प्रभू साहेब,
चांगला आहे लेख.
ह्यात सुमारे ६० कुमारिका. बहुधा आपण कुमारी का? हा प्रश्न त्याना त्रास देत असावा. गर्बा आणि गर्भा खेळ एकच वेळी खेळायची सोय नवरात्रेत असते
हे छान!!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
नवरात्रोत्सव संपल्यावर ....
खर तर आता परत एकदा हा विदा तपासुन पाहीला पाहीजे. ज्यांना ते करायचे आहे ते फक्त नवरात्रीची वाट कशाला पहातील. तसेच कित्येक वर्ष हे ऐकत आहे आता पालक पहिल्या एक, दोन वर्षात जागरुक झाले नसतील काय? बहुदा असेल बुवा काहीतरी अंधश्रद्धा की नवरात्री मधे केले तर मूल होत नाही :-)
खर सांगु का? एकदा का मुलबाळं, कामकचेरी सुरु झाल्यावर "लायसेन्स" मिळालेल्या लोकांच्यात घटलेले "करायचे" प्रमाण पहाता वाटते की च्यायला जेव्हा करता येते तेव्हा करा बिन्धास्त. फक्त जबाबदारी ओळखुन. हा बराच मामला राजीखुशीचा असतो. निदान योग्य ते ज्ञान असलेले काय वाईट?
खर तर आता परत एकदा हा विदा तपासुन पाहीला पाहीजे. ज्यांना ते करायचे आहे ते फक्त नवरात्रीची वाट कशाला पहातील. तसेच कित्येक वर्ष हे ऐकत आहे आता पालक पहिल्या एक, दोन वर्षात जागरुक झाले नसतील काय? बहुदा असेल बुवा काहीतरी अंधश्रद्धा की नवरात्री मधे केले तर मूल होत नाही
मी पण हाच विचार करत होते!
पण नंतर वाटलं, येवढी "मॅनेजमेंट"ची अक्कल नसेल तर मग पहात असतील नवरात्रीची वाट!!
http://vipravani.wordpress.com/
इतर वेळी आसाराम बापूंच्या सत्संगाला जातात असे मी कुठे म्हटले आहे. मी फक्त वाढ्लेल्या प्रमाणाबद्दल बोलतो आहे. वातावरण धुंदी वाढवणारे असते. बस.
पण नंतर वाटलं, येवढी "मॅनेजमेंट"ची अक्कल नसेल तर मग पहात असतील नवरात्रीची वाट!!
नाही संहिताजी ही "मॅनेजमेंट"चीच अक्कल आहे.
कारण अशा वेळी बिनधास्त गरब्याला जाते असे सांगुन मुली रात्री १२ - १ - २ पर्यत बाहेर रहातात किंवा मैत्रीणीकडेच झोपते असे सांगुन घराबाहेर पडतात. इतर दिवशी असे कारण सांगणे, मिळणे अवघड असते. किमान इतके सोपे नसते.
त्याचप्रमाणे या दिवसांत असे उद्योग चालतात हे माहित असल्याने हौटेलही स्पेशल अर्धातास, एकतास असे पैकेज देतात. चेक इन - चेक आउट - हवे ते पैकेज घ्या. बाकी सोयी पण उपलब्ध असतात त्यामुळे दुकान बंद झाले तरी अडचण येत नाही.
असो. समाज बदलत आहे हे नक्की.
खर सांगु का? एकदा का मुलबाळं, कामकचेरी सुरु झाल्यावर "लायसेन्स" मिळालेल्या लोकांच्यात घटलेले "करायचे"
कोणतीही गोष्टीत तोचतोच पणा आला की कंटाळा येणे सहाजिक्च आहे. जरा शोध लावायचे, वेगळी पद्दत वापरायची, प्राचीन काळापासुन भरपुर लिखाण उपलब्ध आहे. नेट वर पण बर्याच साईटस आहे, भरपुर चांगले ज्ञान आहे.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
सहमत (८९.१२%)
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
एखाद्या चांगल्या निर्मळ उत्सवाचा चंगळ वादा मुळे कसा विचका होतो. ते पाहुन वाईट वाटते.
नवरात्राला सध्या धिंगाणा हे एकमेव स्वरूप आलेले आहे.
नवरात्रानन्तर गर्भपाताचे प्रमाण वाढलेले असते हे जेंव्हा प्रथम ऐकले तेंव्हा मनाला खूप यातना झाल्या होत्या. अजून होतात.
पैशानी हा उत्सव विकला गेला आहे.
"बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे.
स्वतःला सुसंस्कृत म्हणवुन घ्यायला लाज वाटते मला
>>"बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे.
ही तर खरी अडचण आहे.
