नाही पचवू शकणार हे हलाहल .. पण आपला समाज या लोकांनाच दोषी धरतो ..
काही असतात अश्याच पण काही चांगल्या ही भरडल्या जातात ..
१ उदाहरण .. अश्या एका नरकातुन एखाद्याच मुलीला बाहेर काढले जाते .. पण कोठे तर पुन्हा नविन लांबच्या नरकात... हे ऐकलेले आहे.
आणि काही भामट्या मात्र मुद्दाम या मध्ये येतात ..
उदा सत्य आहे ..
माझ्या मित्रांना दारुचा शॉक आहे. त्यांच्या आग्रहाने २-३ दा लेडीज सर्वीस बार ला जाण्याचा योग आला होता.
काय असते ? .. कसे असते .. ? या बद्दल उत्सुकता होती ..
पण गेल्यावर काहीच पित नाही म्हंटल्यावर मित्राने माझयसाठी थम्स उप मागितले १०० रुपयाला १.
आणि मग शेजारी १० च्या नोटांच बंडल ... मग काय एकेक अप्सरा येत होती नाचत तेथे . बरेच होते उडवणारे.
कोणॅए बोलावले तर बाजुला बसत होत्या .. माझ्या मित्राने बळेच एकी जणी ला माझ्याशेजारी बसवले ..
तर मीच थरथर कापत होतो पहिल्यांदा .. यांचे वाईट वाटुन घ्यावे की किव करावी तेच कळाना ..
शेवटी तीच दारु क्यो नही पेता बे ? लु क्या इसको असे बोलायला लागल्यावर मी नाव विचारले
मुलगी : पम्मी
किती वर्षापासुन आहे : दोन . पहिले कल्याण के इधर थी बाद मे अभी इदर ,
घर किदर है : मध्यप्रदेश.
क्यों ये धंदा करती हो : पैसे के लिये .. मस्त पैसे कमा के ४-५ साल गाव जाउगी ..
---
बरेच से संवाद येथे दिले नाहित ..
पण असे कळाले की .. शेट्टी ( मालकाचे नाव) चा हा बार आहे. बरेच हप्ते जातात येथुन .. आणि ह्या असल्या मुली स्वताहुन येतात तेथे .. काही वर्श राहतात आणि जातात घरी. मुले वेटर पण होती ( म्हण्जे ते दलाल होते या मुलींचे ) त्यांनी हि माहीती दिली .. त्यांच्या कडे १०० ची नोट दिली कि सगळे सांगाय्चे .. कीती पैसा मिळतो कोणाचा कीती .. अआणि कोण कसे आहे ते . येथे बार मालक १०० ची बाटली ३०० ला विकतो .. आणि कमवतो खुप .. आणि मुली ३-४ वर्ष स्वताहुन येवून स्वताला विकुन लाखो रुपये न्हेतात नंतर
विशेष म्हनजे मराठी पण मुली होत्या..
तेंव्हा पासुन अश्या लोकांचा मी विचार करण्याचे बंद केले होते. तुमचा लेख वाचुन पुन्हा वाईट वाटले ..
कधी काळी तुम्ही म्हणता तश्या लोकांवर कविता केलय होत्या .. पण फक्त कविता ..
मधल्या गोष्टींमुळे आपण आपले भले या स्व - स्वार्थ विचारात होतो .. आणि सामाजिक सुधारणा वगैरे जमेल तेव्हडे वेगळी कडे करण्याचा प्रयत्न करत होतो
परोपकार म्हनजे कसा हे तुमच्याकडुन या लेखा द्वारे कळाला ..
बाकी प्रस्न अन्नुतरीत राहतात हे खरे आहे .
काही भामट्या मात्र मुद्दाम या मध्ये येतात ---- मला स्वतःला अशा कमीत कमी ८-१० जणी माहीत आहेत्,ज्यांना सोडवले गेले पण घरच्यांनी परत त्यांना स्विकारले नाही,मग काय कराव त्यांनी? काही जणी एखाद्याच्या प्रेमाखातर घर सोडून पळून येतात्,आणि तो तिला इथं आणून विकतो,मग जरी त्यांना सोडवलं तरी त्यानी जायचं कुठ?तुम्ही,मी देउ शकतो अशांना आसरा? मग त्या परत येतात.
मस्त पैसे कमा के ४-५ साल गाव जाउगी :- हे फक्त स्वप्नरंजन असतं त्यांच. कारण अनेक जणी इथं पैसे कमवून घरी पाठवत असतात. भावाचं/बहीणीचं लग्न होतं यांच्या पैशावर पण याना घरी बोलवतही नाहीत.मग यांचही मन मुर्दाड होतं आणि मग कशाचचं काही वाटेनासं होतं.
