मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

The Matrix: एका अद्भुत Sci-Fi प्रवासाची कथा

कपिलमुनी ·

कपिलमुनी 13/03/2025 - 18:09
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व बरीच नाव, तंत्रज्ञन , इनंग्रजी चित्रपट असले कारणाने इंग्रजी वापर जास्त आहे .

कंजूस 13/03/2025 - 19:40
असे चित्रपट किंवा सायफाय प्रकारातले अजून पाहिले नाहीत. अर्थात चित्रपटासाठी कथावस्तू ही काल्पनिक आणि मनोरंजन म्हणून असते. त्या कोनातूनच पाहिले पाहिजेत. "What is real? How do you define real?” हे जर ग्रीक तत्त्वज्ञानातून पाहिले तर "real" या शब्दावरच प्रश्नचिन्ह पडते. "Absolute" म्हणायचे असेल का? जगात एकमेव, इतरांपासून वेगळे स्वतंत्र काहीच नाही. एकमेकांच्या तुलनेत हेच बरोबर. ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी समस्येचं स्पष्टीकरण /सत्यता / proof देतांना इतक्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत की " या या गृहितकांना धरून हे विधान सत्य आहे असे काटेकोर बांधीव उत्तर देतात. म्हणजे अमुक नियम, अमुक स्थितीमध्ये अमुक हे खरे / सत्य /real म्हणून शकतो. स्थिती, वेळ आणि गती या तीन गोष्टी प्रत्येकांसाठी वेगळ्या आणि एकमेव असतात. हे विसरून चालणार नाही. Matrix आणि set theory या गणितातील कल्पना वरवर साध्यासुध्या वाटल्या तरी गहन आहेत. सिनेमाच्या कथेतून प्रेक्षकांना विचार करायला लावणे आणि मनोरंजन करणे ( भारावून टाकणे) हे साध्य होते. समीक्षा आवडली.

विजुभाऊ 14/03/2025 - 10:44
मॅट्रिक्स हा सिनेमा पाहिल्यावर डोके बधीर झालेले होते. एकूणातच भन्नाट आहे वेगवान स्टंट्स , ३६० डिग्री शॉट्स , तसेच बुलेट स्लो मोशन वगैरे त्या काळी अद्भूत होते. वेगळ्या धाटणीची तरीही खिळवून ठेवणारी कथा. हा त्याचा मुख्य आधार स्तंभ. आजही तितकाच भावतो

खुप कमी कलाकृती किंवा चित्रपट ... आपण जीवनात 'अनुभवतो' .. हा चित्रपट पाहून .. असं वाटलं .. आपण फुल्ल झोपेत असताना कोणी , थंड पाणी तोंडावर मारलं आणि धबा धबा दोन्ही मुस्काडात लावल्यावर जो शॉक बसेल नं ... तसं काहीसं झालेलं ...

झकासराव 15/03/2025 - 16:02
जबरदस्त चित्रपट आहे फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते

In reply to by झकासराव

टीपीके 15/03/2025 - 19:52
जबरदस्त चित्रपट आहे
+१
फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा
+१
फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय
+१
दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते
+१

कपिलमुनी 15/03/2025 - 17:43
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे

टेक्निकल क्वेरी
बौद्ध विचारधारा
मॅट्रिक्स चित्रपटात आहे ही बौद्ध विचारधारा आहे का ? पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना? ब्रह्म सत्य जगन मिथ्या अर्थात दिसणारे भासणारे जग हे मोठ्या असून आपले मूळ स्वरूप जे की ह्याच्या पारे असे असलेले ब्रह्म आहे हा विचार बौद्ध मतातही येतो का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 02/04/2025 - 19:12
मॅट्रिक्सच्या शेवटी
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।
हे गाणं आहे ब्वॉ https://youtu.be/A67OhOUoUsc?si=qjAHPlPY4nNyyuuN बौद्ध मतामध्ये ब्रम्ह नाही पण अद्वैताचा स्वीकार आहे, द्वैत नाकारले आहे.कर्माचा पुरस्कार आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 03/04/2025 - 14:04
पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना?
ह्याचा काही रेफरन्स (विकीपीडीया व्यतिरीक्त) आहे का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न विचारणे हा एकप्रकारे "आम्हाला काही माहीत नाही पण तुम्ही म्हणाल ते आम्ही खोडून काढू" ह्या आशयाचा, सप्तभंगीनय अर्थात जैन तत्त्वज्ञानाचा किंवा तदृश आविष्कार मानता येईल का ?

In reply to by सोत्रि

आणि म्हणूनच आपल्याला इतिहासात जैन आणि वैदिक असा शास्त्रार्थ , खंडन मंडण झालेले दिसत नाही. जैन धर्म हा बौद्ध धर्माचा इतकाच प्राचीन असून त्यांच्याशी कोठेही वाद विवाद झाल्याचे दिसत नाही ह्याचे कारण हेच आहे की त्यांना फक्त दुसऱ्याचे मत खोदून काढण्यात यश आहे, स्वतःचे मत प्रस्थापित करण्यात नाही. मग काहीही बोलण्यात अर्थच रहात नाही. पण ह्या सप्तभंगीनय मुळे बोलणे खुंटले तरी त्या नंतर आलेले मौन हे संदेहात्मक आहे, निश्चयात्मक नव्हे. उदाहरणार्थ मी जेवढा केवढा वेदांताचा अभ्यास केला आहे त्यानुसार ब्रह्म सत्य आहे , जग मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थाने नव्हे तर भासात्मक असे. आपला भास आहे , माया आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला चिदविलास म्हणतात अर्थात पाण्यावर उठलेले तरंग हे पाणीच आहेत तसे जग हे ब्रह्मावर उमटलेले तरंग असल्याने ब्रह्मच आहेत ! तस्मात् किमान वेदांती दृष्टिकोनातून ब्रह्म सत्य जग मिथ्या हे मला माहीत आहे, ज्ञात आहे, प्रचीत आहे. आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो तेव्हा त्या सर्वं मध्ये जग देखील येते का असा मला पडलेला प्रश्न आहे. जर बौद्ध जगात देखील शून्य आहेत असे म्हणत असतील तर हे आकलन होणारा मी हा जगाचा भाग असल्याने शून्य नाहीये हे खात्रीलायक असल्याने इथेच बौद्ध मताचे खंडन होईल ! अर्थात माझे अध्ययन हे सनातन वैदिक परंपरेत झाले असल्याने बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. (पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही, हा प्रकार कुमारील भट्ट ह्यांनी फार पूर्वीच केला आहे, मला त्यात रस नाही.) म्हणून मी प्रथम प्रश्न विचारला होता. अर्थात ह्यावर सप्तभंगीनय चा आश्रय घेऊन प्रश्नाला प्रतिप्रश्न येत असल्यास हे जैन तत्वद्न्यान झाले. मग काहीही बोलणे खुंटले. तात्पर्य काय की मॅट्रिक्स चित्रपटात "तुम्ही अनुभवत आहात हे सत्य नसून , जग मिथ्या मायाजाल आहे." हे तत्वद्न्यान बौद्ध नसून वैदिक तत्वज्ञानाच्या जवळ जाणारे आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 13/04/2025 - 12:46
तत्वज्ञान ३ प्रकारचे असते:
  1. ऐकीव (परोक्ष)
  2. चिंतनमय (परोक्ष)
  3. प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
परोक्ष ज्ञान हे स्वतःची अनुभुती नसते, त्यामुळे त्याचं खंडन-मंडण करण्याची तार्किक गरज पडत असावी, भूतकाळात आणि आताही. अपरोक्ष ज्ञान ही इंद्रियतीत अनुभूती असते जी शब्दात पकडणे शक्य नसते. जो अनुभूतीच्या त्या मितीला स्पर्श करून येतो तो सगळ्या खंडन-मंडणच्या पलीकडे गेलेला असतो कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याने अनुभवलेलं असतं. आणि काही प्रस्थापित करण्याचीही गरज नसते कारण ते ज्ञान आहेच, प्रस्थापित केलं काय आणि नाही काय, हे त्याला कळलेलं असतं.
बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही,
अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल:
आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो
मुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय: 1. होय. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 2. नाही. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 3. होय आणि नाही. दोन्ही अर्थाचे संदर्भ ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 4. मला माहित नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 20/04/2025 - 18:24
बुद्धाच्या शिकवणूकीत, "जग हे सत्य आहे का" (किंवा नाही) हे असं डायरेक्ट नाहीयेय. त्याच्या पटिच्चसमुप्पाद सुत्त, अनिच्चा (Anicca) सुत्त आणि अनत्त लक्षण सुत्त (Anattalakkhaṇa Sutta) ह्या तीन महत्वाच्या आणि एकमेकांशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी अनिच्चा (Anicca) सुत्तांत सर्व अनित्य/नश्वर असल्याचे विषद केले आहे. अनिच्चा (Anicca) / अनित्यबोध – सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. म्हणजे आपण ज्या गोष्टी “स्थिर सत्य” म्हणून धरतो (जसे की शरीर, वस्तू, नाती, इ. म्हणजे एकंदरीत जग), त्या प्रत्यक्षात क्षणाक्षणाला बदलत आहेत. जरी सर्व काही बदलत असलं तरी, ते अस्तित्वात आहे, फक्त ते “स्थायी” नाही, नश्वर आहे. संदर्भ: अनिच्च सुत्त (Anicca Sutta) — साम्युत्त निकाय, SN 22.45 - (साधक) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे . बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे . Neo

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 21/04/2025 - 20:55
जग मिथ्या आहे.
न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचे (जड जगत् ) नियम सब-ऑटोमिक जगतात (सूक्ष्म कण), क्वाँटम फिजिक्सला, लागू पडत नाहीत, तिथले नियम आणि वास्तव यांत प्रचंड भिन्नता असते. पण त्यामुळे जड जगत् , जे सूक्ष्म कणांनी बनले असते, ते मिथ्या होत नाही. न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्रांच्या नियमानुसार तेही सुरळीत चालू असते.
बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे
हे समजून घेणे हा झांगडगुता आहे. समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर कोणीतरी हे असं म्हणालंय हे विचारांच्या पातळीवर मानायचे. मानायचे म्हणजे तशी श्रद्धा ठेवायची. ते इतकं सोप्पं असत तर सगळेच मुक्त झाले असते आणि ही चर्चा करायलाच कोणी नसतं. पण चर्चा तर होते आहे... अरे हो, पण जगन्मिथ्या असं म्हटलं गेलय, म्हणजे ते मानल पाहिजे, म्हणजे ही सगळी चर्चाही मिथ्याच झाली की :) असो,
जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे.
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय. पण जन्म-मृत्यू चक्र, जगणं, आहेच. ते सत्य आहे. त्यामुळे जे काही सभोवताली घडतंय ते मिथ्या नाही त्याच्या मागे कार्यकारण भाव आहे (cause & effect) हे स्वानुभूतीच्या पातळीवर अनुभवलं की खालील भवचक्राचे ज्ञान होते: अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (दु:ख) ह्या चक्रातल्या तृष्णा आणि आसक्ती ह्या कड्या तोडल्या की भवचक्र (जन्म-मृत्यू चे चक्र) तोडता येते. ह्या कड्या तोडत सर्व कर्मसंस्कारांचे निर्मूलन म्हणजे मुक्ती, म्हणजेच निर्वाण (गीता ६.१५ श्लोकातंल निर्वाण) - (नश्वर) सोकाजी

In reply to by सोत्रि

एकदा नक्की सांगा काय ते
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय.
बौद्ध तत्जत्वज्ञानुसार जग मिथ्या आहे की सत्य ? कारण सनातन तत्त्वानुसार तरी जग मिथ्या च आहे, पुढील सगळच मिथ्या आहे, चर्चाही मिथ्या आहे. सगळं सोप्पेच आहे , सगळे मुक्तच आहेत, मिथ्या चर्चेचा उद्देश मिथ्या व्यामोह हटवणे हाच आहे. एकदा ह्या जगाच्या मित्यत्वाचीं जाणिव झाली की बोलायला, चर्चा करायला काही राहतच नाही. ह्याला माऊली "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" असे म्हणतात. तात्पर्य इतकेच की जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे आणि तुम्हाला हे कळले आहे तर आपली चर्चा सफल झाली आहे. आता बोलायला काहीच नाही. :) आणि तुम्ही म्हणत असाल की जग मिथ्या आहे हे माझे गृहितक आहे तर मग चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो ते मॅट्रिक चित्रपटात गृहीत धरलेली संकल्पना हिंदू ठरते, बौद्ध नव्हे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 22/04/2025 - 10:55
जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे
ह्या मूळ प्रश्नावर दिलेले प्रतिसाद वाचूनही हाच निष्कर्ष काढला असेल तर खरंच बोलायला काहीच नाही! :) इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 23/04/2025 - 02:44
ओह्हो, त्या प्रतिसादाच्या शिर्षकामुळे घोळ झाला तर. पर्याय ३ ऐवजी चूकून २ टाईपला होता आणि शिर्षक रिव्हू करायचे राहून गेले. पण फक्त प्रतिसादाचं शिर्षक वाचून, प्रतिसाद न वाचताच निष्कर्ष काढलेला दिसतोय :) असो, टायपोची चूक माझी आहे, त्यामुळे ती नम्रपणे मान्य करून खाली बसतो! - (माणूस) सोकाजी

