विषजी,
In reply to मला तरी असं वाटतं की by तमराज किल्विष
पण आता परिस्थीती वेगळी आहे.
"काश्मीर भूभागाचे भारताच्या
In reply to "काश्मीर भूभागाचे भारताच्या by तमराज किल्विष
हेच काश्मिरी लोकांना स्वतंत्र
In reply to "काश्मीर भूभागाचे भारताच्या by तमराज किल्विष
समजा काश्मिर भारतात सामील
समजा काश्मिर भारतात सामील होण्याऐवजी तेव्हाच पाकिस्तान मध्ये सामील झाले असते तर काय केले असते.हा जर तर चा प्रश्न नाही. आता काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे म्हटल्यावर त्यावर पाणी सोडून चीन-पाकिस्तानचा कायमचा वरचष्मा डोक्यावर घेण्यासारखा मूर्खपणा दुसरा नसेल, हे समजण्याइतकी बुद्धी असली तरी पुरे.पाकव्याप्त काश्मीरचे स्थान भारताच्या सामरिक, सुरक्षा वगैरे दृष्टीने मोक्याचे नाही काय.पूर्वी एखाद्या नेत्याने मूर्खपणा केला म्हणून आताही तोच चालू ठेवावा, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? उलट, "भारताने पाकव्याप्त काश्मीरवरचा हक्क सोडलेला नाही" हाच निर्णय योग्य आहे आणि आता आपल्या हातातील काश्मीर सुस्थिर करण्याचा जसा निर्णय घेतला आहे, तसाच, पाकिस्तानवर सतत दबाव ठेवून, वेळ साधून पाकव्याप्त काश्मीरही आपल्या ताब्यात घेणे शहाणपणाचे होईल. "पाकव्याप्त काश्मीर आता हातात नाही, म्हणुन हातातल्या काश्मीर भूभागावर हक्क सोडून द्यावा" असे म्हणणे किती वेडगळपणाचे होईल, हे सांगायलाच हवे का?भारताने पाकिस्तानचं काय उखडले आहे.गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांबद्दल आणि पाकिस्तानच्या चाललेल्या नाकेबंदीबद्दल, अज्ञान आहे किंवा तिकडे हेतूपुर्रसर दुर्लक्ष आहे... तुमच्या सोईचा पर्याय निवडा.युनोमध्ये भिजत घोंगडे पडले असे म्हणतात.अभ्यास वाढवा. नुकतेच याबद्दल युनोने केलेले विधान तुम्ही वाचलेले दिसत नाही... किंवा वाचलेले असावे म्हणून, 'असे म्हणतात', असा सावधगिरीचा शब्दप्रयोग झालेला दिसतोय.हेच काश्मिरी लोकांना स्वतंत्र रहायचे असेल तर मनाई का.हा शोध कोणत्या पुराव्यांवर लावला आहे? सर्वसामान्य काश्मिरी लोकांना ३७०च्या आडून लुटत असलेल्या दोन-तीन घराण्यांच्या बोलण्याने फसगत होईल, तुम्ही इतके 'हे' असाल असे वाटले नव्हते ! (त्या भूलथापांवर विश्वास ठेवणे ही अगतिकता असेल तर गोष्ट वेगळी) =)) एकूण, "अभ्यास वाढवा" हा जगप्रसिद्ध मिपा-शब्दप्रयोग वरच्या सर्व प्रतिसादाला चपखल बसतो आहे, हे नक्की. ;) =)) अजून एक... आज काश्मिरी म्हणतात म्हणून त्याना वेगळे होऊ द्या. उद्या, उत्तर-पुर्वेतला कोण्या राज्यातले कोणीतरी म्हणते म्हणून त्यांना वेगळे होऊ द्या. शिवाय, काही तमीळ तर केव्हापासून वेगळे राष्ट्र पाहिजे म्हणतात त्यांना कसे विसरलात बुवा तुम्ही? याच मानसिकतेने जनेविमध्ये भारताचे अनेक तुकडे करण्याच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या, त्यांचे म्हणणे तुम्हाला पटत आहे की काय ?! असो. (लबाड लांडगं... हे गाणं आठवलं, पण संशयाचा फायदा देऊन, ते इथे लिहिण्याचा मोह आवरून वरचा प्रतिसाद गंभीरपणे लिहिला आहे. ;) )बांगलादेश च्या न्यायाने उद्या
In reply to बांगलादेश च्या न्यायाने उद्या by तमराज किल्विष
तसे झाले तर आम्हालाही तिबेट
In reply to बांगलादेश च्या न्यायाने उद्या by तमराज किल्विष
दक्षिण आशियावर केवळ दिल्लीचा अधिकार चालतो
हा आय् डी
In reply to हा आय् डी by महेश हतोळकर
सहमत
पाकव्याप्त काश्मीरचे स्थान
महेश मी माझ्या मताशी सहमती
In reply to महेश मी माझ्या मताशी सहमती by तमराज किल्विष
देशाला आगलावण्याचा प्रयत्न झाकला जात नाही.
