मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू

अनिंद्य ·

हेमंतकुमार 22/10/2019 - 13:28
* समाज-संस्कृती आणि भाषा एकमेकांना जगवतात >>> + १११ लेखमाला संपली की तुमच्याबरोबर कोलकाता कट्टा करावासा वाटतोय ☺️

जेम्स वांड 22/10/2019 - 14:25
वाटच पाहत होतो! कोलकात्याच्या अतूट भाग असणाऱ्या चायना टाऊन्स बद्दल! खल्लास लिहिलेत. तुमचे कोलकात्यावर विलक्षण प्रेम दिसते अनिंद्य! बाकी कोलकाता चायना टाऊनचा उल्लेख करताना तिथल्या पाकसंस्कृतीचा पासींग रेफरन्स थोडा खटकला, सद्यांत हवा होता म्हणजे बघा जगाला इंडो चायनीजची देणगी देणाऱ्या चायना टाऊनमध्ये नेल्सन वांग हे बल्लवरत्न निपजले होते खिशात सत्तावीस रुपये घेऊन मुंबईला आलेल्या ह्या माणसाने चिकन मंचुरीयन ही डिश तर शोधून काढलीच पण इंडो चायनीज जेवणाचा प्रसारही भरपूर केला. चायना गार्डन नावाचं त्याचं इंडोचायनीज रेस्टॉरंट तुफान प्रसिद्ध होतं म्हणतात मुंबईत. इंडो चायनीज हे फक्त चिनी आणि भारतीय फ्युजन जेवण नाही तर ते एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे, हॉटेल मध्ये न खाऊ शकणारे मजूर ते कमी पैशात पोटभरीचा पर्याय शोधणारे विद्यार्थी सगळ्यांना ह्या कुझीननं जगवलं आहे, इंजिनियरिंग कॉलेज हॉस्टेल किंवा कॅम्पस पासून "चिकन/व्हेज ट्रिपल शेजवान राईस" वेगळा काढता यायचा नाही! अन ह्या अद्वैताचा निर्माता नेल्सन वांग! मालक

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by सुमो

अनिंद्य 23/10/2019 - 11:19
@ सुमो, हो, कायतरी चुकले. योग्य लिंकबद्दल आभारी आहे. आता संपादक मंडळी लेखात लिंक दुरुस्त करतील तर होईल.

कुठेतरी वाचले होते की चायना टाऊनमधले चिनी सतत काम करतात. भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ट बनावटीचे बूट तिथेच मिळतात आणि तेही योग्य किंमतीत. आता कातडे कमावण्याच्या आणि शिलाईच्या आधुनिक यंत्रांमुळे कदाचित फरक पडला असेल. पखालीबद्दल वाचून मुंबईतली एक जुनी आठवण जागी झाली. मुंबईत एके ठिकाणी बालपणी ट्राममधून फिरतांना मला आठदहा फूट लांब, तीनचार फूट रुंद आणि दोन अडीच फूट खोल अशी लोखंडी भांडी पदपथाच्या कडेला रस्त्याला लागून ठेवलेली आढळली. ती कसली याचे उत्तर तीर्थरूप देऊ शकले नव्हते. पण एका वृद्धाने सांगितले की पूर्वी घोड्यांच्या ट्राम्स होत्या. त्या लोखंडी भांड्यांत घोड्यांसाठी पाणी ठेवलेले असे. कलकत्त्याची प्रचि पाहिली की मन नकळत मंबईशी तुलना करतेच. तशाच ब्रिटीश वास्तू. पण मुंबईत न आढळणारी गोष्ट प्रचिंमध्ये दिसते ती म्हणजे लाल रंगाचा वापर. जमले तर ट्रामचे चित्र वा व्हीडीओ पुढील लेखांकात टाका. धन्यवाद. पुभाप्र.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 23/10/2019 - 16:46
सुधीर जी, तुमचे अभिप्राय प्रत्येक भागात काहीतरी नवीन मुद्दा लक्षात आणून देतात, उदा. इमारतींचा लाल रंग ! खूप आभार. चिनी आणि त्यांचे परंपरागत उद्योग दोन्ही आता हद्दपारच आहेत म्हणा ना. ट्रामचे फोटो ? हा घ्या एक जुना - कोलकात्यातील घोड्यांच्या ट्रामचा. आमच्या पिढीला नाही बघायला मिळाली ही ट्राम.

