सही...!जबरदस्त कविता लिहीली तुम्ही सचिनराव...
सर्वच कडवी उत्तम असल्याने कोणत्याही एका कडव्याचा उल्लेख करत नाही.येऊ द्या अजून काही अशीच.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
वा सचिनराव! क्या बात है...
केवळ अप्रतिम कविता....
आसुसल्या मनालाही वाट पहाता आलं पाहिजे
अजाणत्या वेडेपणातही भान राखता आलं पाहिजे
व्यक्तापेक्षा अव्यक्तच समजून घेता आलं पाहिजे
खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे
या ओळी अतिशय आवडल्या...
आपला,
(व्यक्ताव्यक्त!) तात्या.
मस्त कविता
अगदी खरं आहे तुझं...
छान
वाह!
वा!