In reply to महेश मी माझ्या मताशी सहमती by तमराज किल्विष
मी माझ्या मताशी सहमती
मी माझ्या मताशी सहमती असण्याची सक्ती केली नाही...असे म्हणून, विपर्यस्त विधाने करून मिपावरील वातावरण बिघडविण्याच्या प्रयत्न केल्याबद्दलची जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. सामाजिक संस्थळावर लिहिलेल्या प्रत्येक विधानांची जबाबदारी त्याच्या लेखकाला घ्यावीच लागते... आणि विशेषतः, ती विधाने देशाच्या सार्वभौमत्वाबद्दल आणि सुरक्षाव्यवस्थेबद्दल असतील तर जास्तच विवेक आवश्यक आहे.मागाजी मी कोणत्याही तुकडे
In reply to मागाजी मी कोणत्याही तुकडे by तमराज किल्विष
ओके यु आर फ्लाईंग सोलो
काश्मीर : दहशतवाद व द्विराष्ट्रवाद
माझा विरोध सैनिकांना मृत्यू
In reply to माझा विरोध सैनिकांना मृत्यू by तमराज किल्विष
हे करून दाखवाच
In reply to हे करून दाखवाच by माहितगार
मागाजी भारतीय सैन्य तिथं
In reply to मागाजी भारतीय सैन्य तिथं by तमराज किल्विष
महोदय, दहशतवादासमोर गर्भगळीत
In reply to महोदय, दहशतवादासमोर गर्भगळीत by माहितगार
असे घडले तर मला आनंदच आहे. पण
In reply to असे घडले तर मला आनंदच आहे. पण by तमराज किल्विष
समाधानाची बाब म्हणजे लडाख
In reply to माझा विरोध सैनिकांना मृत्यू by तमराज किल्विष
सैनिक
In reply to सैनिक by उन्मेष दिक्षीत
धन्यवाद संयत प्रतिसादाबद्दल.
तुम्हाला लढायला पाठवले मग
सुबोध खरे भाऊ तुमचा कोणी
In reply to सुबोध खरे भाऊ तुमचा कोणी by तमराज किल्विष
फुल टॉस बॉल
In reply to फुल टॉस बॉल by धर्मराजमुटके
आठ रन
In reply to सुबोध खरे भाऊ तुमचा कोणी by तमराज किल्विष
काय प्रश्न हा?
In reply to सुबोध खरे भाऊ तुमचा कोणी by तमराज किल्विष
सुबोध खरे भाऊ तुमचा कोणी
आता नेहरू आणि काश्मीर
In reply to आता नेहरू आणि काश्मीर by तमराज किल्विष
निसटत्या बाजू
आपल्या माहितीसाठी सांगतोय.
In reply to आपल्या माहितीसाठी सांगतोय. by सुबोध खरे
https://www.newsclick.in
फेसबुक वरून घेतले आहे.
In reply to फेसबुक वरून घेतले आहे. by तमराज किल्विष
काय फेसबुकवरुन घेतले आहे ?
In reply to काय फेसबुकवरुन घेतले आहे ? by माहितगार
आता नेहरू आणि काश्मीर
In reply to आता नेहरू आणि काश्मीर by तमराज किल्विष
नाही अजून पुरेसे क्लिअर नाही
लोकांना देशा विषयी प्रेम वाटलं पाहिजे
मी माझ्या मताशी सहमती
In reply to मी माझ्या मताशी सहमती by तमराज किल्विष
महाशय, मिपावर चर्चेस आल्यास
In reply to मी माझ्या मताशी सहमती by तमराज किल्विष
माझ्या लेखाने मिपावरील
माझ्या लेखाने मिपावरील वातावरण बिघडत असेल तर मी हा लेख मागे घेतो.हे म्हणजे, "सिद्धूने राजिनाम्याचे पत्र मुख्यमंत्र्याऐवजी पक्षाध्यक्षाकडे पाठवला आणि मी राजिनामा दिला" असे म्हटल्यासारखे झाले. नुसते हवेतले विधान केले नसेल आणि प्रामाणिकपणे लेख मागे घ्यायचा असेल तर ती विनंती; नीलकांत अथवा प्रशांत यापैकी कोणत्याही एका आयडीकडे करावी.In reply to माझ्या लेखाने मिपावरील by डॉ सुहास म्हात्रे
आता तूम्ही सारे तुटून पडल्या
In reply to आता तूम्ही सारे तुटून पडल्या by तमराज किल्विष
सैनिकांच्या आड देशविरोधी
मागाजी भारतीय सैन्य तिथं
In reply to मागाजी भारतीय सैन्य तिथं by तमराज किल्विष
भारतीय सैन्य तिथं काश्मिर
In reply to भारतीय सैन्य तिथं काश्मिर by सुबोध खरे
आपण प्रभादेवी किंवा नरिमन
ज्या वेळेस काश्मीर हिंदू+
In reply to ज्या वेळेस काश्मीर हिंदू+ by विजुभाऊ
विजुभाऊ. अगदी थोड्या तुम्ही
दिलीप हीरो ...