In reply to by सोत्रि

समजा तुम्ही पर्याय ३ निवडला असला तरीही जास्त फरक पडत नाही कारण प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय ३: होय आणि नाही ३.१. नाही . समजा जग अर्थात मॅट्रिक्स सत्य नाही, मिथ्या आहे , भास आहे तर मग त्यातील दु:ख तृष्णा दुखापासुन मुक्ती , मुक्तीचे उपाय आदि सर्व च मिथ्या ठरते ! अर्थात मी आधी जसं म्हणालो तसं जगाचे मॅट्रिक्स चे मिथ्यत्व लक्षात येणे हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. ( आणि एकदा मॅट्रिक्स मधुन बाहेर पडल्यावर ही चर्चा ही मिथ्याच आहे . ) ३.२. होय. समजा बौध्द तत्वज्ञानानुसार जग अर्थात मॅट्रिक्स सत्य आहे तर त्यातुन बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. बौध्दांच्या मते - वेदांती लोकं ह्या जगाच्या बाहेर , मॅट्रिक्स च्या बाहेर असा जो आत्मा , ब्रह्म वगैरे म्हणत आहेत तो अनात्मा अर्थात शुन्य अर्थात झीरो ह्या अर्थाने नव्हे तर वॉईड ह्या अर्थाने ! तस्मात मॅट्रिक्स मधुन तुम्हाला डिटॅच केले गेले की काहीही नाही केवळ व्हॉईड आहे. अर्थात दोन्हीही प्रकारे मॅट्रिक्स चित्रपटात वापरलेली संकल्पना ही बौध्द न ठरता वेदांती ठरते . आता हा प्रश्न इतका महत्वाचा का आहे ? तर काही लोकं म्हणातात - बुध्द हा विष्णुचा अवतार आहे आणि काही लोकं म्हणातात - श्रीमदाद्यशंकराचार्य हे प्रच्छन्न बुध्द आहेत . ह्याचे मला कळलेले कारण म्हणजे नागार्जुनाचा माध्यमिक मार्ग अर्थात शुन्यवाद अनात्मवाद आणि श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणित उपनिषद ब्रह्मसुत्र आणि भग्वदगीतेवर आधारित अद्वैत वेदांत हे दोन्ही खुप जवळचे आहेत. फरक बस इतकाच आहे की - सर्व जग, मॅट्रिक्स हे मिथ्या आहे म्हणाल्यावर उरते त्याला बौध्द शुन्य म्हणत आहेत , त्यावर वेदांत म्हणत आहे की - अरे पण त्या शुन्याचे आकलन ज्याला होते तो आत्मा तो आहेच की ! तोच आत्मा आहे , ब्रह्म आहे. आणि केवळ तेच सत्य आहे , बाकी सर्व मॅट्रिक्स , जग मिथ्या आहे. भास आहे. चिद्विलास आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 08/04/2025 - 02:09
चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका भगिनी दोघीही ट्रान्सजेंडर महिला आहेत. मॅट्रिक्स लिहिताना कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.

In reply to by कॉमी

Bhakti 08/04/2025 - 06:26
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.
असे वाटले नाही... याबाबत पण अजून समजून घ्यावे लागेल. आणि मॅट्रिक्स मध्ये इतकं स्पष्टपणे मायाजालचाच प्रत्येक काळी समावेश आहे, वैदिक अध्यात्म संकल्पनांची क्षणोक्षणी आठवण येत राहते

Bhakti 17/04/2025 - 11:19
मॅट्रिक्सच्या एका भागात(२ का ३ आठवत नाही.)निओ निर्मात्याला भेटतो तेव्हा तो सांगतो ,तू या प्रोग्रॅम मोडायला आला आहेस तो पहिला नाही,पाचवा की सहावा आहे.याचा संबंध क्लप वा युग या संकल्पनेशी वाटतो.ओरॅकल मला वाटतं प्रकृती आहे,अर्थात निओ पुरूष आहे.शेवटी जो चेहरा आहे तो परब्रम्ह वाटतं आहे.पण स्मिथ कोण आहे? ते तीन होते पहिल्यांदा ते सत्व,रज,तम त्रिगुण होते का? मग केवळ एकच गुण रज म्हणजे असंख्य स्मिथ तय्यार होतात का? -अतिविचारी भक्ती ;):)

कपिलमुनी 22/04/2025 - 10:54
द मॅट्रिक्स मधले बौद्ध रेफरन्स माया - सगळं भासमात्र आहे बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं. द मॅट्रिक्समध्येही आपण बघतो की माणसं एका बनावट जगात जगत आहेत – कम्प्युटरनी बनवलेलं वर्च्युअल रिअॅलिटी. हेच तर माया! आणि निओ – मुख्य पात्र – जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याला समजतं की तो खरा जगतच नव्हता. ही जागृती म्हणजेच बोधी. संसारचक्र आणि मुक्ती बौद्ध तत्त्वज्ञानात “संसार” म्हणजे जन्म-मरणाचं चक्र. हे चक्र अज्ञान आणि आसक्तीमुळे सुरू राहतं. मॅट्रिक्स हेही असंच एक चक्र आहे – सगळे लोक त्यात अडकलेत, रोजचं तेच जगणं, कोणताही विचार न करता. मोर्फियस, ट्रिनिटी हे लोक जणू बोधिसत्व आहेत — जे स्वतः जागे झालेत आणि इतरांनाही मुक्त करत आहेत. बोधी – आत्मज्ञान निओ जेव्हा Matrix वर पूर्ण नियंत्रण मिळवतो, तेव्हा तो केवळ शक्तिमान होत नाही, तर त्याला वास्तव काय आहे याची जाणीव होते. हीच बोधी, आत्मज्ञान. Oracle ज्या प्रकारे निओला सरळ उत्तरं न देता त्याला विचारात टाकते, तो संवाद – हा झेन बौद्ध परंपरेतला कोअन (koan) वाटतो. अहंभावाचा लय (अनात्मा) बौद्ध धर्मात "अनात्मा" म्हणजे "स्व" ही कल्पनाच खोटी आहे. आपण जे आहोत असं वाटतं, ते खरं नसतं. निओचं परिवर्तन हेच दाखवतं — तो “मी” असण्याच्या पलीकडे जातो, सगळं विश्वमय होतो. पुनर्जन्म आणि रूपांतरण निओचा पुनर्जन्म — विशेषतः पहिल्या भागात तो मरण्याच्या टप्प्यावर जातो आणि परत उगम पावतो — हेही आध्यात्मिक पुनर्जन्म दर्शवतं. बौद्ध मार्गामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे — जुनं सोडून नव्याच जाणीवेकडे वाटचाल. आत्मपरीक्षण Oracle चं वाक्य लक्षात आहे का? "You’re not here to make the choice. You’ve already made it. You’re here to understand why you made it." हे अगदी बौद्ध झेन पद्धतीचं आहे — जेथे उत्तरं नसतात, फक्त विचार आणि अनुभव असतो. शेवटचा विचार द मॅट्रिक्स बघताना जर आपण केवळ दृश्य प्रभावांवर लक्ष न देता त्यामागच्या तत्त्वज्ञानाकडे बघितलं, तर तो एक गूढ आणि आध्यात्मिक प्रवास वाटतो. बौद्ध धर्माने जसं आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती शिकवली, तसंच निओचा प्रवास आपल्याला दाखवतो — की आपल्याला जागं व्हायचं आहे, Matrix (माया) मधून बाहेर यायचं आहे. हाच तर संदेश आहे – “Wake up, Neo.”

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं.
माया ब्रह्म वगैरे मांडणी वेदांतातील आहे. बौद्ध तत्त्वज्ञान ब्रह्म आत्मा वगैरे मानत नाहीत . अनात्मा उल्लेख तुम्हीच केलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 23/04/2025 - 03:02
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.
तुम्ही म्हणाला होतात , “बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.” त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो, जो यथार्थ नाही. पण तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढण्याचा तुम्हाला अधिकार (फ्री वील ;) ) आहे आणि तो मान्यही आहे. (ऐकीव गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढण्याच्या प्रयत्नांच नेहमीच कुतूहल वाटतं राहिल.) - (कुतूहल न शमलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

वर सविस्तर उत्तर दिलेले आहे : https://www.misalpav.com/node/52791#comment-1192893
त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो
हे बघा , मॅट्रिक्स अर्थात जग मिथ्या मानले आणि निओला त्या मॅट्रिक्स मधुन बाहेर काढले तर तो जो काही निओ दिसतो आहे त्याला वेदांती आत्मा म्हणातात , बौध्द मतानुसार आत्मा असं काही नाही, सर्व शुन्य आहे. व्हॉईड आहे , मग काय उरलं ? अर्थात बौध्द मतानुसार मॅट्रिक्सच्या "बाहेर" असं काहीच नाही . मग स्क्रीन ब्लॅकाऊट होऊन पिक्चर संपणार नाही का ! चुकीचे असेल तर तुम्ही सांगा - बौध्द मतानुसार काय होईल निओला मॅट्रिक्स मधुन बाहेर काढल्यावर! अवांतर : मला काहीकाही लोकं विचारतात की तुला 'कळलं' आहे ना , तु तर 'बाहेर पडला' आहेस ना , मग तु कशाला ह्या भानगडीत पडतोस चर्चा वगैरे करण्याचा ? -कारण एकदा बाहेर पडुन परत आत आल्यावर "मजा " आहे राव !! bliss

Bhakti 22/04/2025 - 11:30
मॅट्रिक्स (1999) हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाशी अनेक प्रकारे जोडला जाऊ शकतो, विशेषतः मायावाद (माया) आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पनांशी. खाली काही प्रमुख मुद्दे आहेत जे या संबंधाला स्पष्ट करतात:माया आणि मॅट्रिक्स: वेदांतात, माया ही विश्वाची भ्रामक शक्ती आहे जी खरे वास्तव (ब्रह्म) लपवते आणि आपल्याला भौतिक जगात अडकवते. मॅट्रिक्समध्ये, "मॅट्रिक्स" हे एक संगणकीय सिम्युलेशन आहे जे मानवांना खरे वास्तव (त्यांचे गुलामगिरीचे जीवन) पाहू देत नाही. निओ आणि इतर पात्रे या मायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, ज्याप्रमाणे वेदांतात आत्मा मायेच्या बंधनातून मुक्त होऊन ब्रह्माची जाणीव करून घेतो.आत्मा आणि निओचा प्रवास: वेदांतात, आत्मा हा शाश्वत, अविनाशी आणि ब्रह्माशी एकरूप आहे. निओचा प्रवास हा आत्मज्ञानाच्या शोधासारखा आहे. तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची (The One) ओळख करून घेतो, ज्यामुळे त्याला मॅट्रिक्सच्या मर्यादांवर मात करता येते. हा प्रवास वेदांतातील "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या तत्त्वाशी मिळताजुळता आहे.द्वैत आणि अद्वैत: वेदांतातील अद्वैत तत्त्वज्ञान सांगते की खरे वास्तव एकच आहे (ब्रह्म), आणि भौतिक जगातील द्वैत (द्वंद्व) हे मायेमुळे आहे. मॅट्रिक्समध्ये, निओला मॅट्रिक्स आणि वास्तविक जग यांच्यातील द्वैत समजते, आणि शेवटी तो या द्वैताच्या पलीकडे जाऊन मॅट्रिक्सच्या नियमांवर नियंत्रण मिळवतो. हे अद्वैताच्या विचाराशी सुसंगत आहे, जिथे सर्व काही एकच आहे.मुक्ती आणि मोक्ष: वेदांतात, मोक्ष म्हणजे मायेच्या बंधनातून मुक्ती आणि ब्रह्माशी एकरूप होणे. मॅट्रिक्समध्ये, निओ आणि इतर पात्रांचा उद्देश मानवांना मॅट्रिक्सच्या गुलामगिरीतून मुक्त करणे आहे. निओचा स्वतःचा बलिदान आणि पुनर्जन्म (चित्रपटाच्या शेवटी) हे मोक्षाच्या संकल्पनेशी प्रतीकात्मकरीत्या जोडले जाऊ शकते.गुरू आणि मार्गदर्शन: वेदांतात, गुरू हा आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. मॅट्रिक्समध्ये, मॉर्फियस आणि ओरॅकल ही पात्रे निओला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची आणि उद्देशाची जाणीव करून देतात, जे गुरूच्या भूमिकेसारखे आहे.कर्म आणि निवड: वेदांतात, कर्म आणि स्वतंत्र इच्छा (free will) यांचा समतोल महत्त्वाचा आहे. मॅट्रिक्समध्ये, "निवड" (choice) हा एक केंद्रीय विषय आहे. ओरॅकल निओला सांगते की तो आधीच निवड करून आला आहे, पण ती समजून घेणे त्याच्यावर अवलंबून आहे. हे वेदांतातील कर्म आणि आत्मनिर्णयाच्या संकल्पनेशी मिळते.निष्कर्ष: मॅट्रिक्स हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाला थेट उद्धृत करत नसला, तरी त्यातील थीम्स—मायेचे भ्रम, आत्मज्ञानाचा शोध, आणि खऱ्या वास्तवाची ओळख—वेदांताशी सखोलपणे जोडलेल्या आहेत. निओचा प्रवास हा वेदांतातील आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गाचे प्रतीक आहे, जिथे तो मायेच्या पडद्याला फाडून सत्यापर्यंत पोहोचतो.