भाउ, तुन्ही विसरला, सगळे होते ते दोघांच्या संमतीने.
त्यामुळे,
"बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली
कसे म्हणता येयील>?
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.
नवरात्राचा उपयोग अशा 'कामा'साठी होतो..किंबहुना केला जातो याची खरंच कल्पना नव्हती. आणि हे जर खरं असेल तर समजासमोर एक प्रचंड मोठ आव्हान आहे नव्या पिढीला जागरूक करण्याचं ...
प्रभूसाहेब आपला लेख नीट समजला यावेळी. कदाचित क्रिप्टीक कमी वापरले आहे किंवा आता मलाच क्रिप्टीक वाचायची सवय झाली आहे... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्राजु,
प्रभूसाहेब आपला लेख नीट समजला यावेळी. कदाचित क्रिप्टीक कमी वापरले आहे किंवा आता मलाच क्रिप्टीक वाचायची सवय झाली आहे...
मस्त रिप्लाय... मला सुद्धा (पहिल्यांदाच) प्रभू साहेबांचा लेख कळला आणि हायसं वाटलं. :-)
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
http://vipravani.wordpress.com/
बहुतेक मंड्ळी झोपा काढ्ताहेत. आय पील चा सहज वापर आणि त्याची कोम्प्लिकेशन्स हा वेगळा विषय आहे. ह्या सहज चा मि.पा. सद्स्य सहज शी काही ही संबध नाही.
प्रभूसाहेब,
ह्या विषयातील तुमचं ज्ञान पाहून एक प्रश्न विचारतो - कामशास्त्र तज्ञ विठ्ठल प्रभूंशी तुमचं काही नातं आहे का?
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
http://vipravani.wordpress.com/
विठ्ठ्ल प्रभु शी काहीही नाते नाही. दोनदा भेट झाली आहे. मी डॉ. प्रकाश कोठारी बरोबर काम केले आहे ड्ब्ल्यु. एच. ओ. मध्ये असताना. अजुनही चांगला दोस्त आहे माझा तो.
मि. पा. सदस्य बरोबर होते. त्यांचा चेहेरा पांढरा पडला.
कोण हो? त्यांचा माझा कधी काही संबंध आला असेल असे तुम्हाला वाटते का? :?
किमान माझ्या कुठल्यातरी एका लेखाशी संबंध नक्कीच आला असेल. नाही का? 8}
http://vipravani.wordpress.com/
विविध संबध हा विषय गाजतोय मि.पा. वर. त्यानाच विचारतो प्रथम. त्याना तुमच्याबरोबरचे संबध गुप्त ठेवायाचे अस्ले तर.
बा़की तुमच्या लेखाबरोबर संबध न आलेला प्राणी सापडणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. विविधता तर मी पण मान्य केली आहे की.
प्रभू साहेब,
फारच भीषण वगैरे काय म्हणतात असा अनुभव...
माझ्याही लहानपणी (असेच म्हणावे लागेल..तेव्हाही आणि आताही :) ) माझा असाच एक जिवलग मित्र आहे. ९१-९२ साली तो सुद्धा जायचा असाच. प्रचंड उत्साही गरबा खेळायला. मला कळायचं नाही हा इतका उत्साही का ते? घरी आमचे आई वडील आम्हाला दटावून जाऊ द्यायचे नाहीत. नंतर कधी कधी गरब्याच्या दुसर्या दिवशी भेटायचा (फ्रेश असेलतर) ...आणि अगम्य भाषेत सांगायचा..काल रात्री ३ दा जेवलो. सगळी हसायची. आपल्याला जाम कळायचे नाही. मग मला कडेला घेऊन सांगायचा खरी माहीती..आमच्या अंगावर काटा यायचा.
आता त्याला बघतो तर बिचारा म्हणतो तू सुखी आहेस कारण तू असं काही केलं नाहीस. आता 'त्या' गोष्टीत रस राहीला नाही. लग्न होऊन फक्त ४ वर्ष झालीत.
पण हे आजकालच्या पोरांना पटणार नाही. त्यांच्या दृष्टीने हा भंकसपणा आहे...कालाय तस्मै नमः ...
बाकी हे कळलं नाही....
१.......= कुठे लागले.
२.......= आपण एक्स रे काढु. फ्रॅक्चर आहे का ते कळेल.
३.......= नीट पत्ता घ्यावा.
४.......= पाय दुखले की बसेल
५.......= पाण्याचे त्रास आहेत का तुमच्या कडे
जरा विस्ताराने सांगाल काय??
मुकुल
भाषा आली की त्या भाषेची संस्कृती आपोआपच मागे येत असते असे म्हणतात. अमेरिकन संस्कृतीत असे असते असे म्हणतात.
