दर उन्हाळ्यात सरकार तर्फे हि गणना केली जाते.
मे महिन्यात जी बुध्द पौर्णिमा असते त्याच्या साधारण एक आठवडा आधी हि गणना सुरु होते. व बुध्दपौर्णिमेच्या दुसर्या दिवशी संपते.
पौर्णिमा अश्यासाठी कि रात्री जंगल कसे असते? रात्री कोण-कोणती जनावरे पाण्यावर येतात? याचे निरीक्षण करता येते.
बाकी महाराष्ट्रात सर्व अभयारण्यात या गणना होतात. तुम्हि त्यात सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सहभागी होऊ शकता.
प्रतिक्रिया
अजून आहे
अजून आहे ना पुढे?
झकास....
व्याघ्रगणना.
धन्यवाद....
मजा येतेय
मस्त..
पन्खी
खूप छान
छान
मस्त
मस्त चाललय!
उद्या बुध्द्पौर्णिमा.
काय जबरदस्त अनुभव आणि केवढ्या