प्रचेतस 23/10/2019 - 08:40
जबरदस्त. चायना टाऊनबद्द्ल तुम्ही लिहाल असं वाटलंच होतं. कोलकत्याची विभिन्न अंगांनी उत्त्म माहिती मिळत आहे.

यशोधरा 23/10/2019 - 09:40
मध्यंतरी एक कार्यक्रम पाहिला होता एका चॅनेलवर, त्यात दाखवले होते की कलकत्त्याची चिनी वंशाची तरुणाई आता इतर देशांत स्थायिक होत असल्याने - कॅनडा, ऑस्ट्रेलिया वगैरे - कलकत्त्यात आता चायना टाऊनमध्येही चिनी मंडळी खूप कमी दिसतात. पूर्वी चायना टाऊन मध्ये जी चिनी मंडळी रस्त्यावर मोमो, सूप इत्यादी विकायला घेऊन बसत असत, तो बाजारही आता बऱ्यापैकी स्थानिकांच्या हातात गेला आहे म्हणे. कार्यक्रमात रेड चर्चचा सुद्धा उल्लेख होता. चायना टाऊनवर अजून लिहिलेलेही चालले असते.

In reply to by यशोधरा

अनिंद्य 23/10/2019 - 11:38
बरोबर. आता फार कमी राहिलेत चिनी कोलकात्यात, २००० च्या आतबाहेर असतील. इंग्रजी आणि बंगाली बोलतात, स्वतःची भाषा येत नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल थोडक्यात लिहावेसे वाटले.

सरनौबत 23/10/2019 - 11:50
अप्रतिम लेख! पूर्वीचे भाग वाचायचं राहून गेलं, आता ह्या निमित्ताने नक्की वाचेन. कोलकत्याच्या अस्वच्छतेला वैतागून शिंपी आणि चांभार मुंबईत स्थायिक झाले असण्याची शक्यता आहे. ज्यांनी पुलंच्या अपूर्वाई मध्ये त्यांचे बूट आणि कोट बनवला ;-)

In reply to by सरनौबत

अनिंद्य 23/10/2019 - 13:17
थँक्यू. कानपुर आणि कोलकाता - गंगाकाठची ही दोन शहरं घाऊक चर्मोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. दोन्हीकडे स्वच्छतेचा आनंदच आहे. पूर्वीचे भागही अवश्य वाचा, , मत कळवत रहा.

अनिंद्य 24/10/2019 - 10:56
@ जॉनविक्क, @ जालिम लोशन, @ प्रचेतस, @ कंजूस, @ यशोधरा, आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आता दिवाळी अंकाचे 'रसग्रहण' झाल्यानंतर ! सर्वांना दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा.

हेमंतकुमार 22/10/2019 - 13:28
* समाज-संस्कृती आणि भाषा एकमेकांना जगवतात >>> + १११ लेखमाला संपली की तुमच्याबरोबर कोलकाता कट्टा करावासा वाटतोय ☺️

