डॉन साहेब,
लेख छान झालाय.
चिमटे जबरदस्त काढले आहेत.
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ...
हा हा हा.लै भारी काढलि आहे. =D>
खल्लास.
कुण्या न्युज चॅनेल वाल्याने वाचले तर लगिच मनावर घेतील हो. :SS
असेच पुढचे लेख येउ द्यात. ;)
अबब
डॉन्या जबरा...
मी जर अमरसिंग असतो तर,जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , =)) =)) खल्लास.
मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ] . असतो तर,
देव करो नी तुमचा न्युज चॅनेल्सवाला होवो. ऊत आणलाय हराम़खोरांनी. ~X( X( ~X(
-(मी जर लहानच असतो तर O:) ) गणापा
देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या.
आमचेही अनुमोदन तुमच्या कार्यात :)
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
आजतक नावाचा समाचार कार्यक्रम आधी सुरू होता, त्याची नंतर वृत्तवाहिनी आली. :|
इंडिया टीव्ही ने ब्रेकिंग न्यूज नावाचा एक तासाचा कार्यक्रम सुरू केला. ते किंवा कोणीतरी ब्रेकिंग न्यूज नावाची वाहिनी सुरू करतील. @) 8|
तसेच तुम्ही सांगितले तसे होण्याचा दिवस दूर नाही असे मला वाटते. :S ~X(
टोले हाणलेत की सगळ्यांना...
तिच्या मारी, सगळ्यांचा निस्त्या शब्दांनीच "गेम" वाजिवलास की रे डॉन्या.
(बाकी आपल्या [रत्येक कॉमेंट वर उत्तर द्यायची तीव्र इच्छा होतिये, पण हे "काथ्याकुट" नसुन "लेख" म्हणुन आलेलं आहे.त्यामुळे
असहमतीचे प्रतिसाद आणि मतभेद इथे करता येणार नाहित.)
पण एकुणातच , लेखन्शैली भन्नाट,समद्यांचे निस्ती बिनपाण्याने केलेली हाये तुमी.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
छोटा डॉन ,
हे तुझे वैयक्तिक मत आहे हे मान्य पण माझे मत(वैयक्ति़क) जरा वेगळे आहे.
.....मी जर राहुल गांधी असतो तर,
.........दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते.
जेव्हा कोणी नेता मोठ्मोठाली भाषण देत असतो ,भ्रामक वचने देतो तेव्हा आम्हीच लोक म्हनतो ना की ह्याला काय आहे आलिशान बंगल्यात राहतो,मर्सीडीज मधे फीरतो,ए.सी. मधे असतो २४ तास ,पिझ्झा बर्गर खातो ईथे आमच्याकडे येउन बघ मग खरी परीस्तीथी समजेल
मग कोनी नेता ज्याच्या हाती पावर आहे,सत्ता आहे तो तुमच्याकडे येतो, तुमच्या झोपडीत रात्र घालवतो,तुमच्याबरोबर तुमचे जेवण जेवतो,तुमची प्रेमाने विचारपुस करतो,तुमच्या बरोबर पायदळ ऊन्हात फिरतो तेव्हा आम्हाला तेही चांगले वाटत नाही.
आता तुम्ही म्हणाल मत मागण्यासाठी करतो तर ठीक एकदाचे ते खरे मानलेही तरी तो जे काही करत आहे खुप चांगले आहे ईतर नेता मत मागतात आणी काय करतात हो???
मला वाट्ते तुम्हाला हे नाटक ह्या करीता वाट्त आहे की ज्याप्रमाणे मीडीया ह्याचे चित्रीकरण करत आहे तर माझाही राग मीडीया वर आहे तो जे करत आहे त्याला करु द्या ना का उगाच दीवसभर राहुल ने आज रस्ते पे चाय पी,लोगो के घर खाना खाया म्हणुन ओरडायचे.
बाकी मी जरी गांधी असलो तरी त्या गांधीशी आपला काही संबध नाही बॉ.
---नितिन गांधी
वर लेखात व्यक्त केलेली मते माझी अगदी वैयक्तीक आहेत. राहूल गांधींचे म्हणाल तर मला मी लिहलेले पटत पण त्यचबरोबर तुम्ही दिलेले स्पष्तीकरण सुध्धा पटले.
पण माझा प्रश्न असा आहे की जर कोणाकडे ऑलरेडी सत्ता असेल तर त्याला असे "नाटक" करण्याची गरजच कशाला पडते ?
