द काश्मीर फाइल्स
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे.
हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे.
११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत.
या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे.
या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बरोबर बोलतात Trump जी
बरोबर बोलतात Trump जी
मुलांना आणि सुनेला , हा सिनेमा बघायला सुचवले आहे
गोपाल पाठा, बद्दल धन्यवाद
गोपाल पाठा धन्यवाद
कायप्पा वरून साभार:
काहीं ठोस कार्यक्रम आहे का?
इथे पण परत पोकळ भावना भडकून
जाहीर धिक्कर
काश्मीर फाईल्स
हे
चंद्रसूर्यकुमार , १०००%
काश्मिरी विखरण
धन्यवाद
अगदी प्रामाणिक मत
उदास हरलेला हिंदू
उदास हरलेला हिंदू
जमात-ए-पुरोगामीचा तडफडाट
इतिहासातीलच नव्हे तर कोणाहि
गेली अनेक वर्षे पुरोगामी
प्रतिसाद देणाऱ्यांची नावे पहा
माहिती बद्दल धन्यवाद .....
यांच्या वरील लेख वाचल्या नंतर, कित्येक दिवस झोप येत न्हवती
पुस्तके आहेत
या
पल्लवी जोशी, यांचा अनुभव
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ....
सिनेमाच्या प्रदर्शनाच्या बाबतीत, काश्मीर मध्ये घडलेली घटना
आव्हान
अजिबात गरज नाही, त्याने हा
Farooq Ahmed Dar ह्याच्या बद्दलची माहिती ...
स्पष्ट मत
आर्थिक स्वार्थ?
स्व अनुभव हे त्रिकाळ सत्य असते
कोण हे पंडित
गेल्या ३० वर्षात अतिरेक्यांनी
हिंदू फक्त पंडित च आहेत का?
लोक हलाल सर्टिफिकेट मधून
असा ,,,दावा केलाय का ? उगा
माझ्या प्रतिसादातले एक वाक्य
सिनेमे लाख काढा ,बघा, जमल्यास
त्याची आतापर्यंत कुठल्याही
कारण
हम्म.
काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने
विचारवंतांची ऐसीकीतैशी
जबरदस्त माहिती
धन्यवाद
धन्यवाद!
? ते सरकार सत्तेत आले होते २
? ते सरकार सत्तेत आले होते २ डिसेंबर १९८९ रोजी. तेव्हा दीड महिन्यात पाठिंबा काढणे कसे काय शक्य होते याचे उत्तर वाचकांनीच शोधावे.सहमत. सत्तेपेक्षा कश्मिरी पंडीतांचा जीव महत्वाचा नव्हता.