अत्यंत गहन विषय! आपल्याला तर बा या विषयातली काहीही माहिती नाही! इतरांची मते वाचायला आवडतील! :)
तात्या.
--
वासूअण्णा (भांगेच्या नशेत) : "काकाजी, मला आत्मा सापडला! वाटून वाटून केली त्याची बारीक गोळी आणि बं भोले!" :)
(नाटक : तुझे आहे तुजपाशी -पु ल देशपांडे)
एक अतिवृद्ध माणूस जो की काही मिनिटांनी मरणार हे निश्चित आहे, त्याला एका काचेच्या खोलीत बंद केले. मुंगी सुद्धा आत जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली. काही मिनिटांनंतर जेव्हा तो वृद्ध मेला, तेव्हा काचेला तडा गेला. आणि आत्मा त्यातून निघून गेला.
वृद्ध माणूस बाई होती का पुरूष होता? (म्हणजे, माझ्या सामान्य ज्ञानातून मला असं वाटतं की बाईही माणूस असते म्हणून विचारते.)
मुंगी सुद्धा आत जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
अहो, आत कशाला जायला हवं? मुंगीला आतून बाहेर येता येतंय का ते पहायला हवं होतं.
असो, आत्मा बाईचा असेल तर सर्व शास्त्रज्ञांनी नंतर नाच केला असेल ना -
आठशे खिडक्या नऊशे दारं
कोण्या वाटेनं बा गेली ही नार
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
अहो, आत कशाला जायला हवं? मुंगीला बाहेर येता येतंय का ते पहायला हवं होतं.
हाहाहाहाहा........... ढिश्क्यांव!!!!
असो, आत्मा बाईचा असेल तर सर्व शास्त्रज्ञांनी नंतर नाच केला असेल ना -
आठशे खिडक्या नऊशे दारं
कोण्या वाटेनं बा गेली ही नार
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
=)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अहो, आत कशाला जायला हवं? मुंगीला बाहेर येता येतंय का ते पहायला हवं होतं.
हाहाहाहाहा........... ढिश्क्यांव!!!!
तुमच्या दोघींच्या प्रतिक्रिया वाचूनच मी हसून बेजार झाले! =))
असो, आत्मा बाईचा असेल तर सर्व शास्त्रज्ञांनी नंतर नाच केला असेल ना -
=))
आमच्याकडे (एन.सी.आर.ए.) मधे जेव्हा पी.एचडी. साठी निवडीसाठी मुलाखती असतात ना, त्यादिवशी सगळ्या (पी.एचडी. करणाय्रा) पोरांना पहाच! सगळे एकदम आंघोळ, दाढी करून, स्वच्छ कपडे घालून, डिओ मारून येतात हापिसात, नवाच्या ठोक्याला! आणि मुलाखती झाल्या की घेणाय्रांना स्टॅटिस्टिक्स विचारतात, "किती मुली होत्या, किती निवडल्या, किती येणारेत इथे!"
असो, आत्मा बाईचा असेल तर सर्व शास्त्रज्ञांनी नंतर नाच केला असेल ना -
आठशे खिडक्या नऊशे दारं
कोण्या वाटेनं बा गेली ही नार
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
:)) :)) :))
हो आणि यमराज म्हणाले असतील
गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?
चतुरंग
विषय दमदार आहे, म्हटले मस्त वाद झडतील, काही तरी नविन ऐकायला मिळेल ...
ह्यासाठी प्रतिसाद टईप करावा म्हणुन कळाफलकाची धुळ झटकली, पण हाय रे कर्मा ...
प्रियालीताईने असा छप्परफाड प्रतिसाद दिला आहे की हसुन हसुन मेलो ...
छ्या बॉ, आता आमचा सिरीअसपणाचा मुड गेला बॉ !!!
वृद्ध माणूस बाई होती का पुरूष होता?
अत्यंत योग्य आणि समर्पक प्रश्न, हा महत्वाचा मुद्दा कसा काय विचारात घेतला नाही ?
समजा आतला माणुस हा पुरुष असेल तर त्या पॅकबंद काचेच्या बाहेर त्याच्या बायकोला बसवा, मग कशाला आत्मा येतोय बाहेर ? तो म्हणेल " मरु दे तिच्यायला , आतच सुखी आहे. बाहेर जाऊन कशाला पुन्हा आत्म्याचे भजे करुन घ्यायचे" ...
थोडक्यात : व्यवस्थीत कंडीशन्स डिफाईन केल्या असत्या तर अंतिम परिणाम बदलला असता ...
