छान कविता.. पहिली पाच कडवी जास्त आवडली
कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात
हा हा.. यात शब्दांनी मस्त मजा आणली आहे :)
-- (ओरिजिनल कसला कसला) लिखाळ.
लिखाळ,
आपल्याला त्या ओळी वाचून इतका आनंद झाला हे वाचून खूप बरं वाटलं
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
केव्हातरी नाही, नेहमीच मुखवटे असतात. जन्माला येतो तेव्हा आत्माच शरीराचा मुखवटा चढवून आला असतो, हा अध्यात्मिक भाग सोडुन द्या. पण सगळ्यांशीच आपण वेगवेगळे मुखवटे घालून वागत असतो.
माझा ऑफीसमधला जपानी मित्र विनोदाने म्हणायचा- "मी जेव्हा टॉयलेट मधे असतो, तेव्हाच फक्त 'मी' असतो!"
--(नाटक्या)
ही कविता तुम्ही आधी प्रसिद्ध केली होती.
http://www.misalpav.com/node/2376
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
तेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही हे पाहून सामंत काकांनी कविता परत टाकली वाटतं. ;)
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
सुचेल तसं,
कविता वाचल्यावर आपल्या लक्षात आलं की पूर्वी ही कविता लिहिली होती हे वाखाणण्या सारखं आहे.कवितेच्या आशयाचं तर हे यश असावं का? चला,अशातर्हेन तरी प्रतिक्रिया मिळावी हे काय कमी आहे.
(प्रतिसादासाठी हपापलेला) सामंत काका
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
(प्रतिसादासाठी हपापलेला) सामंत काका
प्रामाणिकपणा आवडला
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
सामंत काका,
टेक इट ईझी!!! प्रतिसादाबद्दलचं वाक्य मजेखातर टाकलं आहे.
मुळ मुद्दा हा की हीच कविता तुम्ही तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केली होती.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणार्याला
विसरून कसं चालेल?
सुरेख...
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
आवडली कविता !!
जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?
हे खास !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
छान कविता..
कसले कसले असले तसले झाले
कविता ठीक वाटली.
ही कविता
अरे खरंच
तेव्हा
चुकून होतं कधी कधी
(प्रतिसादा
साला,
प्रतिक्रिया आणि लेखन
सामंत
आभार
अंधार दूर
कवितेत खोल अर्थ
आवडली
कविता आवडली
सर्वांचे आभार
आवडली
सामंत शेठ
मी माझ्याच
१+
छान आहे
ग्रेट
सुंदर कविता आहे.
सर्वांचे आभार