In reply to दिलीप हीरो ... by सुधीर कांदळकर
तेव्हा इझरायलने जे गाझा
तेव्हा इझरायलने जे गाझा पट्टीत आणि पश्चिम तीर या विभागात केले ते आपण का करीत नाही हा प्रश्न मनात आला होता."लांगुलचालन (अपिजमेंट) करणे व त्यामार्गे स्वतःची तुंबडी भरून घेणे, आणि तसे करताना देशाच्या हितसंबंधांना धोका झाला तरी बेहत्तर", ही नीती इझ्राईलमध्ये नव्हती/नाही आणि भारतामध्ये होती, हे सर्वात महत्वाचे कारण यामागे आहे.In reply to दिलीप हीरो ... by सुधीर कांदळकर
निळू दामले यांचे एक मराठी
In reply to दिलीप हीरो ... by सुधीर कांदळकर
सहमत.
वाचकांच्या तार्किक ....
हेकट वाचकांच्या प्रश्नांना
In reply to हेकट वाचकांच्या प्रश्नांना by तमराज किल्विष
मध्यंतरात पाकीस्तानी लोकांना
भारताची भूमिका न्याय आहे
३७० कलम ....
In reply to ३७० कलम .... by सुधीर कांदळकर
परकीय गुंतवणूक येथे होणार अशा बातम्या आहेत
In reply to परकीय गुंतवणूक येथे होणार अशा बातम्या आहेत by सर टोबी
नोटबंदी असो, तिहेरी तलाक असो
In reply to परकीय गुंतवणूक येथे होणार अशा बातम्या आहेत by सर टोबी
सर टोबी असे करून दाखवाच
काश्मिर मधील शांतता प्रिय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये दुनिया उट पटांगा, किथ हात ते किथ्थे टांगा, रात कुकडी देन्दी बांगा, ऐ दे चकदे फट्टे... :- Khosla Ka Ghoslaइथे एक वाचल
In reply to इथे एक वाचल by प्रकाश घाटपांडे
जवळपास असहमत
In reply to इथे एक वाचल by प्रकाश घाटपांडे
शेषराव मोरेंच्या निसटत्या बाजू
In reply to शेषराव मोरेंच्या निसटत्या बाजू by माहितगार
सामना वृत्तांकनाचा दुवा
ध्येयाने वेडा झाले ला प्रधानमंत्री हवा
कान्गावा
In reply to कान्गावा by mayu4u
लिंक वाचली.
In reply to कान्गावा by mayu4u
मिपावर असलेल्या राजकारणाचा
In reply to मिपावर असलेल्या राजकारणाचा by तमराज किल्विष
काही जण जी आधी आवडले म्हणून
जावइशोधअनुमान आपण नेमके कसे काढले ते स्पष्ट करावे मधुराजी _/\_ तुमच्या समक्ष येवून आपली माफी मागतानाचा व्हिडीओ इथे आणि तिथे ही शेअर क्रेन म्हणतो. आधिहि व आजुनही काही जन तुमचे लिकान चांगले आहे ऐसे प्रतिसादत आहेतच की, ते कसे काय ? कोना कोना ला मी गप्प केले याचा विदा जर्रा शेर करता का ? मिपाच्या ध्येय धोरनात बसत असते तर इथेच आपणास कठोरातील कठोर म्हणता येईल अशी कडक समज देण्यात यावी म्हणून आंदोलनही केले असते. पण, अंजावरच्या सीमेपलीकडील दहशतवादावर मिपाची संहिता अप्रस्तुत ठरते आणि अलिखित कलम 370 व 35 अ,ब आणि क समोर मान टुकवने भाग पड़ते म्हणूनच हा बालिशपणा खपवून घेणे माका क्रमप्रात्य असा :(