Bhakti 10/05/2025 - 10:57
मॅट्रिक्सचा चौथा भाग परवा पाहिला.निओला परत मॅट्रिक्समध्ये यंत्र पाठवतात.जवळपास ६० वर्षे होतात.निओ सर्व विसरलेला असतो.तो एक गेम डिझायनर होतो.थोडाशा आठवणींसह तो मॅट्रिक्समध्ये पूर्वी घडलेल्या घटनांवरून मॅट्रिक्स नावाचाच गेम बनवतो.ट्रिनिटीलाही वाचवून मॅट्रिक्समध्ये पाठवतात.शेवटी निओला इतर लोक मॅट्रिक्सबाहेर काढतात.मग तो ट्रिनिटीलाही बाहेर काढतो.आता मसिहाची शक्ती ट्रिनिटीमध्ये येते. तेव्हा ते स्मिथला विचारतात.तू दोघांना का वाचवलं कोणा एकालाच वाचवायचं होत.तेव्हा तो सांगतो तुम्ही एकत्र असाल तेव्हाच शक्ती परिपूर्ण असाल हे लक्षात आले.तुम्ही एकमेकांशिवाय शक्तीहीन आहात. इथेच शिवशक्ती अद्वैत संकल्पना लक्षात येते.शिव शक्ती शिवाय अधुरा आहे.यांचे द्वैत केवळ माया आहे.हे दोन्ही अद्वैत आहेत. We are in simulation https://youtu.be/X9TbJWb8k2Y?si=EmpIqJoNE55ClIKS खुपच भारी मुलाखत आहे.जर आपण मॅट्रिक्समध्ये आहोत तर प्रेम ,द्वेष,पैसा या गोष्टी कशा जस्टीफाय करणार याची खुप सुंदर उत्तरे दिली आहेत.निवांत यावर टिपणं काढून लेखच देईन.तोपर्यंत नक्की ऐका. -अतिविचारी भक्ती

कपिलमुनी 13/03/2025 - 18:09
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व बरीच नाव, तंत्रज्ञन , इनंग्रजी चित्रपट असले कारणाने इंग्रजी वापर जास्त आहे .

कंजूस 13/03/2025 - 19:40
असे चित्रपट किंवा सायफाय प्रकारातले अजून पाहिले नाहीत. अर्थात चित्रपटासाठी कथावस्तू ही काल्पनिक आणि मनोरंजन म्हणून असते. त्या कोनातूनच पाहिले पाहिजेत. "What is real? How do you define real?” हे जर ग्रीक तत्त्वज्ञानातून पाहिले तर "real" या शब्दावरच प्रश्नचिन्ह पडते. "Absolute" म्हणायचे असेल का? जगात एकमेव, इतरांपासून वेगळे स्वतंत्र काहीच नाही. एकमेकांच्या तुलनेत हेच बरोबर. ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी समस्येचं स्पष्टीकरण /सत्यता / proof देतांना इतक्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत की " या या गृहितकांना धरून हे विधान सत्य आहे असे काटेकोर बांधीव उत्तर देतात. म्हणजे अमुक नियम, अमुक स्थितीमध्ये अमुक हे खरे / सत्य /real म्हणून शकतो. स्थिती, वेळ आणि गती या तीन गोष्टी प्रत्येकांसाठी वेगळ्या आणि एकमेव असतात. हे विसरून चालणार नाही. Matrix आणि set theory या गणितातील कल्पना वरवर साध्यासुध्या वाटल्या तरी गहन आहेत. सिनेमाच्या कथेतून प्रेक्षकांना विचार करायला लावणे आणि मनोरंजन करणे ( भारावून टाकणे) हे साध्य होते. समीक्षा आवडली.

विजुभाऊ 14/03/2025 - 10:44
मॅट्रिक्स हा सिनेमा पाहिल्यावर डोके बधीर झालेले होते. एकूणातच भन्नाट आहे वेगवान स्टंट्स , ३६० डिग्री शॉट्स , तसेच बुलेट स्लो मोशन वगैरे त्या काळी अद्भूत होते. वेगळ्या धाटणीची तरीही खिळवून ठेवणारी कथा. हा त्याचा मुख्य आधार स्तंभ. आजही तितकाच भावतो

खुप कमी कलाकृती किंवा चित्रपट ... आपण जीवनात 'अनुभवतो' .. हा चित्रपट पाहून .. असं वाटलं .. आपण फुल्ल झोपेत असताना कोणी , थंड पाणी तोंडावर मारलं आणि धबा धबा दोन्ही मुस्काडात लावल्यावर जो शॉक बसेल नं ... तसं काहीसं झालेलं ...

झकासराव 15/03/2025 - 16:02
जबरदस्त चित्रपट आहे फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते

In reply to by झकासराव

टीपीके 15/03/2025 - 19:52
जबरदस्त चित्रपट आहे
+१
फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा
+१
फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय
+१
दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते
+१

कपिलमुनी 15/03/2025 - 17:43
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे

टेक्निकल क्वेरी
बौद्ध विचारधारा
मॅट्रिक्स चित्रपटात आहे ही बौद्ध विचारधारा आहे का ? पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना? ब्रह्म सत्य जगन मिथ्या अर्थात दिसणारे भासणारे जग हे मोठ्या असून आपले मूळ स्वरूप जे की ह्याच्या पारे असे असलेले ब्रह्म आहे हा विचार बौद्ध मतातही येतो का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 02/04/2025 - 19:12
मॅट्रिक्सच्या शेवटी
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।
हे गाणं आहे ब्वॉ https://youtu.be/A67OhOUoUsc?si=qjAHPlPY4nNyyuuN बौद्ध मतामध्ये ब्रम्ह नाही पण अद्वैताचा स्वीकार आहे, द्वैत नाकारले आहे.कर्माचा पुरस्कार आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 03/04/2025 - 14:04
पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना?
ह्याचा काही रेफरन्स (विकीपीडीया व्यतिरीक्त) आहे का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न विचारणे हा एकप्रकारे "आम्हाला काही माहीत नाही पण तुम्ही म्हणाल ते आम्ही खोडून काढू" ह्या आशयाचा, सप्तभंगीनय अर्थात जैन तत्त्वज्ञानाचा किंवा तदृश आविष्कार मानता येईल का ?

In reply to by सोत्रि

आणि म्हणूनच आपल्याला इतिहासात जैन आणि वैदिक असा शास्त्रार्थ , खंडन मंडण झालेले दिसत नाही. जैन धर्म हा बौद्ध धर्माचा इतकाच प्राचीन असून त्यांच्याशी कोठेही वाद विवाद झाल्याचे दिसत नाही ह्याचे कारण हेच आहे की त्यांना फक्त दुसऱ्याचे मत खोदून काढण्यात यश आहे, स्वतःचे मत प्रस्थापित करण्यात नाही. मग काहीही बोलण्यात अर्थच रहात नाही. पण ह्या सप्तभंगीनय मुळे बोलणे खुंटले तरी त्या नंतर आलेले मौन हे संदेहात्मक आहे, निश्चयात्मक नव्हे. उदाहरणार्थ मी जेवढा केवढा वेदांताचा अभ्यास केला आहे त्यानुसार ब्रह्म सत्य आहे , जग मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थाने नव्हे तर भासात्मक असे. आपला भास आहे , माया आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला चिदविलास म्हणतात अर्थात पाण्यावर उठलेले तरंग हे पाणीच आहेत तसे जग हे ब्रह्मावर उमटलेले तरंग असल्याने ब्रह्मच आहेत ! तस्मात् किमान वेदांती दृष्टिकोनातून ब्रह्म सत्य जग मिथ्या हे मला माहीत आहे, ज्ञात आहे, प्रचीत आहे. आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो तेव्हा त्या सर्वं मध्ये जग देखील येते का असा मला पडलेला प्रश्न आहे. जर बौद्ध जगात देखील शून्य आहेत असे म्हणत असतील तर हे आकलन होणारा मी हा जगाचा भाग असल्याने शून्य नाहीये हे खात्रीलायक असल्याने इथेच बौद्ध मताचे खंडन होईल ! अर्थात माझे अध्ययन हे सनातन वैदिक परंपरेत झाले असल्याने बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. (पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही, हा प्रकार कुमारील भट्ट ह्यांनी फार पूर्वीच केला आहे, मला त्यात रस नाही.) म्हणून मी प्रथम प्रश्न विचारला होता. अर्थात ह्यावर सप्तभंगीनय चा आश्रय घेऊन प्रश्नाला प्रतिप्रश्न येत असल्यास हे जैन तत्वद्न्यान झाले. मग काहीही बोलणे खुंटले. तात्पर्य काय की मॅट्रिक्स चित्रपटात "तुम्ही अनुभवत आहात हे सत्य नसून , जग मिथ्या मायाजाल आहे." हे तत्वद्न्यान बौद्ध नसून वैदिक तत्वज्ञानाच्या जवळ जाणारे आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 13/04/2025 - 12:46
तत्वज्ञान ३ प्रकारचे असते:
  1. ऐकीव (परोक्ष)
  2. चिंतनमय (परोक्ष)
  3. प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
परोक्ष ज्ञान हे स्वतःची अनुभुती नसते, त्यामुळे त्याचं खंडन-मंडण करण्याची तार्किक गरज पडत असावी, भूतकाळात आणि आताही. अपरोक्ष ज्ञान ही इंद्रियतीत अनुभूती असते जी शब्दात पकडणे शक्य नसते. जो अनुभूतीच्या त्या मितीला स्पर्श करून येतो तो सगळ्या खंडन-मंडणच्या पलीकडे गेलेला असतो कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याने अनुभवलेलं असतं. आणि काही प्रस्थापित करण्याचीही गरज नसते कारण ते ज्ञान आहेच, प्रस्थापित केलं काय आणि नाही काय, हे त्याला कळलेलं असतं.
बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही,
अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल:
आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतो
मुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय: 1. होय. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 2. नाही. संदर्भ : ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 3. होय आणि नाही. दोन्ही अर्थाचे संदर्भ ग्रंथ , अध्याय, पान क्रमांक 4. मला माहित नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 20/04/2025 - 18:24
बुद्धाच्या शिकवणूकीत, "जग हे सत्य आहे का" (किंवा नाही) हे असं डायरेक्ट नाहीयेय. त्याच्या पटिच्चसमुप्पाद सुत्त, अनिच्चा (Anicca) सुत्त आणि अनत्त लक्षण सुत्त (Anattalakkhaṇa Sutta) ह्या तीन महत्वाच्या आणि एकमेकांशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी अनिच्चा (Anicca) सुत्तांत सर्व अनित्य/नश्वर असल्याचे विषद केले आहे. अनिच्चा (Anicca) / अनित्यबोध – सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. म्हणजे आपण ज्या गोष्टी “स्थिर सत्य” म्हणून धरतो (जसे की शरीर, वस्तू, नाती, इ. म्हणजे एकंदरीत जग), त्या प्रत्यक्षात क्षणाक्षणाला बदलत आहेत. जरी सर्व काही बदलत असलं तरी, ते अस्तित्वात आहे, फक्त ते “स्थायी” नाही, नश्वर आहे. संदर्भ: अनिच्च सुत्त (Anicca Sutta) — साम्युत्त निकाय, SN 22.45 - (साधक) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे . बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे . Neo

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 21/04/2025 - 20:55
जग मिथ्या आहे.
न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचे (जड जगत् ) नियम सब-ऑटोमिक जगतात (सूक्ष्म कण), क्वाँटम फिजिक्सला, लागू पडत नाहीत, तिथले नियम आणि वास्तव यांत प्रचंड भिन्नता असते. पण त्यामुळे जड जगत् , जे सूक्ष्म कणांनी बनले असते, ते मिथ्या होत नाही. न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्रांच्या नियमानुसार तेही सुरळीत चालू असते.
बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहे
हे समजून घेणे हा झांगडगुता आहे. समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर कोणीतरी हे असं म्हणालंय हे विचारांच्या पातळीवर मानायचे. मानायचे म्हणजे तशी श्रद्धा ठेवायची. ते इतकं सोप्पं असत तर सगळेच मुक्त झाले असते आणि ही चर्चा करायलाच कोणी नसतं. पण चर्चा तर होते आहे... अरे हो, पण जगन्मिथ्या असं म्हटलं गेलय, म्हणजे ते मानल पाहिजे, म्हणजे ही सगळी चर्चाही मिथ्याच झाली की :) असो,
जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे.
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय. पण जन्म-मृत्यू चक्र, जगणं, आहेच. ते सत्य आहे. त्यामुळे जे काही सभोवताली घडतंय ते मिथ्या नाही त्याच्या मागे कार्यकारण भाव आहे (cause & effect) हे स्वानुभूतीच्या पातळीवर अनुभवलं की खालील भवचक्राचे ज्ञान होते: अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (दु:ख) ह्या चक्रातल्या तृष्णा आणि आसक्ती ह्या कड्या तोडल्या की भवचक्र (जन्म-मृत्यू चे चक्र) तोडता येते. ह्या कड्या तोडत सर्व कर्मसंस्कारांचे निर्मूलन म्हणजे मुक्ती, म्हणजेच निर्वाण (गीता ६.१५ श्लोकातंल निर्वाण) - (नश्वर) सोकाजी

