मध्यंतरी एक विचार वाचला होता फेस्बुक वर.. प्रत्येकानि एक वाईट माणुस / भ्रष्ट राजकारणी मारायचा... मग जेल मध्ये जायचं... फाशी झाली..गुड्..जन्मठेप झाली... वेरी गुड...( उलट पण म्हणु शकतो)
तेव्हा हे जरा अतिरेकी वाटलं होतं...
पण आता वाटतय की असं काही करायची वेळ लवकरच येणार आहे.....
रंग दे बसंती पाहिला असावा.. :) ....(ह.घे. गंमतीने म्हटले आहे..)
बादवे. कल्पना चांगली आहे. फक्त एक समस्या आहे.
वाईटांना आणि राजकारण्यांना मारण्याचा असा प्रोजेक्ट फक्त चांगली माणसेच हाती घेऊ शकतील.
आणि
चांगले वर्सेस वाईट हे प्रमाण एकास शंभर असे असावे (अंदाजे हं...लगेच विदा मागू नये) तेव्हा एका चांगल्याने एक वाईट मारला आणि तो आत गेला असं करुनही ९८ वाईट जिवंत राहतील... :)
>>चांगले वर्सेस वाईट हे प्रमाण एकास शंभर असे असावे (अंदाजे हं...लगेच विदा मागू नये) तेव्हा एका चांगल्याने एक वाईट मारला आणि तो आत गेला असं करुनही ९८ वाईट जिवंत राहतील... Smile
इतकंच नाही तर तो १ चांगला तुरुंगात आणि बाकी ९८ वाईट लोक बाहेर फिरतायत.
प्रतिक्रिया
काय लिव्हलय !
सापडले नाही
मेनबोर्डाव टार्याचा लेख
हे कसे काय?
...
रंग दे बसंती पाहिला असावा..
>>चांगले वर्सेस वाईट हे
...