तुम्ही ब्रिटिश हे नाव का घेतले आहे. कारण डोंबीवली ते कर्जत ह्या आमच्या पट्ट्यात आग्र्यांना ब्रिटिशच म्हणतात. कारण जनसामान्य त्यांचे नावही घ्यायला घाबरतात. आमच्या बेतुरकर पाड्यात या एकदा त्यांचा धाक पाहायला.
पण खरी गोष्ट वेगळीच आहे. आग्री हा शब्द अग्र ह्या शब्दावरून आला. समस्त आग्री लोक निर्भय आणि निधडे. शिवाजीच्या सैन्यात पहिली फळी (अग्र भाग) आग्री लोकांचीच असे. (जी बरेचदा कापली जायची. पण आग्री हे मरणाला पण न घाबरणारे) =D> .
>>>तुम्ही ब्रिटिश हे नाव का घेतले आहे
उत्तर
डोंबीवली ते कर्जत ह्या आमच्या पट्ट्यात आग्र्यांना ब्रिटिशच म्हणतात.
>>>आग्री हा शब्द अग्र ह्या शब्दावरून आला. समस्त आग्री लोक निर्भय आणि निधडे. शिवाजीच्या सैन्यात पहिली फळी (अग्र भाग) आग्री लोकांचीच असे
शंकाच नाय
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
प्रतिक्रिया
>>>संगती
आता कळले
>>>तुम्ही
र बाल्या
बाल्या सगले जुने धागे ईस्कटना-या मित्रांन्ला थांकू
अगदी उत्तम, कसदार लेखन!!
र बाला. कुटे हाय रे तु ? कुटं
+1
हा .... हा ...... हा .......