In reply to by सोत्रि

एकदा नक्की सांगा काय ते
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय.
बौद्ध तत्जत्वज्ञानुसार जग मिथ्या आहे की सत्य ? कारण सनातन तत्त्वानुसार तरी जग मिथ्या च आहे, पुढील सगळच मिथ्या आहे, चर्चाही मिथ्या आहे. सगळं सोप्पेच आहे , सगळे मुक्तच आहेत, मिथ्या चर्चेचा उद्देश मिथ्या व्यामोह हटवणे हाच आहे. एकदा ह्या जगाच्या मित्यत्वाचीं जाणिव झाली की बोलायला, चर्चा करायला काही राहतच नाही. ह्याला माऊली "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" असे म्हणतात. तात्पर्य इतकेच की जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे आणि तुम्हाला हे कळले आहे तर आपली चर्चा सफल झाली आहे. आता बोलायला काहीच नाही. :) आणि तुम्ही म्हणत असाल की जग मिथ्या आहे हे माझे गृहितक आहे तर मग चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो ते मॅट्रिक चित्रपटात गृहीत धरलेली संकल्पना हिंदू ठरते, बौद्ध नव्हे.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 22/04/2025 - 10:55
जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे
ह्या मूळ प्रश्नावर दिलेले प्रतिसाद वाचूनही हाच निष्कर्ष काढला असेल तर खरंच बोलायला काहीच नाही! :) इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 23/04/2025 - 02:44
ओह्हो, त्या प्रतिसादाच्या शिर्षकामुळे घोळ झाला तर. पर्याय ३ ऐवजी चूकून २ टाईपला होता आणि शिर्षक रिव्हू करायचे राहून गेले. पण फक्त प्रतिसादाचं शिर्षक वाचून, प्रतिसाद न वाचताच निष्कर्ष काढलेला दिसतोय :) असो, टायपोची चूक माझी आहे, त्यामुळे ती नम्रपणे मान्य करून खाली बसतो! - (माणूस) सोकाजी

In reply to by सोत्रि

समजा तुम्ही पर्याय ३ निवडला असला तरीही जास्त फरक पडत नाही कारण प्रश्न : बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जग हे सत्य आहे का ? पर्याय ३: होय आणि नाही ३.१. नाही . समजा जग अर्थात मॅट्रिक्स सत्य नाही, मिथ्या आहे , भास आहे तर मग त्यातील दु:ख तृष्णा दुखापासुन मुक्ती , मुक्तीचे उपाय आदि सर्व च मिथ्या ठरते ! अर्थात मी आधी जसं म्हणालो तसं जगाचे मॅट्रिक्स चे मिथ्यत्व लक्षात येणे हा ह्या चक्रातुन बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. ( आणि एकदा मॅट्रिक्स मधुन बाहेर पडल्यावर ही चर्चा ही मिथ्याच आहे . ) ३.२. होय. समजा बौध्द तत्वज्ञानानुसार जग अर्थात मॅट्रिक्स सत्य आहे तर त्यातुन बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. बौध्दांच्या मते - वेदांती लोकं ह्या जगाच्या बाहेर , मॅट्रिक्स च्या बाहेर असा जो आत्मा , ब्रह्म वगैरे म्हणत आहेत तो अनात्मा अर्थात शुन्य अर्थात झीरो ह्या अर्थाने नव्हे तर वॉईड ह्या अर्थाने ! तस्मात मॅट्रिक्स मधुन तुम्हाला डिटॅच केले गेले की काहीही नाही केवळ व्हॉईड आहे. अर्थात दोन्हीही प्रकारे मॅट्रिक्स चित्रपटात वापरलेली संकल्पना ही बौध्द न ठरता वेदांती ठरते . आता हा प्रश्न इतका महत्वाचा का आहे ? तर काही लोकं म्हणातात - बुध्द हा विष्णुचा अवतार आहे आणि काही लोकं म्हणातात - श्रीमदाद्यशंकराचार्य हे प्रच्छन्न बुध्द आहेत . ह्याचे मला कळलेले कारण म्हणजे नागार्जुनाचा माध्यमिक मार्ग अर्थात शुन्यवाद अनात्मवाद आणि श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणित उपनिषद ब्रह्मसुत्र आणि भग्वदगीतेवर आधारित अद्वैत वेदांत हे दोन्ही खुप जवळचे आहेत. फरक बस इतकाच आहे की - सर्व जग, मॅट्रिक्स हे मिथ्या आहे म्हणाल्यावर उरते त्याला बौध्द शुन्य म्हणत आहेत , त्यावर वेदांत म्हणत आहे की - अरे पण त्या शुन्याचे आकलन ज्याला होते तो आत्मा तो आहेच की ! तोच आत्मा आहे , ब्रह्म आहे. आणि केवळ तेच सत्य आहे , बाकी सर्व मॅट्रिक्स , जग मिथ्या आहे. भास आहे. चिद्विलास आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 08/04/2025 - 02:09
चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका भगिनी दोघीही ट्रान्सजेंडर महिला आहेत. मॅट्रिक्स लिहिताना कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.

In reply to by कॉमी

Bhakti 08/04/2025 - 06:26
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.
असे वाटले नाही... याबाबत पण अजून समजून घ्यावे लागेल. आणि मॅट्रिक्स मध्ये इतकं स्पष्टपणे मायाजालचाच प्रत्येक काळी समावेश आहे, वैदिक अध्यात्म संकल्पनांची क्षणोक्षणी आठवण येत राहते

Bhakti 17/04/2025 - 11:19
मॅट्रिक्सच्या एका भागात(२ का ३ आठवत नाही.)निओ निर्मात्याला भेटतो तेव्हा तो सांगतो ,तू या प्रोग्रॅम मोडायला आला आहेस तो पहिला नाही,पाचवा की सहावा आहे.याचा संबंध क्लप वा युग या संकल्पनेशी वाटतो.ओरॅकल मला वाटतं प्रकृती आहे,अर्थात निओ पुरूष आहे.शेवटी जो चेहरा आहे तो परब्रम्ह वाटतं आहे.पण स्मिथ कोण आहे? ते तीन होते पहिल्यांदा ते सत्व,रज,तम त्रिगुण होते का? मग केवळ एकच गुण रज म्हणजे असंख्य स्मिथ तय्यार होतात का? -अतिविचारी भक्ती ;):)

कपिलमुनी 22/04/2025 - 10:54
द मॅट्रिक्स मधले बौद्ध रेफरन्स माया - सगळं भासमात्र आहे बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं. द मॅट्रिक्समध्येही आपण बघतो की माणसं एका बनावट जगात जगत आहेत – कम्प्युटरनी बनवलेलं वर्च्युअल रिअॅलिटी. हेच तर माया! आणि निओ – मुख्य पात्र – जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याला समजतं की तो खरा जगतच नव्हता. ही जागृती म्हणजेच बोधी. संसारचक्र आणि मुक्ती बौद्ध तत्त्वज्ञानात “संसार” म्हणजे जन्म-मरणाचं चक्र. हे चक्र अज्ञान आणि आसक्तीमुळे सुरू राहतं. मॅट्रिक्स हेही असंच एक चक्र आहे – सगळे लोक त्यात अडकलेत, रोजचं तेच जगणं, कोणताही विचार न करता. मोर्फियस, ट्रिनिटी हे लोक जणू बोधिसत्व आहेत — जे स्वतः जागे झालेत आणि इतरांनाही मुक्त करत आहेत. बोधी – आत्मज्ञान निओ जेव्हा Matrix वर पूर्ण नियंत्रण मिळवतो, तेव्हा तो केवळ शक्तिमान होत नाही, तर त्याला वास्तव काय आहे याची जाणीव होते. हीच बोधी, आत्मज्ञान. Oracle ज्या प्रकारे निओला सरळ उत्तरं न देता त्याला विचारात टाकते, तो संवाद – हा झेन बौद्ध परंपरेतला कोअन (koan) वाटतो. अहंभावाचा लय (अनात्मा) बौद्ध धर्मात "अनात्मा" म्हणजे "स्व" ही कल्पनाच खोटी आहे. आपण जे आहोत असं वाटतं, ते खरं नसतं. निओचं परिवर्तन हेच दाखवतं — तो “मी” असण्याच्या पलीकडे जातो, सगळं विश्वमय होतो. पुनर्जन्म आणि रूपांतरण निओचा पुनर्जन्म — विशेषतः पहिल्या भागात तो मरण्याच्या टप्प्यावर जातो आणि परत उगम पावतो — हेही आध्यात्मिक पुनर्जन्म दर्शवतं. बौद्ध मार्गामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे — जुनं सोडून नव्याच जाणीवेकडे वाटचाल. आत्मपरीक्षण Oracle चं वाक्य लक्षात आहे का? "You’re not here to make the choice. You’ve already made it. You’re here to understand why you made it." हे अगदी बौद्ध झेन पद्धतीचं आहे — जेथे उत्तरं नसतात, फक्त विचार आणि अनुभव असतो. शेवटचा विचार द मॅट्रिक्स बघताना जर आपण केवळ दृश्य प्रभावांवर लक्ष न देता त्यामागच्या तत्त्वज्ञानाकडे बघितलं, तर तो एक गूढ आणि आध्यात्मिक प्रवास वाटतो. बौद्ध धर्माने जसं आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती शिकवली, तसंच निओचा प्रवास आपल्याला दाखवतो — की आपल्याला जागं व्हायचं आहे, Matrix (माया) मधून बाहेर यायचं आहे. हाच तर संदेश आहे – “Wake up, Neo.”

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं.
माया ब्रह्म वगैरे मांडणी वेदांतातील आहे. बौद्ध तत्त्वज्ञान ब्रह्म आत्मा वगैरे मानत नाहीत . अनात्मा उल्लेख तुम्हीच केलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि 23/04/2025 - 03:02
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.
तुम्ही म्हणाला होतात , “बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.” त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो, जो यथार्थ नाही. पण तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढण्याचा तुम्हाला अधिकार (फ्री वील ;) ) आहे आणि तो मान्यही आहे. (ऐकीव गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढण्याच्या प्रयत्नांच नेहमीच कुतूहल वाटतं राहिल.) - (कुतूहल न शमलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

वर सविस्तर उत्तर दिलेले आहे : https://www.misalpav.com/node/52791#comment-1192893
त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो
हे बघा , मॅट्रिक्स अर्थात जग मिथ्या मानले आणि निओला त्या मॅट्रिक्स मधुन बाहेर काढले तर तो जो काही निओ दिसतो आहे त्याला वेदांती आत्मा म्हणातात , बौध्द मतानुसार आत्मा असं काही नाही, सर्व शुन्य आहे. व्हॉईड आहे , मग काय उरलं ? अर्थात बौध्द मतानुसार मॅट्रिक्सच्या "बाहेर" असं काहीच नाही . मग स्क्रीन ब्लॅकाऊट होऊन पिक्चर संपणार नाही का ! चुकीचे असेल तर तुम्ही सांगा - बौध्द मतानुसार काय होईल निओला मॅट्रिक्स मधुन बाहेर काढल्यावर! अवांतर : मला काहीकाही लोकं विचारतात की तुला 'कळलं' आहे ना , तु तर 'बाहेर पडला' आहेस ना , मग तु कशाला ह्या भानगडीत पडतोस चर्चा वगैरे करण्याचा ? -कारण एकदा बाहेर पडुन परत आत आल्यावर "मजा " आहे राव !! bliss

