मानवतेचं कलेवर
आतंकवादी बेलगाम
पुलवामा,पहलगाम.......
होतच रहाणार
कुठवर मानवतेचं कलेवर
ॐ शांती म्हणत ओढत रहाणार
रोज रोज कुठवर मरायचं
XXX की औलाद,
तोंडाला लागलयं रक्त
भ्याड हल्ले बघत रहायचं
कुठवर आसवं गाळायची
कुठवर मेणबत्ती जाळायची
एकजुट होणार,का?
फक्त राजकिय पोळी भाजणार
भळभळतीय जखम
नकोय आता रकम,हवा
डोळ्याला डोळा,गोळीला गोळी
आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी
नको अश्वासने नको वल्गना
हवी गुरूवाणी,शिवगर्जना
पुरे आता दया,क्षमा,शांती
मिटवा एकदाची खाज त्यांची
पुनश्च पेटवा मशाली
जाळून टाका विषवल्ली
बनू आता विश्वगुरू ,
नरसंहाराने
विश्व शांतीची सुरवात करू......
पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना.
कुसुमाग्रज यांचे ते शब्द आठवतात...
लढतील सैनिक लढू नागरिक
शर्थ लढ्याची करू.......
पुनश्च पेटवा मशाली
छान लिहलय कर्नल साहेब,
कधी निघताय मग तुम्ही बदला
ते लोचट आहेत....
आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई
आम्ही तर लगेच जाऊ हो,
पण नेते असे पडलेत देशाच्या
अरे व्वा..
व्यक्तिद्वेष करू देत, काही
तूमची इच्छा पूर्ण होणार नाही
काढा ना... नाही कोण म्हणत आहे?
स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद !
कोणत्याही विषयावर धागा असूदे,
सहमत
ज्याप्रमाणे संजय राऊतला
ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)लोचट माणूस आहे.....
कालच्या हत्याकांडाचे अत्यंत
एक नंबर प्रतिसाद..
पीओकेची जमिन हवी लोक नकोत
भावना पोहचल्या.
कुत्र्याच शेपुट आहे,नळीतच घालून ठैवले पाहिजे.
समयोचित कविता आवडली. भावना