जेम्स वांड 22/10/2019 - 14:25
वाटच पाहत होतो! कोलकात्याच्या अतूट भाग असणाऱ्या चायना टाऊन्स बद्दल! खल्लास लिहिलेत. तुमचे कोलकात्यावर विलक्षण प्रेम दिसते अनिंद्य! बाकी कोलकाता चायना टाऊनचा उल्लेख करताना तिथल्या पाकसंस्कृतीचा पासींग रेफरन्स थोडा खटकला, सद्यांत हवा होता म्हणजे बघा जगाला इंडो चायनीजची देणगी देणाऱ्या चायना टाऊनमध्ये नेल्सन वांग हे बल्लवरत्न निपजले होते खिशात सत्तावीस रुपये घेऊन मुंबईला आलेल्या ह्या माणसाने चिकन मंचुरीयन ही डिश तर शोधून काढलीच पण इंडो चायनीज जेवणाचा प्रसारही भरपूर केला. चायना गार्डन नावाचं त्याचं इंडोचायनीज रेस्टॉरंट तुफान प्रसिद्ध होतं म्हणतात मुंबईत. इंडो चायनीज हे फक्त चिनी आणि भारतीय फ्युजन जेवण नाही तर ते एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे, हॉटेल मध्ये न खाऊ शकणारे मजूर ते कमी पैशात पोटभरीचा पर्याय शोधणारे विद्यार्थी सगळ्यांना ह्या कुझीननं जगवलं आहे, इंजिनियरिंग कॉलेज हॉस्टेल किंवा कॅम्पस पासून "चिकन/व्हेज ट्रिपल शेजवान राईस" वेगळा काढता यायचा नाही! अन ह्या अद्वैताचा निर्माता नेल्सन वांग! मालक

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by सुमो

अनिंद्य 23/10/2019 - 11:19
@ सुमो, हो, कायतरी चुकले. योग्य लिंकबद्दल आभारी आहे. आता संपादक मंडळी लेखात लिंक दुरुस्त करतील तर होईल.

कुठेतरी वाचले होते की चायना टाऊनमधले चिनी सतत काम करतात. भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ट बनावटीचे बूट तिथेच मिळतात आणि तेही योग्य किंमतीत. आता कातडे कमावण्याच्या आणि शिलाईच्या आधुनिक यंत्रांमुळे कदाचित फरक पडला असेल. पखालीबद्दल वाचून मुंबईतली एक जुनी आठवण जागी झाली. मुंबईत एके ठिकाणी बालपणी ट्राममधून फिरतांना मला आठदहा फूट लांब, तीनचार फूट रुंद आणि दोन अडीच फूट खोल अशी लोखंडी भांडी पदपथाच्या कडेला रस्त्याला लागून ठेवलेली आढळली. ती कसली याचे उत्तर तीर्थरूप देऊ शकले नव्हते. पण एका वृद्धाने सांगितले की पूर्वी घोड्यांच्या ट्राम्स होत्या. त्या लोखंडी भांड्यांत घोड्यांसाठी पाणी ठेवलेले असे. कलकत्त्याची प्रचि पाहिली की मन नकळत मंबईशी तुलना करतेच. तशाच ब्रिटीश वास्तू. पण मुंबईत न आढळणारी गोष्ट प्रचिंमध्ये दिसते ती म्हणजे लाल रंगाचा वापर. जमले तर ट्रामचे चित्र वा व्हीडीओ पुढील लेखांकात टाका. धन्यवाद. पुभाप्र.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 23/10/2019 - 16:46
सुधीर जी, तुमचे अभिप्राय प्रत्येक भागात काहीतरी नवीन मुद्दा लक्षात आणून देतात, उदा. इमारतींचा लाल रंग ! खूप आभार. चिनी आणि त्यांचे परंपरागत उद्योग दोन्ही आता हद्दपारच आहेत म्हणा ना. ट्रामचे फोटो ? हा घ्या एक जुना - कोलकात्यातील घोड्यांच्या ट्रामचा. आमच्या पिढीला नाही बघायला मिळाली ही ट्राम.

प्रचेतस 23/10/2019 - 08:40
जबरदस्त. चायना टाऊनबद्द्ल तुम्ही लिहाल असं वाटलंच होतं. कोलकत्याची विभिन्न अंगांनी उत्त्म माहिती मिळत आहे.