नाही पचवू शकणार हे हलाहल .. पण आपला समाज या लोकांनाच दोषी धरतो ..
काही असतात अश्याच पण काही चांगल्या ही भरडल्या जातात ..
१ उदाहरण .. अश्या एका नरकातुन एखाद्याच मुलीला बाहेर काढले जाते .. पण कोठे तर पुन्हा नविन लांबच्या नरकात... हे ऐकलेले आहे.
आणि काही भामट्या मात्र मुद्दाम या मध्ये येतात ..
उदा सत्य आहे ..
माझ्या मित्रांना दारुचा शॉक आहे. त्यांच्या आग्रहाने २-३ दा लेडीज सर्वीस बार ला जाण्याचा योग आला होता.
काय असते ? .. कसे असते .. ? या बद्दल उत्सुकता होती ..
पण गेल्यावर काहीच पित नाही म्हंटल्यावर मित्राने माझयसाठी थम्स उप मागितले १०० रुपयाला १.
आणि मग शेजारी १० च्या नोटांच बंडल ... मग काय एकेक अप्सरा येत होती नाचत तेथे . बरेच होते उडवणारे.
कोणॅए बोलावले तर बाजुला बसत होत्या .. माझ्या मित्राने बळेच एकी जणी ला माझ्याशेजारी बसवले ..
तर मीच थरथर कापत होतो पहिल्यांदा .. यांचे वाईट वाटुन घ्यावे की किव करावी तेच कळाना ..
शेवटी तीच दारु क्यो नही पेता बे ? लु क्या इसको असे बोलायला लागल्यावर मी नाव विचारले
मुलगी : पम्मी
किती वर्षापासुन आहे : दोन . पहिले कल्याण के इधर थी बाद मे अभी इदर ,
घर किदर है : मध्यप्रदेश.
क्यों ये धंदा करती हो : पैसे के लिये .. मस्त पैसे कमा के ४-५ साल गाव जाउगी ..
---
बरेच से संवाद येथे दिले नाहित ..
पण असे कळाले की .. शेट्टी ( मालकाचे नाव) चा हा बार आहे. बरेच हप्ते जातात येथुन .. आणि ह्या असल्या मुली स्वताहुन येतात तेथे .. काही वर्श राहतात आणि जातात घरी. मुले वेटर पण होती ( म्हण्जे ते दलाल होते या मुलींचे ) त्यांनी हि माहीती दिली .. त्यांच्या कडे १०० ची नोट दिली कि सगळे सांगाय्चे .. कीती पैसा मिळतो कोणाचा कीती .. अआणि कोण कसे आहे ते . येथे बार मालक १०० ची बाटली ३०० ला विकतो .. आणि कमवतो खुप .. आणि मुली ३-४ वर्ष स्वताहुन येवून स्वताला विकुन लाखो रुपये न्हेतात नंतर
विशेष म्हनजे मराठी पण मुली होत्या..
तेंव्हा पासुन अश्या लोकांचा मी विचार करण्याचे बंद केले होते. तुमचा लेख वाचुन पुन्हा वाईट वाटले ..
कधी काळी तुम्ही म्हणता तश्या लोकांवर कविता केलय होत्या .. पण फक्त कविता ..
मधल्या गोष्टींमुळे आपण आपले भले या स्व - स्वार्थ विचारात होतो .. आणि सामाजिक सुधारणा वगैरे जमेल तेव्हडे वेगळी कडे करण्याचा प्रयत्न करत होतो
परोपकार म्हनजे कसा हे तुमच्याकडुन या लेखा द्वारे कळाला ..
बाकी प्रस्न अन्नुतरीत राहतात हे खरे आहे .
अश्या स्व:ताहून आलेल्या "भामट्यांचे" प्रमाण वाढल्यास चांगल्या फसवुन आणण्याचे प्रमाण कमी व्हावे अशी अपेक्षा!
स्वेच्छेने ह्या धंद्यात आलेल्या व्यक्तिंनी ह्या व्यवसायात नैतीकता आणावी असे वाटते.
हा लेख जरुर वाचावा
प्रतिक्रिया
नाही पचवू शकणार हे हलाहल ..
नाही पचवू शकणार हे हलाहल !!!!
नाही पचवू शकणार हे हलाहल ..
:-)
लेख आवडला... आपल्या पुढील
नि:शब्द
जिप्सी, तुमचे कौतूक वाटले !
दु:खी करणारे लेखन!
जबरदस्त !! सलाम !!!