Bhakti 22/04/2025 - 11:30
मॅट्रिक्स (1999) हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाशी अनेक प्रकारे जोडला जाऊ शकतो, विशेषतः मायावाद (माया) आणि आत्म्याच्या स्वरूपाविषयीच्या संकल्पनांशी. खाली काही प्रमुख मुद्दे आहेत जे या संबंधाला स्पष्ट करतात:माया आणि मॅट्रिक्स: वेदांतात, माया ही विश्वाची भ्रामक शक्ती आहे जी खरे वास्तव (ब्रह्म) लपवते आणि आपल्याला भौतिक जगात अडकवते. मॅट्रिक्समध्ये, "मॅट्रिक्स" हे एक संगणकीय सिम्युलेशन आहे जे मानवांना खरे वास्तव (त्यांचे गुलामगिरीचे जीवन) पाहू देत नाही. निओ आणि इतर पात्रे या मायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, ज्याप्रमाणे वेदांतात आत्मा मायेच्या बंधनातून मुक्त होऊन ब्रह्माची जाणीव करून घेतो.आत्मा आणि निओचा प्रवास: वेदांतात, आत्मा हा शाश्वत, अविनाशी आणि ब्रह्माशी एकरूप आहे. निओचा प्रवास हा आत्मज्ञानाच्या शोधासारखा आहे. तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची (The One) ओळख करून घेतो, ज्यामुळे त्याला मॅट्रिक्सच्या मर्यादांवर मात करता येते. हा प्रवास वेदांतातील "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या तत्त्वाशी मिळताजुळता आहे.द्वैत आणि अद्वैत: वेदांतातील अद्वैत तत्त्वज्ञान सांगते की खरे वास्तव एकच आहे (ब्रह्म), आणि भौतिक जगातील द्वैत (द्वंद्व) हे मायेमुळे आहे. मॅट्रिक्समध्ये, निओला मॅट्रिक्स आणि वास्तविक जग यांच्यातील द्वैत समजते, आणि शेवटी तो या द्वैताच्या पलीकडे जाऊन मॅट्रिक्सच्या नियमांवर नियंत्रण मिळवतो. हे अद्वैताच्या विचाराशी सुसंगत आहे, जिथे सर्व काही एकच आहे.मुक्ती आणि मोक्ष: वेदांतात, मोक्ष म्हणजे मायेच्या बंधनातून मुक्ती आणि ब्रह्माशी एकरूप होणे. मॅट्रिक्समध्ये, निओ आणि इतर पात्रांचा उद्देश मानवांना मॅट्रिक्सच्या गुलामगिरीतून मुक्त करणे आहे. निओचा स्वतःचा बलिदान आणि पुनर्जन्म (चित्रपटाच्या शेवटी) हे मोक्षाच्या संकल्पनेशी प्रतीकात्मकरीत्या जोडले जाऊ शकते.गुरू आणि मार्गदर्शन: वेदांतात, गुरू हा आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतो. मॅट्रिक्समध्ये, मॉर्फियस आणि ओरॅकल ही पात्रे निओला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची आणि उद्देशाची जाणीव करून देतात, जे गुरूच्या भूमिकेसारखे आहे.कर्म आणि निवड: वेदांतात, कर्म आणि स्वतंत्र इच्छा (free will) यांचा समतोल महत्त्वाचा आहे. मॅट्रिक्समध्ये, "निवड" (choice) हा एक केंद्रीय विषय आहे. ओरॅकल निओला सांगते की तो आधीच निवड करून आला आहे, पण ती समजून घेणे त्याच्यावर अवलंबून आहे. हे वेदांतातील कर्म आणि आत्मनिर्णयाच्या संकल्पनेशी मिळते.निष्कर्ष: मॅट्रिक्स हा चित्रपट वेदांत तत्त्वज्ञानाला थेट उद्धृत करत नसला, तरी त्यातील थीम्स—मायेचे भ्रम, आत्मज्ञानाचा शोध, आणि खऱ्या वास्तवाची ओळख—वेदांताशी सखोलपणे जोडलेल्या आहेत. निओचा प्रवास हा वेदांतातील आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गाचे प्रतीक आहे, जिथे तो मायेच्या पडद्याला फाडून सत्यापर्यंत पोहोचतो.

Bhakti 10/05/2025 - 10:57
मॅट्रिक्सचा चौथा भाग परवा पाहिला.निओला परत मॅट्रिक्समध्ये यंत्र पाठवतात.जवळपास ६० वर्षे होतात.निओ सर्व विसरलेला असतो.तो एक गेम डिझायनर होतो.थोडाशा आठवणींसह तो मॅट्रिक्समध्ये पूर्वी घडलेल्या घटनांवरून मॅट्रिक्स नावाचाच गेम बनवतो.ट्रिनिटीलाही वाचवून मॅट्रिक्समध्ये पाठवतात.शेवटी निओला इतर लोक मॅट्रिक्सबाहेर काढतात.मग तो ट्रिनिटीलाही बाहेर काढतो.आता मसिहाची शक्ती ट्रिनिटीमध्ये येते. तेव्हा ते स्मिथला विचारतात.तू दोघांना का वाचवलं कोणा एकालाच वाचवायचं होत.तेव्हा तो सांगतो तुम्ही एकत्र असाल तेव्हाच शक्ती परिपूर्ण असाल हे लक्षात आले.तुम्ही एकमेकांशिवाय शक्तीहीन आहात. इथेच शिवशक्ती अद्वैत संकल्पना लक्षात येते.शिव शक्ती शिवाय अधुरा आहे.यांचे द्वैत केवळ माया आहे.हे दोन्ही अद्वैत आहेत. We are in simulation https://youtu.be/X9TbJWb8k2Y?si=EmpIqJoNE55ClIKS खुपच भारी मुलाखत आहे.जर आपण मॅट्रिक्समध्ये आहोत तर प्रेम ,द्वेष,पैसा या गोष्टी कशा जस्टीफाय करणार याची खुप सुंदर उत्तरे दिली आहेत.निवांत यावर टिपणं काढून लेखच देईन.तोपर्यंत नक्की ऐका. -अतिविचारी भक्ती
लेखनप्रकार
एका तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असलेला जग, इंटरनेटने नुकतीच पायाभरणी केलेली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) संकल्पनांना अजूनही फक्त विज्ञानकथांमध्ये स्थान असलेला काळ म्हणजे एकविसावे शतक. याच्या उंबरठ्यावर १९९९ साली एक सिनेमा प्रदर्शित होतो, जो प्रेक्षकांच्या विचारसरणीला एक नवीन दिशा देतो—The Matrix.

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

Narmade Har ·

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद 02/04/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि 03/04/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र 03/04/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस 07/04/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 07/04/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस 07/04/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 09/04/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har 05/04/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत 06/04/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद 02/04/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि 03/04/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र 03/04/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस 07/04/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 07/04/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस 07/04/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 09/04/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har 05/04/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत 06/04/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.
लेखनप्रकार
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

हैदोस [18+]

जव्हेरगंज ·

चाणक्य 12/04/2020 - 00:19
बाकी हिचं नाव शितली ठेवायला पाहिजे होतं. लई याद येते शितलीची.

मिपावर हैदोस नावाचा धागा पाहून जरा गडबडलो, पण लेखकाचे नाव वाचून सावरलो. कथा वाचायला सुरुवात केल्यावर परत हडबडलो. पण शेवटची गुगली पार दोन पाय अन् ब्याटच्या मधून स्टंपवर बॉल आदळावा तशी...

ह्यामुळेच मला भुतकथा आणि भुतसिनेमे आवडत नाहित. नायक नायकिणीचा प्रेमालाप रंगात यायच्या अगोदरच रसभंग करुन टाकते मेले भुत. थोडं उशीरा स्वत:च्या असण्याची जाणिव करुन दिली असती तर अनेक शक्यतांचा जन्म होऊ शकत होता.

भागो 13/04/2020 - 10:49
त्या घरमालकाने थोडी घाईच केली. काही महिने थांबला असता तर आपल्याला, द मा मिरासदारांना टांंग मारून झालेला भुताचा जन्म बघायला मिळाला असता.

भागो 13/04/2020 - 10:49
त्या घरमालकाने थोडी घाईच केली. काही महिने थांबला असता तर आपल्याला, द मा मिरासदारांना टांंग मारून झालेला भुताचा जन्म बघायला मिळाला असता.

भागो 13/04/2020 - 10:49
त्या घरमालकाने थोडी घाईच केली. काही महिने थांबला असता तर आपल्याला, द मा मिरासदारांना टांंग मारून झालेला भुताचा जन्म बघायला मिळाला असता.

मित्रहो 14/04/2020 - 18:54
कितीतरी दिवसानंतर हैदोस आठवले. होस्टेल संपल्यापासून बंदच झाले होते. शेवटी काहीतरी भूताचा मामला असणार याचा अंदाज आला होता. नक्की भूत कोण असेल हे समजत नव्हते. पुढच्या वेळेला तुमच्या अशाच एखाद्या कथेत पुरुषाला भूत बनवा.

चाणक्य 12/04/2020 - 00:19
बाकी हिचं नाव शितली ठेवायला पाहिजे होतं. लई याद येते शितलीची.

मिपावर हैदोस नावाचा धागा पाहून जरा गडबडलो, पण लेखकाचे नाव वाचून सावरलो. कथा वाचायला सुरुवात केल्यावर परत हडबडलो. पण शेवटची गुगली पार दोन पाय अन् ब्याटच्या मधून स्टंपवर बॉल आदळावा तशी...

ह्यामुळेच मला भुतकथा आणि भुतसिनेमे आवडत नाहित. नायक नायकिणीचा प्रेमालाप रंगात यायच्या अगोदरच रसभंग करुन टाकते मेले भुत. थोडं उशीरा स्वत:च्या असण्याची जाणिव करुन दिली असती तर अनेक शक्यतांचा जन्म होऊ शकत होता.

भागो 13/04/2020 - 10:49
त्या घरमालकाने थोडी घाईच केली. काही महिने थांबला असता तर आपल्याला, द मा मिरासदारांना टांंग मारून झालेला भुताचा जन्म बघायला मिळाला असता.

भागो 13/04/2020 - 10:49
त्या घरमालकाने थोडी घाईच केली. काही महिने थांबला असता तर आपल्याला, द मा मिरासदारांना टांंग मारून झालेला भुताचा जन्म बघायला मिळाला असता.

भागो 13/04/2020 - 10:49
त्या घरमालकाने थोडी घाईच केली. काही महिने थांबला असता तर आपल्याला, द मा मिरासदारांना टांंग मारून झालेला भुताचा जन्म बघायला मिळाला असता.

मित्रहो 14/04/2020 - 18:54
कितीतरी दिवसानंतर हैदोस आठवले. होस्टेल संपल्यापासून बंदच झाले होते. शेवटी काहीतरी भूताचा मामला असणार याचा अंदाज आला होता. नक्की भूत कोण असेल हे समजत नव्हते. पुढच्या वेळेला तुमच्या अशाच एखाद्या कथेत पुरुषाला भूत बनवा.
लेखनप्रकार
बी.डी. चाळीच्या कोपऱ्यावरची शेवटची खोली आहे तिथे वारा खूप थंडगार सुटतो. म्हणूनच मालकाने आम्हांस तीच खोली देऊ केली. आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतले. त्यांचे आभारच मानायला हवेत. तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा. सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा. कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने 'आराम' सदासर्वकाळ ठरलेला असायचा. मोजून दोन अडीच तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखेरीज अन्य काम नसल्याने मन विटाळून गेले होते. तसे दिवसभर चौपाटीवर भटकण्यातही मजा राहिली नव्हती. तर त्या दिवशी भुर्जीचं पार्सल आणून खोलीवर निवांत आस्वाद घेत होतो.

कालवं

जागु ·

गवि 05/02/2018 - 13:52
१ टोमॅटो किंवा ३-४ कोकम
टोमॅटो किंवा कोकम? छे छे. कोंकणचा अपमान. ;-) ह. घेणे. लेख उत्कृष्ट.. येऊ दे आणखी. आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी मेजवानीचें निमंत्रण टाळले तरी अजूनही इच्छुक.. - गवि ;-)

shashu 06/02/2018 - 22:44
काल्वांची आठवण.. लहानपण समुद्र किनारी गेल्याने (सासवणे-अलिबाग) कालवा न बद्दल माहिती आहे. लहानपणी आई सोबत समुद्रावर खड़काळ ठिकाणी जायचो. आई कालवे फ़ोडायची. कालवे फोड़णे म्हणजेच काल्वाचा गोळा कवच फोडून बाहेर काढणे. तसेच थंडी असताना खुब्र्या आणि शिप्टे सुद्धा सापडतात. मला काल्वान पेकश्या खुब्र्यानची आमटी जास्त आवडते. वेळ मिळेल तेव्हा खुब्र्यान बद्दल आणि शिपटान बद्दल नक्की लिहेन. लहानपणी आम्ही भावंडे खुब्र्या वेचायला ओहोटीच्या वेळी दिवसा अथवा रात्रि विजेरी घेवुन जायचो. रात्रि जाणे जास्त फयदयाचे असायचे कारण अंधारात खुब्र्या खडकावर यायच्या. त्या फ़क्त विजेरीच्या प्रकाश्यात पटापट उचलून पिशवीत किंवा बादलित भारायच्या. आणि हो माझी आई काल्वांचे मुटके सुद्धा करायची. रेसिपी विचारू नका कारण मला माहित नाही. काल्वान मुळे एकदम flashback मधे जायला झाले. खुप सारे प्रसंग डोळ्यासमोर आले. लहानपण देगा देवा.... धन्यवाद जागु

shashu 07/02/2018 - 09:11
नाही.........माझ्या महितिप्रमाणे तिसऱ्या दुसऱ्या असतात :) कालवे आणि तिसऱ्या वेगवेगळे आहेत. जागु यावरती अधिक प्रकाश टाकटील अशी अपेक्ष्या आहे.....