यशोधरा 23/10/2019 - 09:40
मध्यंतरी एक कार्यक्रम पाहिला होता एका चॅनेलवर, त्यात दाखवले होते की कलकत्त्याची चिनी वंशाची तरुणाई आता इतर देशांत स्थायिक होत असल्याने - कॅनडा, ऑस्ट्रेलिया वगैरे - कलकत्त्यात आता चायना टाऊनमध्येही चिनी मंडळी खूप कमी दिसतात. पूर्वी चायना टाऊन मध्ये जी चिनी मंडळी रस्त्यावर मोमो, सूप इत्यादी विकायला घेऊन बसत असत, तो बाजारही आता बऱ्यापैकी स्थानिकांच्या हातात गेला आहे म्हणे. कार्यक्रमात रेड चर्चचा सुद्धा उल्लेख होता. चायना टाऊनवर अजून लिहिलेलेही चालले असते.

In reply to by यशोधरा

अनिंद्य 23/10/2019 - 11:38
बरोबर. आता फार कमी राहिलेत चिनी कोलकात्यात, २००० च्या आतबाहेर असतील. इंग्रजी आणि बंगाली बोलतात, स्वतःची भाषा येत नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल थोडक्यात लिहावेसे वाटले.

सरनौबत 23/10/2019 - 11:50
अप्रतिम लेख! पूर्वीचे भाग वाचायचं राहून गेलं, आता ह्या निमित्ताने नक्की वाचेन. कोलकत्याच्या अस्वच्छतेला वैतागून शिंपी आणि चांभार मुंबईत स्थायिक झाले असण्याची शक्यता आहे. ज्यांनी पुलंच्या अपूर्वाई मध्ये त्यांचे बूट आणि कोट बनवला ;-)

In reply to by सरनौबत

अनिंद्य 23/10/2019 - 13:17
थँक्यू. कानपुर आणि कोलकाता - गंगाकाठची ही दोन शहरं घाऊक चर्मोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. दोन्हीकडे स्वच्छतेचा आनंदच आहे. पूर्वीचे भागही अवश्य वाचा, , मत कळवत रहा.

अनिंद्य 24/10/2019 - 10:56
@ जॉनविक्क, @ जालिम लोशन, @ प्रचेतस, @ कंजूस, @ यशोधरा, आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आता दिवाळी अंकाचे 'रसग्रहण' झाल्यानंतर ! सर्वांना दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा.
लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू  भारत आणि चीन प्रचंड लोकसंख्या असलेले सख्खे शेजार

आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

अनिंद्य ·

नूतन 18/10/2019 - 13:21
लेख आवडला. रविन्द्र संगीतातील माझी आवडती दोन गाणी, भालोबाशी भालोबाशी....गायिका इन्द्राणी सेन ह्रिदोय आमार नाचेरे आजिके .... गायिका लतादिदी

जालिम लोशन 18/10/2019 - 13:31
सद्यस्थितीवर आधारीत असते तर प्रबोधनपर झाले असते. विशेषतः बंगाली माणसाचा स्वभाव त्यांची हिंसक वृत्ती वास्तवाशी तुटलेली नाळ. त्यांचे अमेरिकेविरुध्दची आंदोलने. जगभर पसरलेली डावीकडे झुकणारी लाॅबी. त्यातुन मिळवलेली नोबेल सारखी पारितोषिके. अरुधंती राॅय सारख्या कचरा लेखिकेला मिळणारी प्रसिध्दी त्याचवेळी तस्लिमा नसरिन सारख्या लेखिकेवर होणारे हल्ले ह्या मागची बंगाली मनोवृत्ती जर टिपता आली असती तर लेख वास्तववादी झाला असता.

In reply to by जालिम लोशन

जेम्स वांड 19/10/2019 - 10:20
त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलाय, ऐतिहासिक धांडोळा घेणे हा त्यांचा मोटिव्ह स्पष्ट दिसतोय, त्यात राजकारण अन डावे विचार वगैरे घेणे न घेणे त्यांचे स्वातंत्र्य होय, त्यांच्या लिखाणावर काही बोला की. आणि, जर लेखमाला इतकी उणी वाटत असली तर तुम्ही तुम्हाला जी न्याय्य अन उत्तम वाटत असेल अश्या वळणाची लेखमाला स्वतःच लिहून टाका की एखादी, हाकानाका.

