अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता.
रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.
वाचने
79640
प्रतिक्रिया
304
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही सक्षम पर्याय तयार करू
In reply to चिंता करू नका .... by मुक्त विहारि
पण प्रश्र्न असा आहे की ..
In reply to तुम्ही सक्षम पर्याय तयार करू by नावातकायआहे
नरपुंगव,झळाळता ज्ञानसूर्य
In reply to आपला तर बाबा एकच विश्र्वास आहे .... by मुक्त विहारि
लोक योग्य वेळ आली की योग्य
In reply to ऑ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोक योग्य वेळ आली की योग्य बदल करतात, काळजी करु नका. लोकांना सरकारविरुद्ध उठाव करायला वेळ लागत नाही.बदल करण्यासाठी फक्त योग्य वेळ पुरेशी नाही. बदल करण्यासाठी योग्य कारणे व योग्य पर्याय सुद्धा असावा लागतो. सध्या बदलासाठी योग्य वेळ नाही व योग्य कारणेही नाहीत. पर्याय तर नाहीच नाही. त्यामुळे बदलासाठी प्रतीक्षा करावी लागेल.ह्यांना एकमताने साधा निर्णय पण घेता येत नाही ....
In reply to लोक योग्य वेळ आली की योग्य by श्रीगुरुजी
या सगळ्या समस्या आहेत हे
In reply to उठाव by चंद्रसूर्यकुमार
बाकी राज्य सरकार बरखास्त
In reply to उठाव by चंद्रसूर्यकुमार
केंद्र सरकार बरखास्त खरावे
In reply to बाकी राज्य सरकार बरखास्त by अमरेंद्र बाहुबली
तुम्हाला हवेय हो. पण जनतेला
In reply to केंद्र सरकार बरखास्त खरावे by श्रीगुरुजी
हे सरकार नको असेल तर नवीन आणा
In reply to तुम्हाला हवेय हो. पण जनतेला by अमरेंद्र बाहुबली
अहो सक्षम पर्याय शोधत आहेत ....
In reply to हे सरकार नको असेल तर नवीन आणा by श्रीगुरुजी
विरोधी सरकार असणारे राज्य प्रयत्नांची पराकाष्टा करताहेत
In reply to तुम्हाला हवेय हो. पण जनतेला by अमरेंद्र बाहुबली
सध्याच्या सरकाराविरुद्ध
In reply to केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचा वरवरा राव न होण्याबद्दल
In reply to केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे?
In reply to तुमचा वरवरा राव न होण्याबद्दल by पिनाक
सरकारविरुद्ध "उठाव" ही
In reply to म्हणजे? by अमरेंद्र बाहुबली
मला वाटत की
In reply to सरकारविरुद्ध "उठाव" ही by पिनाक
तसं काय नसतं हो. आसल्या
In reply to मला वाटत की by सुखीमाणूस
व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होणे ही गरज..
In reply to मला वाटत की by सुखीमाणूस
लोकांनी आता रस्त्यावर उतरुन
In reply to व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होणे ही गरज.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकांनी आता रस्त्यावर उतरुन केंद्रसरकारविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे, त्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही,असे माझ्य व्यक्तीगत मत आहे.आपणच हे आंदोलन करण्यास प्रारंभ करावा.सहमत आहे.
In reply to व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होणे ही गरज.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी हि काँग्रेस ला संधी देईन
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
आणि हो
In reply to मी हि काँग्रेस ला संधी देईन by चौकस२१२
"लोकांनी आता रस्त्यावर उतरुन
In reply to व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होणे ही गरज.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुलासा.
In reply to "लोकांनी आता रस्त्यावर उतरुन by झेन
मग परत कोरोना वाढला की
In reply to खुलासा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला पटते
In reply to मग परत कोरोना वाढला की by सुखीमाणूस
काय प्रोब्लेम आहे ?
In reply to "लोकांनी आता रस्त्यावर उतरुन by झेन
कुंभ मेल्यासाठी RTPCR
In reply to काय प्रोब्लेम आहे ? by कॉमी
माझे हि तेच मत आहे आणि चारी
In reply to कुंभ मेल्यासाठी RTPCR by सुबोध खरे
सहमत आहे...
In reply to माझे हि तेच मत आहे आणि चारी by कॉमी
चारी धाम यात्रा..
In reply to माझे हि तेच मत आहे आणि चारी by कॉमी
चार धाम यात्रा
In reply to माझे हि तेच मत आहे आणि चारी by कॉमी
उत्तराखंड सरकारचा उत्तम
In reply to चार धाम यात्रा by प्रदीप
सरकारी उत्सव नसला तरी सरकारने
In reply to कुंभ मेल्यासाठी RTPCR by सुबोध खरे
भाजपचं सरकार असणं हीच मोठी
In reply to सरकारी उत्सव नसला तरी सरकारने by कॉमी
भाजपवर टीका करणे हीच मोठी चूक
In reply to भाजपचं सरकार असणं हीच मोठी by सुबोध खरे
सरकारी उत्सव नव्हता. फक्त
In reply to भाजपवर टीका करणे हीच मोठी चूक by कॉमी
सरकार काहीच करत नाही असे असते
In reply to व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होणे ही गरज.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विरोधक गळा काढतील म्हणून
In reply to सरकार काहीच करत नाही असे असते by सुखीमाणूस
भाजप
In reply to विरोधक गळा काढतील म्हणून by कॉमी
कोणताही पक्श असो
In reply to केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी ...