होय मी ह्याला नाटकच म्हणेन. कारण जर त्यांना खरच एवढी आत्मीयता असती तर ती आजच का वर आली ? बरं, तुमच्या मताप्रमाणे तो तुमच्या झोपडीत रात्र घालवतो,तुमच्याबरोबर तुमचे जेवण जेवतो,तुमची प्रेमाने विचारपुस करतो,तुमच्या बरोबर पायदळ ऊन्हात फिरतो. आता प्रश्न असा आहे की याची खरेच गरज होती का ? बर असली तरी "दलित" घर का निवडले ? बाकी उच्चावर्णीय लोक गरिब नसतात का ? बरोबर "चापलोस्स मिडीया" का न्हेला ? ४ दिवस स्वताच्या मोठेपणाच डांगोरा का पिटला ? आता हे सर्व पाहून याला नाटक नाही तर अजून काय म्हणायचे ?
माझी थेअरी सांगतो, उ. प्र. मध्ये मायावतीच्या दलीत अनुययामुळ काँग्रेसपासून "दलित वर्ग" केव्हांच दुर गेलाय. आता मायावतींनी "उच्चवर्णींयांना " पण जवळ करयला सुरवात केली आहे. समाजवाद्यांनी आधीच त्यांची दमछाक केली आहे. तिथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये आता ही परिस्थीती सुधारण्याची पात्रता नाही. अशा परिस्थीतीत राहुलसारख्या "युवराजाने" जर करिष्मा करून दाखवणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्यातल्या त्यात खेड्यातल्या गोरगरिब, भोळ्याभाबड्या व दलित जनतेला थोडा प्रेमाचा चारा घातला की काम सोपे होते. कोणी "युवराज" आपल्याला भेटतो हीच त्यांच्यासाठी मोठी भेटही . मग मते अपुसकच भेटतात ....
असो. ही चर्चा एथे नको. वाटलं तर त्यासाटी वेगळा धागा सुरु करा ...
बाकी आपल्या मताचा मला आदर आहे ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मस्त हाणलंस रे!
सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते.
=))
सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते.
एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता.
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
=D>
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
काँग्रला चिमटे काढायला केलेली सुरवात ते विषेश वाहिन्यांना घातलेल्या लाथा हा प्रवास झकास झाला आहे. त्यात आलेली लालू, अमरसिंग, गौडा आणि राज -कारण खास रंगलीयत.
महाराष्ट्राच्या पॉवर विषयी पण बोलायला हवे होते. आज काल ते ही फौज फाटा जमा करुन दिल्लीत डेरे दाखल होण्याची (त्यांची जुनीच)स्वप्न नव्याने रंगऊ लागलेत. सरदारांनी तर विडे ऊचलले आहेत म्हणे.
(राजकारणी) आर्य
धर की आपट...धर की आपट...
आयला, काय खासबागेतून धोबीपछाड शिकून आलास का काय?
लालूची जोकरगिरी जोपर्यंत राजकारणाची सर्कस संपत नाही तोपर्यंत कशी थांबावी?
तू जर अबु आझमी असतात, तर तुझ्या आझमगडाच्या २०,००० जणांच्या ४०,००० तंगड्यांची चिंता तुला जास्त वाटली असती आणि सिमीबरोबर संबंधही ठेवले नसतेस.
तू जर देवेगौडा (थोरले) असतास तर संसदेत बसुन कामकाज चालू असतानाही झोपा कशा काढाव्यात ह्याचे खास वर्ग घेतले असतेस.
तू जर न्युजचॅनेलवाला असतास तर....
बाकी सगळ्या उद्योंगाबरोबर भुताखेतांच्या बातम्यांसाठी एक चॅनल काढलं असतंस का रे भौ? स्पॉन्सरशीप रामसे ब्रदर्स :)
तू जर राज ठाकरे असतास, तर मराठी आणि मराठी माणसाच्या उत्कर्षाबरोबरच आपले कार्यकर्ते आलेल्या संधीचा गैरफायदा तर घेत नाहीत ना? ह्याची योग्य काळजी घेतली असतीस!
बाकी, उरलेल्यांबद्दल काय बोलावं? त्यांच्याबाबतीत आम्ही बोलून स्वतःची जीभ विटाळवण्याची हौस बाळगत नाही.
प्रतिक्रिया
जबरी....
जबरा...
खास वाहिनी..
एकदम सही !
एकदम सही !
भन्नाट
माझे मत जरा वेगळे आहे
तुमचे म्हणणे मला मान्य ... पण
डॉन्या
असेच`
जय महाराष्ट्र
चिमटे...
मस्त रे
मस्त रे
लई भारी रे डॉन्या !
तू लै भारी
जबरा
आरारारारारा.....