शांतिनेकेतनातील शिशुघर आणि सहजपाठांबद्दल आपल्या लेखणीतले वाचायला आवडेल. तसेच त्यांच्या एका सुनेला बंगालची मा म्हणतात - तिच्याबद्दलही वाचायला आवडेल. आणखी एका सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

जॉनविक्क 19/10/2019 - 13:44
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व गीतांजली ही नावे नुसती ऐकली तरी मनाच्या हालचाली सुरू होतात _/\_
दोन-दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते बहुदा जगातील एकमेव कवी असावेत. (काहींच्या मते श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलय, पण त्याबद्दल एकवाक्यता नाही.)
क्या बात है...

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 19/10/2019 - 13:47
समस्त मानवी जीवनात असा एकही प्रसंग नाही ज्यावर टागोरांची कविता आपल्याला मिळणार नाही. पण अतीप्राचीन महाभारताच्या पुढे जाऊन विचार करायची मानसिकता हवी हे उमजुन यायला आणि मान्यही करायला.

In reply to by जॉनविक्क

अनिंद्य 22/10/2019 - 11:18
@ जॉनविक्क रवींद्रनाथांचे 'एकला चलो' गायिले नाही असा बंगाली गायक/गायिका विरळाच. हे ही छान आहे, श्रेया घोषाल म्हणजे गोड गळा. मिष्टी. कवितांबद्दल सहमत, लेखात म्हटल्याप्रमाणे जीवनाच्या सर्व भल्याबुऱ्या अंगांवर टागोरांनी लिहिले आहे.

@जालीम लोशन: कोणताही हिंसाचार हा निषेधार्हच आहे. १. पु. ल. आणि काही विचारवंतांच्या मते बंगालमधील हिंसाचारात मोठा वाटा हा फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तानमधून सर्वस्व गमावून आलेल्या निर्धन निर्वासितांच्या आणि त्यांच्या वाट चुकलेल्या वंशजांच्या नैराश्यातून आलेला आहे. त्या हिंसाचाराला परकीय हितसंबंधी खतपाणी घालतात हे उघड गुपित आहे. संवेदनाक्षम मनाचा सामान्य बंगाली माणूस हिंसाचारग्रस्तांबद्दल द्वेषाने बोलत नाही. २. कृपया अरुंधती रॉय यांच्या आपल्याला न आवडलेल्या काही पुस्तकांची नावे द्या. जमले तर त्यातली काही वाचेन. सत्यकथेच्या संपादकांनी साभार परत केलेले मराठी साहित्य श्रेष्ठ दर्जाचे निघाले होते हे विसरून चालणार नाही. ३. तस्लीमावर सर्वसामान्य बंगाली नव्हे तर कडवे धार्मिक लोक हल्ले करतात. ढाकापेक्षा ती पश्चिम बंगालमध्येच जास्त सुरक्षित आहे असे म्हणतात. ४. भारतातील दुष्काळात माणसे मरतात ती अन्न नसल्यामुळे नव्हे तर अन्न परवडत नसल्यामुळे हे नोबेलविजेते संशोधन एका सधन बंगाल्याचेच आहे.

प्रचेतस 20/10/2019 - 08:54
हा लेखही आवडला. रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? टागोर हा ब्रिटिशांनी केलेला अपभ्रंश का बंगाली भाषेच्या वळणाने गेलेला शब्द? मध्यंतरी एपिक चॅनेलवर रवींद्रनाथांच्या कथांवर आधारीत 'रबिंद्रनाथकी कथाएं' नामक मालिका प्रसारित होत होती. आपल्या मिपावर पण रातराणी ह्यांनी रवींद्रनाथांच्या 'राजर्षी' ह्या अप्रतिम कादंबरीचा भावानुवाद केला होता. दुर्दैवाने तो अनुवाद अजुन अर्धवटच आहे.