In reply to कोणताही पक्श असो by सुखीमाणूस
सरकारचा आता भरलसोत्सवावर
In reply to केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लसोत्सवावर
आहे @बिरुटे सर आपल्याला लसीकरणाबद्दल किती माहिती आहे हे मला माहित नाही परंतु आपले हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. करोना हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर आजतरी औषध नाही भारताची लोकसंख्य १३८ कोटी आहे. यापैकी ७० टक्के लोकांना लस दिली किंवा त्यांना करोना झाला तर आपल्याला हर्ड इम्युनिटी येऊन हि महामारी संपेल याचा अर्थ रोज २ लाख लोकांना लस दिली तर पूर्ण लसीकरण होण्यास दीड वर्ष लागेल. इतक्या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारणे आणि त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उभारणे हि सोपी गोष्ट नाही. त्यातून लस वाया जाण्याचे प्रमाण ५% गृहीत धरले तर (यातील राजकारणात मी जात नाही). पूर्ण लसीकरणासाठी दोन वर्षे जातील हे गृहीत धरणे आवश्यक आहे. लसोत्सव म्हणण्यासाठी कोणतेही आरोग्य कर्मचारी तेथे दिवाळी करायला आलेले नाहीत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत. घरात बसून ऑनलाईन काम करून पगार घेत नाहीत एवढे भान आपल्याला असायला हवे होते. आपल्याला सरकारला( कोणत्याही पक्षाचे) मदत करता येत नसेल तर करू नका पण दुसऱ्याचे घर जळत असेल त्यावर पाणी टाकता येत नसेल तर निदान त्यावर टाळ्या पिटू नये एवढे व्यवधान असायला हवे होते.टिका केली म्हणून परिस्थिती बदलत नाही.
In reply to सरकारचा आता भरलसोत्सवावर by सुबोध खरे
लसोत्सव म्हणजे काय हे त्यांना
In reply to सरकारचा आता भरलसोत्सवावर by सुबोध खरे
देशात लसच उपलब्ध नाही.
In reply to लसोत्सव म्हणजे काय हे त्यांना by पिनाक
पाकिस्तानी अधिकाऱ्याचा भुरटेपणा CCTV कॅमेऱ्यात कैद;
अशीच एक घटना आठवली ....
In reply to पाकिस्तानी अधिकाऱ्याचा भुरटेपणा CCTV कॅमेऱ्यात कैद; by मुक्त विहारि
रामदास यांनी ४ एप्रिल २०१७ या
१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण होणार!
अतिशय चुकीचा निर्णय. मला
In reply to १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण होणार! by मुक्त विहारि
अहो
In reply to अतिशय चुकीचा निर्णय. मला by पिनाक
भारत संकटात असताना चीनची मोठी खेळी; शेजारी देशांना जाळ्यात ओढलं
सामनाच्या उच्च परंपरेनुसार
In reply to भारत संकटात असताना चीनची मोठी खेळी; शेजारी देशांना जाळ्यात ओढलं by मुक्त विहारि
ह्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम,
In reply to सामनाच्या उच्च परंपरेनुसार by श्रीगुरुजी
+१
In reply to सामनाच्या उच्च परंपरेनुसार by श्रीगुरुजी
उत्तराखंड चार धाम यात्रेसाठी
उत्सव सार्वजनिक नकोतच ...
In reply to उत्तराखंड चार धाम यात्रेसाठी by कॉमी
दिल्लीत आता नायब राज्यपाल म्हणजेच “सरकार”; नवा कायदा लागू
सामान्यांसाठी बंद लोकलमध्ये फेरीवाल्यांची गजबज
खरोखर RSS च्या वयस्कर स्वयंसेवकाने करोना रुग्णासाठी बेड सोडला का
एबीपी माझाच्या वेबसाईटवर अशी
In reply to खरोखर RSS च्या वयस्कर स्वयंसेवकाने करोना रुग्णासाठी बेड सोडला का by मुक्त विहारि
सरकारांना दुसऱ्या लाटेबद्दल काय माहित होतं ?
दुर्दैवाने भारतात
In reply to सरकारांना दुसऱ्या लाटेबद्दल काय माहित होतं ? by कॉमी
सरकारचे सल्लागार
In reply to सरकारांना दुसऱ्या लाटेबद्दल काय माहित होतं ? by कॉमी
दुसऱ्या लाटेची भीषणता
In reply to सरकारचे सल्लागार by प्रदीप
पण केंद्र सरकारचे सायंटिफिक
In reply to दुसऱ्या लाटेची भीषणता by कॉमी
पण केंद्र सरकारचे सायंटिफिक सल्लागार असे पद असून त्यांनी सरकारला मोठ्ठे जनसमुदाय आणि निवडणुकांबद्दल काहीच सल्ला दिला नाही, कि त्यांनी दिलेला सल्ला पाळला गेला नाही ?निवडणुक वेळापत्रकानुसार घ्यायची का पुढे ढकलायची हा निर्णय केंद्र सरकार किंवा राज्य सरकार घेऊ शकत नाही. या निर्णयाचे अधिकार निवडणुक आयोगाकडे आहेत. राज्य सरकालचा विरोध असूनही विधानसभा निवडणुक आधी घेण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या काही घटना भूतकाळात घडलेल्या आहेत.निर्णय नाही घेता येत बरोबर
In reply to पण केंद्र सरकारचे सायंटिफिक by श्रीगुरुजी
निवडणूका व जनतेची वर्तणूक
In reply to दुसऱ्या लाटेची भीषणता by कॉमी