या सर्व मुली बहुधा अ-मराठी असाव्यात असा माझा संशय आहे. कारण आजही मी बर्याच मराठी घरात पारंपारीक द्रुष्टीकोनच पाहतो.
एकुण प्रकार अवघड आहे. असे लेख वाचल्यानंतर जागृत पालक योग्य ती काळजी घेतीलच.
>> या सर्व मुली बहुधा अ-मराठी असाव्यात असा माझा संशय आहे. कारण आजही मी बर्याच मराठी घरात पारंपारीक द्रुष्टीकोनच पाहतो.
असहमत! हा 'सिलेक्शन इफेक्ट' असावा!
प्रभू वाणी अतिशय वास्तवातील आहे !!
या सर्व मुली बहुधा अ-मराठी असाव्यात असा माझा संशय आहे.
आम्ही १० वी वगरै असताना देखील मोठ्या मुलांच्या ग्रुप मधील मुलांचे प्रताप पाहुन हादरलेलो आहे !!सर्व मुली सारख्याच
अगदी उच्च वर्णिय जातीतील आमच्याच वयातील मराठी मुलींचे प्रताप आम्ही पाहिले आहेत !!
आपला समाज अजुन हे मानालाच तयार नाही की हे एव्हड मोठ्या प्रमाणात चालते !!सत्य हे सत्य असते हे आमच्या पोरांच्या भाषेत सांगाचे झाले तर टेमका लागला की पोरींच्या घरच्या ना कळत आपल्या लाडक्या मुलीचे दांडिया खेळण्याचे परिणाम !!!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
पण आमच्या शाळेत आणि आसपास काही सभ्य वाटणार्या मुली पण होत्या.. मागाहून कळले कि त्याही 'मी नाही त्यातली...' वाल्या होत्या.
बाकी टेमक्याला आमच्या कॉलेजात गेटर म्हणत.. :) म्हणजे दिसले नाही तरी
पुण्याचे पेशवे
http://vipravani.wordpress.com/
मानवी देहाच्या रचनेत मराठी आणि अमराठी असा फरक नसतो. अर्ली एक्स्पोजर हा मुद्दा सर्व जणाना मान्य आहे. त्यात लेले आले,गोखले आले, प्रभु पण आले. एकदा का विशिस्ठ ग्रंथीचे ओवरटाईम सुरु झाला की कोणीही थांबत नाही.
एकदा का विशिस्ठ ग्रंथीचे ओवरटाईम सुरु झाला की कोणीही थांबत नाही.
हे काहींना समजले नसेल तर खास मिपा शब्द प्रणाली मधे ..." एकदा मोरी तुंबली की बोळा काढण्यासाठी कोणी थांबत नाही. "
बाकी प्रभु साहेब तुम्ही म्हणताय ते वाचुन थोडा थबकलोच राव. आपला मित्र आहे बी.जे. मेडिकल कॉलेजात. त्याने हीच माहिती मला ४-५ वर्षांपुर्वी दिलेली .. पण त्याने तो एक विनोद केला असं समजून आम्ही त्याचीच खिल्ली उडवलेली ..
जे आहे ते चांगलं की वाईट यावर चर्चा निष्फळ आहे.. कोणी कधी काय करावे हे सामाजिक नसून वैयक्तिक आहे... पण आपल्या इथे मात्र त्याला सामाजिक चर्चेचा टिकेचा आणिक कशाचा तरी मुद्दा बनवला जातो. बाकी वर विजाभौंनी जे वाक्य वापरले ""बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे." या सरसकट विधान केल्याबद्दल आणि पुरूषांच्या नितीवर बोट ठेवल्याबद्दल एक जाहिर निषेध. बाकी नवरात्रात आम्ही फक्त 'गर्बा' चे ट्राय केलेले पण ते एवढ्या 'गर्भा'च्या थराला जातात असं स्वप्नात देखिल वाटलं नव्हतं असो ... "जो जे वांछिल तो ते लाभो .. आय पील जवळ असो "
आज दा विंसींनी कळेल असा कोड लिहीला ... ते पण ओपन ओपन .. म्हणून ओपन "दा विंसी कोड" चं स्वागत आहे
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
यात सगळेच लोक येतात अमराठी काय आणि मराठी काय?
श्रीमंत काय आणि गरीब काय?