In reply to by प्रचेतस

जेम्स वांड 20/10/2019 - 10:29
महाराजा काबुलीवाला काय रंगला होता म्हणून सांगू, अहाहा! त्याशिवाय राधिका आपटेनं रंगवलेली चोखेर बाली मधील बिनोदिनी तर क्लास अभिनय, दिगदर्शक अनुराग बासू, असलं जबरी कॉम्बो आहे बघा

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 22/10/2019 - 11:39
@ प्रचेतस, .... रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? ... होय. टागोर हा ब्रिटिश अपभ्रंश. जमीनदारांना ठाकूर म्हणण्याची प्रथा आहे. त्यांचे पिताश्री ब्राम्होसमाजी झाले नसते तर कदाचित त्यांचे आडनाव 'बंदोपाध्याय' तथा 'बॅनर्जी' सुद्धा असते असे काहींचे मत आहे. एकूणच बंगाली आडनावे हा मोठा घोळ आहे. मिपावरचे 'राजर्षी' वाचतो आता.

अनिंद्य 22/10/2019 - 11:30
@ जेम्स वांड @ प्रचेतस @ यशोधरा @ सुधीर कांदळकर @ जालिम लोशन @ कुमार१ @ जॉनविक्क @ नूतन प्रतिसादांबद्दल आपला आभारी आहे. मते-मतांतरे असणारच. यानिमित्ताने आपल्याच देशातील एका शहराबद्दल थोडेफार वाचन-मनन होते आहे त्याचा आनंदच आहे.

सुबोध खरे 22/10/2019 - 19:09
बंगाली लोकांची नावे संस्कृतोद्भव आणि अतिशय अर्थपूर्ण असतात. आमच्या वर्गात १२ बंगाली होते त्यांची नवे शैबल, इंद्रोजीत, तापोष, चांद्रेयी, प्रोदीप्ता, इंद्रोनील, प्रोबल, तीर्थांकर, शुदीप्तो, नभोजीत अशी सुंदर सुंदर आहेत. आजकालच्या तरुण तरुणींची चिया, टिया, कायरा, मायरा, शिजू, बिजू सारख्या अर्थहीन नावांपेक्षा किती तरी छान वाटतात

Prajakta२१ 07/05/2020 - 20:31
गुरुदेवांना आदरांजली कालच त्यांच्या चोखेर बाली ह्या कथेची आणि त्यांच्या कथांवर आधारित एपिक चॅनेल वरील स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागोर ह्या सिरीयल ची आठवण झाली होती वरती त्यावर चर्चा झालीच आहे एकंदर बंगाली समाज हा पांढरपेशा बुद्धिजीवी वर्गातच येतो असे वाटते "टागोरांच्या कथानायिका हा बंगाली साहित्यातील एक रोचक आणि मननीय अध्याय. त्यांच्या सर्व कथांमधील नायिका आपल्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसलेल्या, उलट काकणभर सरसच. दर्पहरण, हैमंती सारख्या कथांमध्ये बंगाली स्त्रीजीवनाचे तरल चित्रण आहे. एक विशेष बाब म्हणजे टागोरांच्या बहुतेक नायिका अपत्यहीन आहेत. मृणाल असो, बिनोदिनी असो की बिमला, चारुलता. बहुतेक नायिकांना अपत्य नाही. मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या मातृसत्ताक धाटणीच्या बंगाली संस्कृतीतल्या या कथांमध्ये अपत्यहीन नायिका हा मुद्दा मला विशेष वाटतो.">>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> रवींद्रनाथ टागोर आणि अजून काही साहित्यिकांच्या कथांवरून (परिणिता ,देवदास इ.) बंगाली स्त्रिया ह्या स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली (दुसरा कुठला शब्द नाहो) वाटतात स्वतंत्रपणे निर्णय घेऊन ते निभावण्याची क्षमता त्यांच्यात दिसून येते कदाचित ह्यामागे महिषासुरमर्दिनीची/कालिमातेची उपासना पूजा असू शकते आपण ज्या देवतांची उपासना करतो तसेच त्यांचे गुण अंगी बाळगावयास सुरवात करतो आणि कौटुंबिक मानसिकतेवर पण तसाच प्रभाव पडतो चांगल्या लेखमालेबद्दल धन्यवाद

