✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी माणूस.. आणि स्टॉक मार्केट.

र
रेझर रेमॉन यांनी
Sat, 01/10/2009 - 01:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3361 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

च
चाचा चौधरी Mon, 01/12/2009 - 12:27 नवीन

वर्मावर बोट ठेवलेत...

वर्मावर बोट ठेवलेत...पण असे धक्के हेच मराठी माणसासाठी शिकवणी ठरावेत!!!
  • Log in or register to post comments
स
स॑क्या Mon, 01/12/2009 - 18:16 नवीन

मोडेन पण वाकणार नाहि.

मोडेन पण वाकनार नाहि.....मारठि बाणा आहे ना...... "दिल ना उम्मिद हि सहि....ना काम हि तो है॑ ! लमब्बि है॑ गम कि शाम्...मगर शाम हि तो है॑ !!" हि॑मत सोडायचि नहि...... परत बाग फुलेल.....फिर से चमन मे॑ बहार आयेगि ! परत मार्कट २१००० होणार्...........नाक्किच......... (मराठि माणुस "senti" झाला कि हि॑दि फाड्तो :O) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाचा चौधरी
व
वाहीदा Mon, 01/12/2009 - 12:40 नवीन

मराटी माणसांसाठी खास स्टॉक मार्केटचे धडे !

आमच्या ठाण्यात स्टॉक मार्केटचे धडे खास मराटी माणसांसाठी भरविले जातात ज्यांना त्यात रस आहे त्यानी जरुर संपर्क करावा मो. ह. विद्यालय तलावपाळी जव ळ ठाणे पष्चीम (वेस्ट) मला वाट्ते बहुतेक शनीवार - र वीवार संध्या काळी मला अधीक माहीती मीळाली की जरुर मि.पा. वर देईन ... स द्या मात्र एतकेच माहीत आहे . ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 01/12/2009 - 15:19 नवीन

आर्थीक धोरणात बदल...

माझ्या धोरणात बदल नाही झाला. आय. टी. कंपन्यांपासून मी काही हात दूरच रहातो. आय. टी. कंपन्यांच्या मालमत्ता काय असतात ह्याची कोणाला कल्पना आहे काय? मी सहसा मालमत्ता धारक व उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांत पैसे गुंतवतो. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 01/12/2009 - 16:15 नवीन

आयटी कंपन्यांची मुख्य मालमत्ता म्हणजे हातात असलेला बिझनेस

आय टी कंपन्यांची मुख्य मालमत्ता म्हणजे हातात असलेले विदेशी क्लायंट्स , त्यांना देण्यात येणारी उत्कृष्ट दर्जाची सेवा आणि त्यांच्यापासून मिळणारे डॉलर्स मधे उत्पन्न. सत्यमच्या हातात असे खूप क्लायंट्स आहेत. तेव्हा माझ्यामते तरी सत्यम लवकरच पुन्हा गेलेली पत मिळवण्यात यशस्वी होईन. त्याकरिता सरकारने उचललेले पाऊल अतिशय योग्य आहे. कर्णिक, पारिख आणि अच्युतन हे तीन दिग्गज सत्यमला या संकटातून नक्की बाहेर काढतील याचा विश्वास आहे. वास्तविक अमेरिकेत सत्यमच्या या घोटाळ्याला गुंतवणुकदार आता आपण बुडालो या नजरेने घेत नाहियेत. अशा गोष्टी धंद्यात होतच राहतात. अमेरिकेत याहीपेक्षा मोठ्या गोष्टी झालेल्या कंपन्या त्यांचा धंदा टिकवून आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा