कारण काही ओळी कशा म्हणायच्या मला पटकन कळत नाही -
> पण आतच वसंता बसलोच आळवीत
> ...
> अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात
> ...
> त्या अनुभवमृताला सीमा असीमतेची
हे गूढरम्य मात्र खास - चित्र डोळ्यासमोर विरता विरता येते, मग येता येता विरते
> बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत
> मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत
शब्दातल्या कळ्यांना नव्हते फुलायचेच
पण आतच वसंता बसलोच आळवीत
केव्हातरी यशाची येई झुळूक मंद
स्वच्छंद लेखनाचे तारू तरंगवीत
शाली नकोत आता ना पुषगुच्छ हार
घेई लपेटुनी मी मधुचांदणे पुनीत
या कल्पना चांगल्या.
पण काही मिसरे -
गागालगालगागा गागालगालगाल
तर काही -
गागालगालगागा गागालगालगागा
असे आहेत.
याला गझल ऐवजी गेय कविता - मराठी नज्म म्हणणे योग्य वाटते.
चु.भू.दे.घे.
झेपावतो कळेना कोठे शकुंत आता
अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात
त्या अनुभवमृताला सीमा असीमतेची
मी नादरूप वेडा सगुणी सणासुदीत
बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत
मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत
यान्ना काय अर्थ आहे?
सुमार कविता वाटली. पण डेटाबेस ला बेस आहे ! :)
एकडाव दोनडाव बरे वाट्ले पण तोचतोच पणा यायला लागला आहे, फार्म बद्ला आता,
'त्या अनुभवमृताला सीमा असीमतेची
मी नादरूप वेडा सगुणी सणासुदी''
ह्याला काय अर्थ आहे? उगा शब्द्च्छल करण्यात काय ह्शील? कवितेची अशी 'पाडापाडी' करु नका.
गजल गायलेली ऐकायला आवडेल
चांगले काव्य.
झेपावतो
आभार.
सुंदर..
गोड्बोले साहेब ,
प्रतिसादात
छान!
तुला काय
काहीच नाही
फोन करून
धन्यवाद
नक्कीच! (अश