जागु 07/02/2018 - 11:46
शशांक छान आठवणी आहेत तुमच्या. शिप्टे म्हणजे पालकं का? कालवे आणि तिसर्‍यात खुप फरक आहे. खुबड्या - https://www.misalpav.com/node/15948 खुबे - https://www.misalpav.com/node/16260 तिसर्‍या https://www.maayboli.com/node/17476

जागु 07/02/2018 - 11:46
शशांक छान आठवणी आहेत तुमच्या. शिप्टे म्हणजे पालकं का? कालवे आणि तिसर्‍यात खुप फरक आहे. खुबड्या - https://www.misalpav.com/node/15948 खुबे - https://www.misalpav.com/node/16260 तिसर्‍या https://www.maayboli.com/node/17476

In reply to by जागु

shashu 07/02/2018 - 13:44
आमची वेळ आणि लिहावयाचे कष्ट वाचवल्याबद्दल धन्यवाद....... (असाही आम्हाला कधी वेळ मिळाला ास्ता आणि आम्ही कधी कष्ट घेतले असते...हे देवाला सुद्धा महित नसेल) दुवे खुप छान आहेत...

shashu 07/02/2018 - 12:09
अगदी बरोब्बर..... पण हल्ली आपली प्रगति खुप झाल्याने आमच्या इकडे पालकं कमी झाली आहेत. एक कारण असे की मुंबई समुद्रमार्गे ~१४ कि.मी. असल्या मुळे मागील दशका पासून पाणी खूपच प्रदूषित होत आहे. त्यामुळे इतर मासळी सुद्धा खुप कमी झाली आहे. थोड़ी वेगळी माहिती... समुद्रात खड़कात पाय कापला गेला तर पाय समुद्राच्याच पाण्यात बुडवून ठेवायचो. प्रचंड त्रास व्हायचा पण त्यामुळे जखम लवकर ठीक होत असे. (पूर्वजांची निरिक्षणे)

shashu 07/02/2018 - 15:40
पालकांचा विषय निघालाच आहे तर आणखी एक आठवले...... २०१६-२०१७ ला कामनिमित्त मोरक्को देशी (नॉर्थ अफ्रीका) जाणे झालेले. नित्य दिनक्रम म्हणून संध्याकाळी पळायला जायचो. असेच एक दिवस समुद्र किनारी गेलो असताना यूरेका> मला पालकं दिसली. अगदी जलदगतिने थोड़ी गोळा करून रूम वर आलो. म्हटले आज मस्त पेकी बेत होणार परदेशी पालकांची आमटी खायला मिळणार. प्रकाश्यात नीट निरखून पाहिले. गोळ्याचा रंग थोड़ा वेगळा होता (ताम्बुस). म्हटले ठण्ड वातावरणामुळे, समुद्राच्या पाण्याच्या फरकामुळे असेल कदाचित असे. अति उत्साहात स्वदेशी फोटो पाठवण्यात आले. थोड्याच वेळात घरुन एक जोरदार प्रहार झाला. (कानाखाली फोन होता ना). घरचे पालक जागे झाले. 'तू असे काहिही खाणार नाही आहेस. फ़ूड इन्फेक्शन झाले तर, विषारी असेल तर, ती पालकेंच आहेत कश्यावरून, एक तर दूर देशी आहेस, तिकडे कोणी बघणारे नाही आहे, त्यामुळे ती पालकें आत्ताच्या आत्ता फेकून दे, फेकताना विडिओ कॉल वर दीसुदे आम्हाला (टेक्नोलॉजी चा असाही उपयोग हे जरा जास्तच झाले)' असे एक ना अनेक प्रश्नांचा प्रहार माझ्या कनाखाली होत गेला. ठीक आहे म्हणून फोन ठेवून दिला. मनात विचार पक्का होता. काही होत नाही, जो होगा देखा जायेगा (समुद्र किनारी रहात असल्यानाने लाटांना चिरून पुढे जाणे माहिती होते). तरीसुद्धा मानवि स्वभावा प्रमाणे घरच्या पालकांची वाक्य (-ve) डोक्यात फेर धरु लागली. सरते शेवटी -ve ने +ve वर विजयाचा गुलाल उधळला आणि माझा पालकांच्या आमटी चा बेत माझ्याच पालकांनी उधळवून लावला.

गवि 05/02/2018 - 13:52
१ टोमॅटो किंवा ३-४ कोकम
टोमॅटो किंवा कोकम? छे छे. कोंकणचा अपमान. ;-) ह. घेणे. लेख उत्कृष्ट.. येऊ दे आणखी. आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी मेजवानीचें निमंत्रण टाळले तरी अजूनही इच्छुक.. - गवि ;-)

shashu 06/02/2018 - 22:44
काल्वांची आठवण.. लहानपण समुद्र किनारी गेल्याने (सासवणे-अलिबाग) कालवा न बद्दल माहिती आहे. लहानपणी आई सोबत समुद्रावर खड़काळ ठिकाणी जायचो. आई कालवे फ़ोडायची. कालवे फोड़णे म्हणजेच काल्वाचा गोळा कवच फोडून बाहेर काढणे. तसेच थंडी असताना खुब्र्या आणि शिप्टे सुद्धा सापडतात. मला काल्वान पेकश्या खुब्र्यानची आमटी जास्त आवडते. वेळ मिळेल तेव्हा खुब्र्यान बद्दल आणि शिपटान बद्दल नक्की लिहेन. लहानपणी आम्ही भावंडे खुब्र्या वेचायला ओहोटीच्या वेळी दिवसा अथवा रात्रि विजेरी घेवुन जायचो. रात्रि जाणे जास्त फयदयाचे असायचे कारण अंधारात खुब्र्या खडकावर यायच्या. त्या फ़क्त विजेरीच्या प्रकाश्यात पटापट उचलून पिशवीत किंवा बादलित भारायच्या. आणि हो माझी आई काल्वांचे मुटके सुद्धा करायची. रेसिपी विचारू नका कारण मला माहित नाही. काल्वान मुळे एकदम flashback मधे जायला झाले. खुप सारे प्रसंग डोळ्यासमोर आले. लहानपण देगा देवा.... धन्यवाद जागु

shashu 07/02/2018 - 09:11
नाही.........माझ्या महितिप्रमाणे तिसऱ्या दुसऱ्या असतात :) कालवे आणि तिसऱ्या वेगवेगळे आहेत. जागु यावरती अधिक प्रकाश टाकटील अशी अपेक्ष्या आहे.....

जागु 07/02/2018 - 11:46
शशांक छान आठवणी आहेत तुमच्या. शिप्टे म्हणजे पालकं का? कालवे आणि तिसर्‍यात खुप फरक आहे. खुबड्या - https://www.misalpav.com/node/15948 खुबे - https://www.misalpav.com/node/16260 तिसर्‍या https://www.maayboli.com/node/17476

जागु 07/02/2018 - 11:46
शशांक छान आठवणी आहेत तुमच्या. शिप्टे म्हणजे पालकं का? कालवे आणि तिसर्‍यात खुप फरक आहे. खुबड्या - https://www.misalpav.com/node/15948 खुबे - https://www.misalpav.com/node/16260 तिसर्‍या https://www.maayboli.com/node/17476

In reply to by जागु

shashu 07/02/2018 - 13:44
आमची वेळ आणि लिहावयाचे कष्ट वाचवल्याबद्दल धन्यवाद....... (असाही आम्हाला कधी वेळ मिळाला ास्ता आणि आम्ही कधी कष्ट घेतले असते...हे देवाला सुद्धा महित नसेल) दुवे खुप छान आहेत...

shashu 07/02/2018 - 12:09
अगदी बरोब्बर..... पण हल्ली आपली प्रगति खुप झाल्याने आमच्या इकडे पालकं कमी झाली आहेत. एक कारण असे की मुंबई समुद्रमार्गे ~१४ कि.मी. असल्या मुळे मागील दशका पासून पाणी खूपच प्रदूषित होत आहे. त्यामुळे इतर मासळी सुद्धा खुप कमी झाली आहे. थोड़ी वेगळी माहिती... समुद्रात खड़कात पाय कापला गेला तर पाय समुद्राच्याच पाण्यात बुडवून ठेवायचो. प्रचंड त्रास व्हायचा पण त्यामुळे जखम लवकर ठीक होत असे. (पूर्वजांची निरिक्षणे)

shashu 07/02/2018 - 15:40
पालकांचा विषय निघालाच आहे तर आणखी एक आठवले...... २०१६-२०१७ ला कामनिमित्त मोरक्को देशी (नॉर्थ अफ्रीका) जाणे झालेले. नित्य दिनक्रम म्हणून संध्याकाळी पळायला जायचो. असेच एक दिवस समुद्र किनारी गेलो असताना यूरेका> मला पालकं दिसली. अगदी जलदगतिने थोड़ी गोळा करून रूम वर आलो. म्हटले आज मस्त पेकी बेत होणार परदेशी पालकांची आमटी खायला मिळणार. प्रकाश्यात नीट निरखून पाहिले. गोळ्याचा रंग थोड़ा वेगळा होता (ताम्बुस). म्हटले ठण्ड वातावरणामुळे, समुद्राच्या पाण्याच्या फरकामुळे असेल कदाचित असे. अति उत्साहात स्वदेशी फोटो पाठवण्यात आले. थोड्याच वेळात घरुन एक जोरदार प्रहार झाला. (कानाखाली फोन होता ना). घरचे पालक जागे झाले. 'तू असे काहिही खाणार नाही आहेस. फ़ूड इन्फेक्शन झाले तर, विषारी असेल तर, ती पालकेंच आहेत कश्यावरून, एक तर दूर देशी आहेस, तिकडे कोणी बघणारे नाही आहे, त्यामुळे ती पालकें आत्ताच्या आत्ता फेकून दे, फेकताना विडिओ कॉल वर दीसुदे आम्हाला (टेक्नोलॉजी चा असाही उपयोग हे जरा जास्तच झाले)' असे एक ना अनेक प्रश्नांचा प्रहार माझ्या कनाखाली होत गेला. ठीक आहे म्हणून फोन ठेवून दिला. मनात विचार पक्का होता. काही होत नाही, जो होगा देखा जायेगा (समुद्र किनारी रहात असल्यानाने लाटांना चिरून पुढे जाणे माहिती होते). तरीसुद्धा मानवि स्वभावा प्रमाणे घरच्या पालकांची वाक्य (-ve) डोक्यात फेर धरु लागली. सरते शेवटी -ve ने +ve वर विजयाचा गुलाल उधळला आणि माझा पालकांच्या आमटी चा बेत माझ्याच पालकांनी उधळवून लावला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
समुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे.

उठ मावळ्या ...

गबाळ्या ·

पाषाणभेद 25/11/2017 - 19:47
उठ मावळ्या ... हे शिर्षक पाहून अपेक्षेने कविता उघडली पण भ्रमनिरास झाला. उठ मावळ्या ... या ऐवजी तुमच्याच समोरचा एक शब्द वापरता आला असता. असो.

पैसा 27/11/2017 - 21:44
गवत खाणार शाकाहारी हत्ती 100 वर्षे जगतो आणि फक्त मांस खाणारा वाघ 10 15 वर्षं.

In reply to by पैसा

गबाळ्या 27/11/2017 - 23:13
पैसा ताई, प्रतिसादाबद्दल खूप आभार तुमच्या सारख्या जेष्ठ सदस्याने आणि लेखिकेने नवीन सभासदांना प्रतिसाद देणे हे आमचे भाग्य आहे. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद.

पाषाणभेद 25/11/2017 - 19:47
उठ मावळ्या ... हे शिर्षक पाहून अपेक्षेने कविता उघडली पण भ्रमनिरास झाला. उठ मावळ्या ... या ऐवजी तुमच्याच समोरचा एक शब्द वापरता आला असता. असो.

पैसा 27/11/2017 - 21:44
गवत खाणार शाकाहारी हत्ती 100 वर्षे जगतो आणि फक्त मांस खाणारा वाघ 10 15 वर्षं.

In reply to by पैसा

गबाळ्या 27/11/2017 - 23:13
पैसा ताई, प्रतिसादाबद्दल खूप आभार तुमच्या सारख्या जेष्ठ सदस्याने आणि लेखिकेने नवीन सभासदांना प्रतिसाद देणे हे आमचे भाग्य आहे. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद.
आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात. उठ मावळ्या फोडू चल नळ्या कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या चल मदिरालयी तु घुस ये सोडूनि घास फूस कोंबड्यासम केस रंगविसी कोंबडीस मग का तू वर्जिशी ६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस ये सोडूनि घास फूस वय का आपुले असे मोजिले चार पेग जर रिते तू केले यौवन भासेल तूस ये सोडूनि घास फूस

आता फक्त घासफूस ...

गबाळ्या ·
काव्यरस
माझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून "आता फक्त घास फुस" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी. केल्या रित्या बाटल्या चकण्यांच्या ताटल्या पडे बिअरचाच पाऊस पण आता... आता फक्त घास फुस चापिल्या बोट्या फोडिल्या नळ्या ढेरी तुडुंब करी मन खुश पण आता... आता फक्त घास फुस दिन ते गेले वय ही झाले झाली शरीराची नासधूस अन आता ... आता फक्त घास फुस

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

चिंबोरी/कुरल्या/खेकडा मसाला

केडी ·

वरुण मोहिते 28/04/2017 - 13:43
खेकडे हा प्रकारच माझा वीक पॉईंट आहे:))आठवड्यातून एकदा खाल्ला नाही कि चुकल्यासारखं वाटतं . पाकृ आणि फोटो आवडले .

In reply to by अभय म्हात्रे

केडी 28/04/2017 - 14:23
बरं....थोडक्यात आता ह्या बद्दल स्वतंत्र लिहावे लागेल असे दिसते.... बोली भाषेत खेकडा/चिंबोर्या/कुरल्या ते अगदी अलास्कान क्रॅब किंवा ब्लू/रेड किंग क्रॅब ते डुंजेन्स क्रॅब पर्येंत. ..... असो, करू हा प्रपंच कधीतरी..... :-))

सुमो 28/04/2017 - 21:08
म्हणूया का ? मग ते नर ,मादी ,किंवा बच्चू खेकड्याचं का असेना ! फर्मास रेशीपी आहे असं म्हणतो आणि या ठिकाणी गरमा गरम भात, कालवण,करलीची तुकडी आणि सोलकढी असं जेवण असेल तर .. आनंद परमानंद ब्रम्हानंद !