आठशे खिडक्या नऊशे दारं
कोण्या वाटेनं बा गेली ही नार
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
ऐका दाजिबा
ठ्ठोऽऽऽ ठ्ठोऽऽऽऽ ठ्ठोऽऽऽऽ
=)) =)) =)) =))
मेलो बॉ हसुन हसुन ...
आत्मा अजुन इथेच आहे ह्याची नोंद जरुर घ्यावी ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
भावु थोडी नवटाक घे पानी न मारता
नंतर साला नमक घे फसकन सोढयात टाकुन
भाजलेले चिचोके घे चकना्ला
अन होवुन जावु दे धिंकचाक
हे आत्मा वघेरे जावु दे आत मा वरडून रायलीय जेवायला चल म्हनुन
घे हादडुन अन जाय निपचीत पडुन
अर हे आत्मा आपल्याला परवडणार परकरण नाय त्याला लय इस्टेटी फुकाव्या लागतात
ऽशान्या मानसासारख राव्ह कि जरा
ते माय म्हंती तस यंदा लगीन करुन टाक म्हंजी सकालच्या पाराला टळ टळ जागणार नायस अन हे आत्मा फित्मा परत बरळणार नायस
शाना नं बाळ
जा रडु नकको उगी उगी
काचेच्या तडकण्याचे उदाहरण अनेकदा ऐकले आहे, पण त्याचा अर्थ अजूनही समजला नाही. आत्मा म्हणजे काय ? आत्म्याचे अनेक विवेचन वेगवेगळे आपण ऐकत असतो. आत्मा म्हणजे शुद्ध चैतन्य. आत्मा ज्याच्या ठिकाणी हालचाल नाही, हालचाल नाही म्हणजे सर्व चराचर सृष्टीत तो भरुन राहिलेला असल्यामुळे त्याला हालचाल करण्यास जागाच नाही, करण्याची गरज नाही. आत्म्याच्या बाबतीत भारतीय तत्वज्ञान जड आणि चेतन असे स्वरुप मानते. सर्वसामान्य माणसे आत्मा या शब्दाकडे शक्ती ह्या अर्थाने पाहते. आत्मतत्व आणि ईश्वर हे आम्हाला तरी सारखेच वाटतात. सर्वप्राणिमात्रात आत्मतत्व पाहणे म्हणजे ईश्वराचे रुप पाहणे, त्यामुळे एखाद्या देहातून आत्मा जाणे म्हणजे शक्ती बाहेर निघून जाणे असे वाटत नाही. त्याला बाहेर जाण्याची गरज नाही. त्यामुळे आत्म्याचे निघून जातांना एक प्रचंड शक्ती बाहेर जात आहे, आणि ती जात असतांना प्रवासातील अडथळे लिलया पार करते. म्हणुन काच सुद्धा तडकते हे काही पटत नाही. ह्या आपल्या मानवाच्या झेपणा-या कल्पना वाटतात. काचेतून आरपार सहजपणे आत्मा निघून जावू शकतो त्या चैतन्याचा,शक्तीचा विचार केला तर.... म्हणजे काचेचे तडकणे हे काही पटणारे नाही.
अवांतर : 'आत्मा' जाणे म्हणजे दिव्याची ज्योत आकाशात जाते हे चित्र डोळ्यासमोर सतत येते, त्यामुळे आत्मा सतत प्रवास करतो असे आम्हालाही वाटत असते. बाकी आत्मे भटकत असतात तोही त्याचाच भाग असावा. ;)
-दिलीप बिरुटे
(ह.भ.प.)
" हळुच भलतीकडे पहाणारा"
हे भारी ...
हभप - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
काच तडकण्याबद्दल मी ही ऐकले आहे.
मलाही माहिती वाचण्यास आवडेल.
पण कोणी दोन जणं आहेत 'विक्रम सिंग' आणि 'अवधेश' म्हणून. आताच ईंडिया टिव्ही वर दाखवल्याप्रमाणे हे दोघे दावा करत आहेत की ते मेल्यानंतर पुन्हा जिवंत झालेत. त्यांना विचारू शकतो आपण :)
प्रतिक्रिया
अत्यंत गहन
गंभिर विषय आहे बाबा..
आमचे मत!
दाजीबा!
प्रियाली.... सह्ही..
अहो, आत
उच्च विषय...
>>पोट दुखलं
ठ्ठोऽऽ
हा हा हा! एकदम खेकडा उत्तर!!
बोंबला तिच्यायला ...
माझ्याकडे दोन आत्मे
पण ते
भावु थोडी
आत्मा नित्य देह नश्वर
बिरुटे साहेब
का हळूच
दोन्हीही मस्तच :)
हवेतून
हरबरे
किंवा
+१
+१
संपर्क साधूया ह्यांना..
अमक्याचा खिमा करीन!
आत्मू माईणकर