पाच राज्यातील निवडणूक निकाल
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू होताना दिसतेय. अनुक्रमे १३७ आणि ११६ जागा मिळताना दिसत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी भाजपमध्ये ममुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच1 होण्याची शक्यता दिसते, विशेषतः राजस्थानात स्वतंत्र वृत्तीच्या वसुंधराराजे असल्याने तिथे डोकेदुखी वाढणारच.
छत्तीसगडमध्ये मात्र भाजप काँग्रेस ७/८ जागांच्या फरकाने तुल्यबळ लढत होताना दिसतेय. ,काँगेस जिंकली तर बघेल मुख्यमंत्री होतील, भाजप जिंकले तर रमणसिंह पुन्हा होतील का?
तेलंगणमध्ये मात्र काँग्रेस केसीआरवर भारी पडतेय. केसीआर यांचा प्रभाव आणि बार्गेनिंग पॉवर कमी होताना दिसतेय, भाजपला ह्याचा फायदा लोकसभेत होऊ शकेल.
मिझोरामची मतमोजणी मात्र उद्या आहे.
एकंदरीत पाहता हिंदी पट्ट्यातले भाजपचे वर्चस्व दिसून येतंय. कठीण वाटणारी लोकसभा निवडणूक मोदींसाठी आता थोडी सोपी झाली असा आजचा निकाल पाहता म्हणता यावे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
श्री चंद्रशेखर राव
गायपट्टा गायपट्टाच राहनार.
म्हणजे २०२४ पण नाहीच?
बहुतेक नाहीच.
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स
खिक्क
पप्पू कोण??? जनता जनार्दन
आमचे जवळचे मित्र कै श्रावण
आरसा पहा.
उगी उगी
या यंत्रणांचा दुरुपयोग २०१४
सर हे दिल्लीतील लोकांना का
दिल्लीत० टक्के संगठित मत आहेत
पण विकायपुरूष जिंकले ना??
ईडी इत्यादीचा दुरुपयोग यूपीए
टुलकीट किती समान आहे की एकच
रेवड्यांचा विजय असो....
पोटशूळ
राजकारण सुरु झालं का ?
काही झालं तरी तुमचं उडणार
असंच वाटतंय. फेक आयडीने पप्पू
+१
https://www.misalpav.com/node
बाकीचे ते अंधभक्त !
नवाब मलिक सत्तेत. काही
गायपट्ट्या ऐवजी
दक्षीणेच्या लोकांचे
पेरियार ह्यांची सशक्त
पेरियार ह्यांची सशक्त
हिंदू आणी सनातनी ह्यात फरक
हिंदू आणी सनातनी ह्यात फरक
सरळ सांगा की खरं बोलतोय बॅन
हिंदू धर्मातील सुधारणांना
शेणपट्ट्यात दुर्दैवाने
पेरियार ह्यांची सशक्त
ती त्यांच्या पध्दतीची
ती त्यांच्या पध्दतीची
धन्यवाद. पण तीन दिवसांनी
जिथे जिथे प्रादेशिक अस्मिता
हिंदू दहशतवाद नंतर
कैच्याकै
सहमत आहे. आणि नेमके हे न
टिनपाट
टिनपाटप्रातशाखीय संस्कार दुसरं काय? महीरावण हा पाच महीणे जूना फेक आयडी बनवून कुणीतरी भक्त शिवीगाळ करतोय. ऊडाला आयडी तरी त्याचं काय जातंय म्हणा? फेकच तर आहे.प्रातः असो की पाच वेळचे
मला वाटते राजकीय धागा पुनः
सहमत
खिक्क. दिल्लीत भाजपला
दिल्लीत भाजप नेतृत्वच नाही
दिल्लीत भाजप नेतृत्वच नाही
दिल्लीत भाजपचे नेतृत्वच नाही,