In reply to by सुमो

केडी 28/04/2017 - 21:35
आणि या ठिकाणी गरमा गरम भात, कालवण,करलीची तुकडी आणि सोलकढी असं जेवण असेल तर .. आनंद परमानंद ब्रम्हानंद !
अगदी! काय सपाटून भूक लागली हे वाचून! दर्दी, अगदी दर्दी!

चतुरंग 28/04/2017 - 22:31
कोणत्याही क्षणी तो खेकडा स्वतःच भात आणि रस्सा कालवून रपारप ओर्पायला लागेल असलं भन्नाट आलंय चित्र! :) मी सामिष खात नसलो तरी आवडले.. (कर्क)रंग

सुंदर फोटो! खेकड्यांचा हाडाच्या वाढीत उपयोग होतो हे माहीत नव्हते. पाकृपासून प्रेरणा घेऊन पुढच्या आठवड्यात खेकडे नक्की बनवणार आहे! एक प्रश्न - डाळं ऐवजी काय घालता येईल?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

केडी 29/04/2017 - 06:13
डाळं, हे रश्याला दाटपणा आणण्यासाठी...त्या ऐवजी बरेचदा तांदळाचे पीठ पाण्यात घोळवून मग रश्याला लावले तरी तो दाटपणा येतो.

In reply to by स्रुजा

मी सुद्धा किती तरी वेळ हाच विचार केला. खेकडा कसा खात असतील? रंग कातीलच आलाय! आपण बटाटे सोडुन खावं!

गवि 04/05/2017 - 15:19
"खेकडा साफ करुन" म्हणजे काय? खेकड्याची चव लै भारी असते हे मान्य. पण ताटात वाढताना होणारा टण्ण आवाज आणि हॉटेलात तो खाण्यासाठी दिलेली उपकरणं (पक्कड , टोचा, कवचाच्या आतून मांस कुरतडून काढण्याची शस्त्रे वगैरे ) पाहून एकंदरीत ते खायला नकोच वाटतं. म्हणजे कडाक्कड तोडफोड, टोकरणे वगैरे करुन त्या मानाने कणभर मांस मिळतं म्हणून उत्साह जातो.

In reply to by गवि

सूड 04/05/2017 - 17:26
"खेकडा साफ करुन" म्हणजे काय?
ही पद्धत हिंस्त्र वाटू शकते. तळहाताएवढे "काळ्या पाठीचे"* खेकडे बघून घ्यायचे. मोठ्या नांग्या (यात खाण्यालायक गर असतो) कोळणीकडून मोडून घ्यायच्या, अन्यथा आपल्याने ते होत नाही. घरी आणल्यानंतर एकेक खेकडा थैलीतून बाहेर काढून पाठ जमिनीकडे आणि पोट आपल्याकडे होईल असा धरुन डाव्या हातात डाव्या बाजूच्या नांग्या घट्ट धरायच्या (हे करताना खेकडे थोडं टोचतात, पण त्याने इजा होत नाही) आणि उजव्या हाताने एकेक करुन नांग्या मोडून ताटात काढायच्या, डाव्या बाजूच्या नांग्या मोडायला तीच कृती. आता मोडलेल्यातलीच एक नांगी उचलून खेकड्याच्या पोटावर एक उलट्या व्ही शेप मध्ये पाठ-पोट जोडणारा भाग असतो, तो त्या नांगीने उचकटुन टाकावा. जागुतैच्या या धाग्यातले चित्र क्रमांक १ बघणे डावीकड्ल्या खेकड्यावर गुलबट आणि उजवीकडल्यावर दिसणारा काळसर भाग काढायचा आहे. आता खेकडा या धाग्यातल्या चित्र क्रमांक २ प्रमाणे दिसेल. आता पाठीचा भाग एका हातात आणि पोटाचा एका हातात पकडून जरा जोर लावावा. दोन्ही भाग विलग होऊन खेकडा चित्र क्रमांक ९ प्रमाणे दिसेल. आता खेकड्याच्या पोटातली लाख तुम्ही भरले खेकडे करत असाल तर डाळीच्या पीठात कालवायला बाजूला काढून घ्यायची. बाजूला काढलेले मोठे आणि लहान नांगे पाण्यात स्वच्छ धुवून शेवाळं वैगरे काढून टाकायचं. मोठे नांगे सरळ कालवणात घालायचे आणि लहान नांगे पाट्यावर वाटून त्याचं पाणी वेळून घ्यायचं आणि ते कालवणात घालायचं. *खेकडे काळ्या पाठीचे'च' घ्यायचे. एरवी बाजारात दिसणार्‍या इतर खेकड्यांना शिजवल्यावर ओषट वास येतो.

In reply to by गवि

सूड 05/05/2017 - 14:29
त्यांना शिजवण्यापूर्वी मारत नाहीत का?
वरच्या प्रतिसाद म्हटलेल्या चित्र क्रमांक ९ च्या स्टेपला खेकडा मेलेला असतो.

In reply to by सूड

सूड 05/05/2017 - 14:33
म्हणजे या स्टेपला, पाठ-पोट वेगळं झालं की त्यानंतर जीव उरत नाही त्यात. भावूक होऊन अजून पण खेकड्यात जीव आहे का विचार करत बसलात तर मग खेकडा घशाखाली उतरणं अवघड आहे. आणि खेकडा ही हाटेलात खायची गोष्ट नव्हे. घरी ठाण मांडून दिड दोन तास (किमान) सावकाश होऊ द्यावं.

In reply to by सूड

गवि 05/05/2017 - 15:38
खेकडा ही हाटेलात खायची गोष्ट नव्हे. घरी ठाण मांडून दिड दोन तास (किमान) सावकाश होऊ द्यावं.
हॉटेल असो किंवा घर. पण अति फोडाफोडी, उकराउकरी, कुरतडणं नको वाटतं. खेकड्याचे सगळे खाणेबल पार्ट्स वेगळे काढून "बोनलेस" खेकडा मिळत नाही का?

In reply to by गवि

केडी 05/05/2017 - 17:00
खेकड्याचे सगळे खाणेबल पार्ट्स वेगळे काढून "बोनलेस" खेकडा मिळत नाही का?
मिळतो, काही सी फूड हॉटेलांमध्ये क्रॅब केक किंवा बोनलेस क्रॅब विथ लेमन गार्लिक बटर मिळालं तर अवश्य ट्राय करा. पुण्यात लालन सारंग ह्याच्या मासेमारी हॉटेलात असाच मसालेदार रस्सा मिळतो (बोनलेस क्रॅब मुंबई मसाला). चव छान आहे त्याची, आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बोनलेस त्यामुळे त्रास नाही.

In reply to by गवि

केडी 04/05/2017 - 17:40
सूड ह्यांनी परफेक्ट लिहिलंय. हे असले उपद्व्याप पूर्वी आई करायची, स्वारगेट बस स्टॅन्ड बाहेर खेकडे मिळायचे, जिवंत, ते घरी आणून मग ते साफ करणे हा एक मोठा व्याप असायचा. खेकडे नीट झाकून ठेवली नाहीत तर एखादा स्वैपाकघरात ओट्यावर फिरायचा, हे अगदी स्पष्ट आठवतंय :-) सध्या कोळी/कोळीण साफ करून देतो/देते त्यामुळे फार त्रास होत नाही. अर्थात त्यांनी लिहिलंय त्याप्रमाणे भारतात तरी हीच पद्धत आहे, पाशात्य देशात मात्र ते हुमेन (humane) पद्धतीने म्हणजे आधी खेकडा/लॉबस्टर डीप फ्रिज मध्ये ठेवून गारठवुन टाकतात (त्याने त्याला त्रास कमी होतो). नंतर डोक्यात सूरी ने खुपसून त्याला मारले जाते. असो ....

वरुण मोहिते 04/05/2017 - 18:07
ह्यावरून आठवलं एकदा मी बदलापूर ला होतो . त्यावेळी भरपूर खेकडे पकडायचो आम्ही . कर्जत , बदलापूर , कोकण इत्यादी इत्यादी . तर बदलापूर आणि कर्जत वरून गोणी भरून खेकडे यायचे आम्हाला . त्या काळी.मी छोटा होतो . तर असेच एकदा बदलापूर ला कोणी तरी खेकडे आणून दिले सागाव वरून बारवी डॅम च्या पुढे . आणि घरच्यांनी ती गोणी उशीर झाला म्हणून तशीच ठेवली . रात्री कुठल्यातरी खेकड्याची नांगी लागली गोणीला.गोण फाटली आणि घरभर खेकडे फिरू लागले . नशिबाने कोणाला तरी जाग आली..मग आमच्या १०-१५ कुटुंबातील लोकांची अक्खी रात्र खेकडे पकडण्यात गेली .

वरुण मोहिते 04/05/2017 - 18:20
अश्या अनेक ठिकाणी बदलापुरात सुट्ट्या गेल्यात आमच्या . सदर किसा सागाव चा आहे . किसन शेठ कथोरे ह्यांचं मूळ गाव . बारवी डॅम च्या पुढे आहे

केडी, आपल्या पाकृने प्रेरणा घेऊन मीही कुर्ल्या बनवल्या... kurlya kurlyaa चव अतिशय सुंदर! अनेकानेक धन्यवाद! लवंग आणि शहाजिरे घातल्याने सुवास दरवळत होता घरभर. माझे तुम्हाला दोन प्रश्न - १. तुमचा रस्सा छान लालभडक कसा झाला? माझा कधीच होत नाही. २. फोटो काढायला खेकड्याचे पाय कसे वळवलेत? :) बाकी मला लेखातला पहिला फोटो दिसत नाहीये

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

केडी 05/05/2017 - 11:48
क मा ल! सुंदर!
१. तुमचा रस्सा छान लालभडक कसा झाला? माझा कधीच होत नाही.
खेकड्याला जे हळद आणि तिखट लावतो, ते तिखट छान रंग देते (काश्मीरी लाल तिखट वापरतो मी)
२. फोटो काढायला खेकड्याचे पाय कसे वळवलेत?
खेकडे साफ करून घेताना ते पाय आणि नांग्या कोळीण काढून देते, (वर खेकडे साफ कसे करतात तो प्रतिसाद बघा) तुमचे फोटो पाहून खूप छान वाटलं! आपली पाककृती कोणीतरी कौतुकाने करून बघितली कि खरंच खूप आनंद होतो!

In reply to by केडी

खेकडे साफ करून घेताना ते पाय आणि नांग्या कोळीण काढून देते, (वर खेकडे साफ कसे करतात तो प्रतिसाद बघा)
अहो मी पाय काढण्याचे नाही, पाय वळवण्याचं विचारत होतो. असं 'नगारा वाजवण्याच्या' आसनात आणण्यासाठी. असो. कदाचित भिन्न प्रकारच्या खेकड्यांच्या नांगीच्या सांध्यांची लवचिकता (mobility) वेगवेगळॆ असावी.. बाकी तुम्ही पाकृच अशी टाकलीत की खेकडे खायचा मोह होण्यावाचून गत्यंतर नव्हते. मग दोन तासावरच्या एका शहरात जाऊन खेकडे आणले आणि केला प्रयत्न.

वरुण मोहिते 28/04/2017 - 13:43
खेकडे हा प्रकारच माझा वीक पॉईंट आहे:))आठवड्यातून एकदा खाल्ला नाही कि चुकल्यासारखं वाटतं . पाकृ आणि फोटो आवडले .

In reply to by अभय म्हात्रे

केडी 28/04/2017 - 14:23
बरं....थोडक्यात आता ह्या बद्दल स्वतंत्र लिहावे लागेल असे दिसते.... बोली भाषेत खेकडा/चिंबोर्या/कुरल्या ते अगदी अलास्कान क्रॅब किंवा ब्लू/रेड किंग क्रॅब ते डुंजेन्स क्रॅब पर्येंत. ..... असो, करू हा प्रपंच कधीतरी..... :-))

सुमो 28/04/2017 - 21:08
म्हणूया का ? मग ते नर ,मादी ,किंवा बच्चू खेकड्याचं का असेना ! फर्मास रेशीपी आहे असं म्हणतो आणि या ठिकाणी गरमा गरम भात, कालवण,करलीची तुकडी आणि सोलकढी असं जेवण असेल तर .. आनंद परमानंद ब्रम्हानंद !

In reply to by सुमो

केडी 28/04/2017 - 21:35
आणि या ठिकाणी गरमा गरम भात, कालवण,करलीची तुकडी आणि सोलकढी असं जेवण असेल तर .. आनंद परमानंद ब्रम्हानंद !
अगदी! काय सपाटून भूक लागली हे वाचून! दर्दी, अगदी दर्दी!

चतुरंग 28/04/2017 - 22:31
कोणत्याही क्षणी तो खेकडा स्वतःच भात आणि रस्सा कालवून रपारप ओर्पायला लागेल असलं भन्नाट आलंय चित्र! :) मी सामिष खात नसलो तरी आवडले.. (कर्क)रंग

सुंदर फोटो! खेकड्यांचा हाडाच्या वाढीत उपयोग होतो हे माहीत नव्हते. पाकृपासून प्रेरणा घेऊन पुढच्या आठवड्यात खेकडे नक्की बनवणार आहे! एक प्रश्न - डाळं ऐवजी काय घालता येईल?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

केडी 29/04/2017 - 06:13
डाळं, हे रश्याला दाटपणा आणण्यासाठी...त्या ऐवजी बरेचदा तांदळाचे पीठ पाण्यात घोळवून मग रश्याला लावले तरी तो दाटपणा येतो.

