नंदनसायबा,
मस्तच कविता केली आहेस रे..! :)
पण तू मनाला लावून घेऊ नको.. वादाभांडणांचं मिपाला तसं विशेष काही नाही...
चार मराठी माणसं एकत्र आली की वादविवाद, भांडणं, हेवेदावे हे होणारच..! :)
काय बोल्तो? :)
तात्या.
नंदन,
एक मूलभूत शंका आहे:
पुन्हा 'मिसळ'तील सारे
जरी आज उठे आकांत
शिमग्यामागून येते उफराटी
गोडबोली संक्रांत
कशावरही, किंवा कुणावरही संक्रांत येणे म्हणजे, मोठ्ठे संकट येणे असे मराठीत आपण समजतो.
तेव्हा,
शिमग्यानंतर संक्रांत येत असेल, तर त्यापेक्षा शिमगाच असणे काय वाईट, म्हणतो मी ??
(नाही, म्हणजे जुना एक अनुभव सांगतो. एका चौपाटीवर शिमगा सुरू होता, म्हणून तिथल्या भेळवाल्याने बोंबाबोंब करणार्या सर्वांना हाकलले. आता तिथे सुतकी संक्रांत आहे, कुणी ढुंकूनही बघत नाही रे आता तिकडे.)
-- (शंकेखोर) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
(नाही, म्हणजे जुना एक अनुभव सांगतो. एका चौपाटीवर शिमगा सुरू होता, म्हणून तिथल्या भेळवाल्याने बोंबाबोंब करणार्या सर्वांना हाकलले. आता तिथे सुतकी संक्रांत आहे, कुणी ढुंकूनही बघत नाही रे आता तिकडे.)
अहो पण प्रत्येक भेळवाल्याचा स्वभाव वेगळा असतो, भेळेच्या चवीतही फरक असतो, चौपाट्याही वेगवेगळ्या असतात! :)
असो..
आपला,
(भेळवाला) तात्या.
संवेदनशील लेखंकावर परिस्थितीचा परिणाम होतो त्याचे प्रतिबिंब लेखनात दिसते ते असे :)
नंदन, कविता आवडली.
पुन्हा 'मिसळ'तील सारे
जरी आज उठे आकांत
शिमग्यामागून येते उफराटी
गोडबोली संक्रांत
मस्त !!!
-दिलीप बिरुटे
बहुतेक त्यामुळेच मराठी माणसाला संक्रांत धार्जिनी नाही असं काहीसं म्हणतात. संक्रांत येणे हा वाक्प्रचार बहुतेक त्यानंतरच आला असावा.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
मस्त !!!!!!!
नंदनसायबा,
मस्तच रे नंदन
सिक्सर...
सीक्सर नाय....
वातावरण सैल केल्या बद्दल आनंद
नंदन
चंदन
एक शंका
(नाही,
मस्त कविता...
वा!
ह्याच
संक्रांत
नंदन,
नंदन,
वा