आणि हो कुठल्याच राजकीय पक्षाच्या हातात हा प्रश्न दिल्याने काहीही होणार नाही.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
एकदा का "आपण"/ "आपले"/ "आपली संस्कृती"/ "आपली भारतीय संस्कृती"/ "आपली हिंदू संस्कृती"/ "आपली मराठी संस्कृती"/"आपली ब्राह्मणी संस्कृती"/"आपली (आपला जो काही सबसेट असेल तो त्याची) संस्कृती" ही तमाम दुनियेत सर्वश्रेष्ठ, "आमच्यात असलं काही चालत नाही बॉ!", हे आपलं आपणच ठरवून टाकलं, की मग झापडं आपोआपच लागतात, आणि मग आजूबाजूला काय चाललंय ते दिसेनासं होतं. आणि ही वृत्ती भारतीय/हिंदू/मराठी/ब्राह्मण यांच्यातच आहे असा मुळीच दावा नाही; ही मानवी वृत्ती आहे.
"असलं काही" हे खरोखरच वाईट का, त्याचे निकष काय, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा.
काय बोलणार अश्या मुलामुलींना. नवरात्रानंतर असणारे गर्भपाताचे प्रमाण वाढते हे ऐकून होते पण ७० ते ८०च्या दशकात?
एकतर साधारणपणे ऐकलेला आकडा हा दिवसाला २५ ते ३० असावा आणि सांगणारे लोक आकडा फुगवून सांगत आहेत असे वाटायचे. गरबा प्रकरण हे फार प्रसिद्ध का असतं हे समजूनही चार पाचच वर्षे झाली.मुलींना निदान आपल्या तब्येतीची तरी काळजी हवी. नंतर होणारे स्त्री देहाचे हाल (कॉम्प्लीकेशन्स) त्यांना सांगितले पाहिजेत.
रेवती
गरबा प्रकरण हे फार प्रसिद्ध का असतं हे समजूनही चार पाचच वर्षे झाली.
साधारणतः १९८८ साली मुंबईच्या लोकलला लटकत असताना आजूबाजूच्या दोन वयस्क नव्हे तरी बर्यापैकी प्रौढ गुजराती सद्गृहस्थांच्या "आपला (गुजराती) समाज कुठे चाललाय / हल्ली आपल्या समाजात कायकाय म्हणून सर्रास चालतं / काय व्हायचं आपल्या समाजाचं" अशा काहीश्या आशयाच्या संभाषणातून उदाहरण म्हणून ही खंत ऐकली होती. त्यामुळे हे प्रकरण नवीन निश्चितच नाही. आणि तेव्हाही सर्रास चालत असावं / प्रसिद्ध असावं. आपल्याला उशिरा समजलं म्हणजे असं काही नव्हतंच असं मुळीच नाही.
मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणा नुसार नवरात्रीच्या काळात अहमदाबाद व बडोदा या ठिकाणी कंडोम ची विक्री
अनुक्रमे २८% व ३५% वाढली ..
असा निष्कर्ष होता...
सुशिक्षितपणा बहुतेक हाच असावा...
हे तर बिहारी आक्रमणापेक्षाही जास्त घातक आहे.
मला तर कधी वाटते मुला आणि मुलींच्या लग्नाच्या वय वाढल्यामुळे हे घडत असावे.
हे जर असेच चालले तर अमेरिकन आईसारखीच भारतीय आईसुद्धा गर्भप्रतिबंधक गोळी आपण स्वःताहुन आपल्या मुलीला देत जाईल.
आपल्या माहितीतील पालकांचे आणि मुला-मुलीचे प्रबोधन करायला हवे.
शेवटी या गोळ्या सुद्धा शरीराला घातक असतात हे लक्षात घ्यायला हवे. ( यावर एक वेगळा लेख देण्याचा विचार आहे.)
प्रतिक्रिया
प्रभू
म्हणुन तर
जबर्या... ४.
घूंगरू
कोणी तरी कुठल्या तरी रेफरन्स
(No subject)
चावुन चोथा झालेले वाक्य
प्वाईंट आहे!
कुठे
पण नंतर
एक्दम
वाढ
खर सांगु
सख्या रे
सहमत
११.८२%
संस्कृती
>>"बाई" ही
+१
+२
पटेश!!
४. बसत नाही.
नवरात्राच
प्राजु, प्र
झोपले आहेत
प्रभूसाहे
नाते
कायच नाय
मि. पा.
संबध
माझाही अनुभव...
१.माझ्या
भाषा आणि संस्कृती.
'सिलेक्शन इफेक्ट'
प्रभू वाणी
टेमका
टेमका :--
टेमकर...
खरे आहे रे मदन्या.
http://vipravani.wordpress.co
भाषांतर
मराठी पण
छे हो कलंत्री साहेब...
आश्चर्य वाटत नाही
बाप रे!
खूप उशिरा समजलं
ह्या गोष्टी उशीरा कळल्या तरी चालण्या सारख्या आहेत.
बरोबर!!
असंच काही नाही..
मनसेची मदत घ्यायला हवी.