In reply to by स्रुजा

मी सुद्धा किती तरी वेळ हाच विचार केला. खेकडा कसा खात असतील? रंग कातीलच आलाय! आपण बटाटे सोडुन खावं!

गवि 04/05/2017 - 15:19
"खेकडा साफ करुन" म्हणजे काय? खेकड्याची चव लै भारी असते हे मान्य. पण ताटात वाढताना होणारा टण्ण आवाज आणि हॉटेलात तो खाण्यासाठी दिलेली उपकरणं (पक्कड , टोचा, कवचाच्या आतून मांस कुरतडून काढण्याची शस्त्रे वगैरे ) पाहून एकंदरीत ते खायला नकोच वाटतं. म्हणजे कडाक्कड तोडफोड, टोकरणे वगैरे करुन त्या मानाने कणभर मांस मिळतं म्हणून उत्साह जातो.

In reply to by गवि

सूड 04/05/2017 - 17:26
"खेकडा साफ करुन" म्हणजे काय?
ही पद्धत हिंस्त्र वाटू शकते. तळहाताएवढे "काळ्या पाठीचे"* खेकडे बघून घ्यायचे. मोठ्या नांग्या (यात खाण्यालायक गर असतो) कोळणीकडून मोडून घ्यायच्या, अन्यथा आपल्याने ते होत नाही. घरी आणल्यानंतर एकेक खेकडा थैलीतून बाहेर काढून पाठ जमिनीकडे आणि पोट आपल्याकडे होईल असा धरुन डाव्या हातात डाव्या बाजूच्या नांग्या घट्ट धरायच्या (हे करताना खेकडे थोडं टोचतात, पण त्याने इजा होत नाही) आणि उजव्या हाताने एकेक करुन नांग्या मोडून ताटात काढायच्या, डाव्या बाजूच्या नांग्या मोडायला तीच कृती. आता मोडलेल्यातलीच एक नांगी उचलून खेकड्याच्या पोटावर एक उलट्या व्ही शेप मध्ये पाठ-पोट जोडणारा भाग असतो, तो त्या नांगीने उचकटुन टाकावा. जागुतैच्या या धाग्यातले चित्र क्रमांक १ बघणे डावीकड्ल्या खेकड्यावर गुलबट आणि उजवीकडल्यावर दिसणारा काळसर भाग काढायचा आहे. आता खेकडा या धाग्यातल्या चित्र क्रमांक २ प्रमाणे दिसेल. आता पाठीचा भाग एका हातात आणि पोटाचा एका हातात पकडून जरा जोर लावावा. दोन्ही भाग विलग होऊन खेकडा चित्र क्रमांक ९ प्रमाणे दिसेल. आता खेकड्याच्या पोटातली लाख तुम्ही भरले खेकडे करत असाल तर डाळीच्या पीठात कालवायला बाजूला काढून घ्यायची. बाजूला काढलेले मोठे आणि लहान नांगे पाण्यात स्वच्छ धुवून शेवाळं वैगरे काढून टाकायचं. मोठे नांगे सरळ कालवणात घालायचे आणि लहान नांगे पाट्यावर वाटून त्याचं पाणी वेळून घ्यायचं आणि ते कालवणात घालायचं. *खेकडे काळ्या पाठीचे'च' घ्यायचे. एरवी बाजारात दिसणार्‍या इतर खेकड्यांना शिजवल्यावर ओषट वास येतो.

In reply to by गवि

सूड 05/05/2017 - 14:29
त्यांना शिजवण्यापूर्वी मारत नाहीत का?
वरच्या प्रतिसाद म्हटलेल्या चित्र क्रमांक ९ च्या स्टेपला खेकडा मेलेला असतो.

In reply to by सूड

सूड 05/05/2017 - 14:33
म्हणजे या स्टेपला, पाठ-पोट वेगळं झालं की त्यानंतर जीव उरत नाही त्यात. भावूक होऊन अजून पण खेकड्यात जीव आहे का विचार करत बसलात तर मग खेकडा घशाखाली उतरणं अवघड आहे. आणि खेकडा ही हाटेलात खायची गोष्ट नव्हे. घरी ठाण मांडून दिड दोन तास (किमान) सावकाश होऊ द्यावं.

In reply to by सूड

गवि 05/05/2017 - 15:38
खेकडा ही हाटेलात खायची गोष्ट नव्हे. घरी ठाण मांडून दिड दोन तास (किमान) सावकाश होऊ द्यावं.
हॉटेल असो किंवा घर. पण अति फोडाफोडी, उकराउकरी, कुरतडणं नको वाटतं. खेकड्याचे सगळे खाणेबल पार्ट्स वेगळे काढून "बोनलेस" खेकडा मिळत नाही का?

In reply to by गवि

केडी 05/05/2017 - 17:00
खेकड्याचे सगळे खाणेबल पार्ट्स वेगळे काढून "बोनलेस" खेकडा मिळत नाही का?
मिळतो, काही सी फूड हॉटेलांमध्ये क्रॅब केक किंवा बोनलेस क्रॅब विथ लेमन गार्लिक बटर मिळालं तर अवश्य ट्राय करा. पुण्यात लालन सारंग ह्याच्या मासेमारी हॉटेलात असाच मसालेदार रस्सा मिळतो (बोनलेस क्रॅब मुंबई मसाला). चव छान आहे त्याची, आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बोनलेस त्यामुळे त्रास नाही.

In reply to by गवि

केडी 04/05/2017 - 17:40
सूड ह्यांनी परफेक्ट लिहिलंय. हे असले उपद्व्याप पूर्वी आई करायची, स्वारगेट बस स्टॅन्ड बाहेर खेकडे मिळायचे, जिवंत, ते घरी आणून मग ते साफ करणे हा एक मोठा व्याप असायचा. खेकडे नीट झाकून ठेवली नाहीत तर एखादा स्वैपाकघरात ओट्यावर फिरायचा, हे अगदी स्पष्ट आठवतंय :-) सध्या कोळी/कोळीण साफ करून देतो/देते त्यामुळे फार त्रास होत नाही. अर्थात त्यांनी लिहिलंय त्याप्रमाणे भारतात तरी हीच पद्धत आहे, पाशात्य देशात मात्र ते हुमेन (humane) पद्धतीने म्हणजे आधी खेकडा/लॉबस्टर डीप फ्रिज मध्ये ठेवून गारठवुन टाकतात (त्याने त्याला त्रास कमी होतो). नंतर डोक्यात सूरी ने खुपसून त्याला मारले जाते. असो ....

वरुण मोहिते 04/05/2017 - 18:07
ह्यावरून आठवलं एकदा मी बदलापूर ला होतो . त्यावेळी भरपूर खेकडे पकडायचो आम्ही . कर्जत , बदलापूर , कोकण इत्यादी इत्यादी . तर बदलापूर आणि कर्जत वरून गोणी भरून खेकडे यायचे आम्हाला . त्या काळी.मी छोटा होतो . तर असेच एकदा बदलापूर ला कोणी तरी खेकडे आणून दिले सागाव वरून बारवी डॅम च्या पुढे . आणि घरच्यांनी ती गोणी उशीर झाला म्हणून तशीच ठेवली . रात्री कुठल्यातरी खेकड्याची नांगी लागली गोणीला.गोण फाटली आणि घरभर खेकडे फिरू लागले . नशिबाने कोणाला तरी जाग आली..मग आमच्या १०-१५ कुटुंबातील लोकांची अक्खी रात्र खेकडे पकडण्यात गेली .

वरुण मोहिते 04/05/2017 - 18:20
अश्या अनेक ठिकाणी बदलापुरात सुट्ट्या गेल्यात आमच्या . सदर किसा सागाव चा आहे . किसन शेठ कथोरे ह्यांचं मूळ गाव . बारवी डॅम च्या पुढे आहे

केडी, आपल्या पाकृने प्रेरणा घेऊन मीही कुर्ल्या बनवल्या... kurlya kurlyaa चव अतिशय सुंदर! अनेकानेक धन्यवाद! लवंग आणि शहाजिरे घातल्याने सुवास दरवळत होता घरभर. माझे तुम्हाला दोन प्रश्न - १. तुमचा रस्सा छान लालभडक कसा झाला? माझा कधीच होत नाही. २. फोटो काढायला खेकड्याचे पाय कसे वळवलेत? :) बाकी मला लेखातला पहिला फोटो दिसत नाहीये

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

केडी 05/05/2017 - 11:48
क मा ल! सुंदर!
१. तुमचा रस्सा छान लालभडक कसा झाला? माझा कधीच होत नाही.
खेकड्याला जे हळद आणि तिखट लावतो, ते तिखट छान रंग देते (काश्मीरी लाल तिखट वापरतो मी)
२. फोटो काढायला खेकड्याचे पाय कसे वळवलेत?
खेकडे साफ करून घेताना ते पाय आणि नांग्या कोळीण काढून देते, (वर खेकडे साफ कसे करतात तो प्रतिसाद बघा) तुमचे फोटो पाहून खूप छान वाटलं! आपली पाककृती कोणीतरी कौतुकाने करून बघितली कि खरंच खूप आनंद होतो!

In reply to by केडी

खेकडे साफ करून घेताना ते पाय आणि नांग्या कोळीण काढून देते, (वर खेकडे साफ कसे करतात तो प्रतिसाद बघा)
अहो मी पाय काढण्याचे नाही, पाय वळवण्याचं विचारत होतो. असं 'नगारा वाजवण्याच्या' आसनात आणण्यासाठी. असो. कदाचित भिन्न प्रकारच्या खेकड्यांच्या नांगीच्या सांध्यांची लवचिकता (mobility) वेगवेगळॆ असावी.. बाकी तुम्ही पाकृच अशी टाकलीत की खेकडे खायचा मोह होण्यावाचून गत्यंतर नव्हते. मग दोन तासावरच्या एका शहरात जाऊन खेकडे आणले आणि केला प्रयत्न.

हनी अँड ब्लॅक पेपर चिकन

केडी ·

काय दिसतायत चित्रे! अतिशय सुंदर! भूक लागली वाचून! एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं? म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

केडी 14/04/2017 - 09:11
एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं? म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?
सोया सौंस घातल्यामुळे एवढा चिकट नाही होत, तरीही वाटत असेल तर मध शेवटी घाला, इतर गोष्टी आधी मिक्सर मधून फिरवून घ्या

In reply to by पिलीयन रायडर

सपष्टपणे 'चिकन' असं लिहिलेल्या धाग्यात येऊन अशी तक्रारवजा सूचना करणे हादेखील पुणेरीतला एक 'फाऊल'आहे का? भाषणातल्या तिसऱ्या वाक्याला विनोद केला नाही की जसा होतो तसा...

In reply to by पिलीयन रायडर

केडी 18/04/2017 - 21:25
शाकाहारी साठी नेहेमीचे यशस्वी कलाकार (पनीर, बटाटे इत्यादी ) दिलेत आधीच, पण अजून एक म्हणजे अमेरिकन स्वीट कॉर्न चे दाणे. हे उकडून मग थोडे कोरडे करून ह्या मिश्रणात तव्यावर फ्राय करून घ्या.....नक्कीच छान लागेल... (अजून वेगळी चव हवी असेल, तर असे उकडलेले कॉर्न चे दाणे थोडं कॉर्नफ्लॉवर लावून मग ह्या मिश्रणात घोळवून, मस्त तेलात डीप फ्राय करून घ्या...अजून वेगळी चव लागेल...फ्राईड कॉर्न इन हनी अँड पेपर!

काय दिसतायत चित्रे! अतिशय सुंदर! भूक लागली वाचून! एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं? म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

केडी 14/04/2017 - 09:11
एक शंका - तीन तीन चमचे मध मिक्सर मध्ये टाकल्यावर अतिचिकट नाही झालं सगळं? म्हणजे बाकी गोष्टी वाटून त्या मधात घोळवता येतील का?
सोया सौंस घातल्यामुळे एवढा चिकट नाही होत, तरीही वाटत असेल तर मध शेवटी घाला, इतर गोष्टी आधी मिक्सर मधून फिरवून घ्या

In reply to by पिलीयन रायडर

सपष्टपणे 'चिकन' असं लिहिलेल्या धाग्यात येऊन अशी तक्रारवजा सूचना करणे हादेखील पुणेरीतला एक 'फाऊल'आहे का? भाषणातल्या तिसऱ्या वाक्याला विनोद केला नाही की जसा होतो तसा...

In reply to by पिलीयन रायडर

केडी 18/04/2017 - 21:25
शाकाहारी साठी नेहेमीचे यशस्वी कलाकार (पनीर, बटाटे इत्यादी ) दिलेत आधीच, पण अजून एक म्हणजे अमेरिकन स्वीट कॉर्न चे दाणे. हे उकडून मग थोडे कोरडे करून ह्या मिश्रणात तव्यावर फ्राय करून घ्या.....नक्कीच छान लागेल... (अजून वेगळी चव हवी असेल, तर असे उकडलेले कॉर्न चे दाणे थोडं कॉर्नफ्लॉवर लावून मग ह्या मिश्रणात घोळवून, मस्त तेलात डीप फ्राय करून घ्या...अजून वेगळी चव लागेल...फ्राईड कॉर्न इन हनी अँड पेपर!