In reply to by Prajakta२१

अनिंद्य 07/05/2020 - 21:49
प्रतिसादाबद्दल आभार. ..... आपण ज्या देवतांची उपासना करतो त्यांचे गुण अंगी ..... सर्व देवरुपे मानवनिर्मित आहेत असे माझे मत आहे :-)

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:17
आज अचानकच हा लेख वाचनात आला. खूपच माहितीपूर्ण आणि रंजक शैलीत लिहीले आहे. बंगाली कला-संस्कृतीबद्दलचे तुमचे सगळे लेख आता वाचायला हवेत. मला बंगाली समजत नसले तरी रविंद्र संगीत ऐकायला आवडते. (अर्थात फारच कमी ऐकलेले आहे) श्रीराधा बॅनर्जी (म्हणजेच बंदोपाध्याय का? ) यांनी गायलेले " नील दिगोन्ते ... हे फारच आवडते. त्यांची एक कॅसेट फार पूर्वी कलकत्त्याहून आणली होती, ती रोज ऐकायचो. तसेच जयदेवच्या 'गीतगोविंद' ने भारून जाऊन रविंद्रनाथ अगदी तरूण असताना 'भानुसिंग' नावाने रचलेली पदावली खूपच ऐकायचो. सुरुवातीला हेमन्त कुमार यांच्या धीरगंभीर आवाजात जयदेवांचेच मंगलाचरण (... श्रित-कमला-कुच-मण्डल धृत-कुण्डल , कलित-ललित-वन-माल ... जय जय देव हरे) आणि त्यानंतर 'आश्रमकन्या' - कणिका बंदोपाध्याय (आणि कोरस) यांनी गायलेली रविंद्रनाथांची अप्रतीम कवने. अजूनही यूट्यूबवर अधून मधून ऐकतो. यातील 'श्रावण गगने घोर घनघटा' मधील विरहिनी राधेची व्याकुळ आर्तता अशी काही प्रकटली आहे ( - की त्यापुढे लताने गायलेले हे गीत अगदी सामान्य वाटते) 'सुंदर राधे आवे बने' मधील राधेच्या सौंदर्‍याचे वर्णन, अश्या अनेक गोष्टी अतिशय श्रवणीय आहेत. Bhanusingher Padavali, Pt. 1 https://www.youtube.com/watch?v=Xq7YjejeEEo&ab_channel=VariousArtists-Topic Bhanusingher Padavali, Pt. 2 https://www.youtube.com/watch?v=ExeoHevH-Ww&ab_channel=VariousArtists-Topic तुमचे अन्य लेख वाचून प्रतिसाद देत राहीन. माझ्यासाठी एक नवाच खजिना उघडा करून दिलाचे अनेक आभार.

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:24
@अनिंद्य, भानुशिंगेर पोदाबोली मधील बंगालीतील निवेदनाचा अर्थ मला समजत नाही. हिंदी वा मराठीत हे उपलब्ध होऊ शकते का? तसेच ही पदे संस्कृतात आहे की ब्रजभा॑षेत की बंगालीत ?

In reply to by चित्रगुप्त

अनिंद्य 17/12/2020 - 21:03
भानुशिंगेर पोदाबोली फार उच्च दर्जाच्या बंगालीत आहे :-) मिपाकर 'नूतन' यांनी ह्या लेखमालेतील एका परिच्छेदाचा सुंदर अनुवाद मराठीत स्वयंस्फूर्तपणे केला होता. त्यांनी 'आरण्यक' ह्या एका सुंदर पुस्तकाचा बंगालीतून थेट मराठीत अनुवादही केला आहे. https://www.misalpav.com/node/43651 त्यांनाच विनंती करूयात. नूतन जी, हे शुभकर्म करणार का ?

अनिंद्य 17/12/2020 - 20:54
चित्रगुप्त जी, रसभोक्ते खरे तुम्ही. हेमंत कुमार, श्रीराधा बॅनर्जी, कणिका बंदोपाध्याय... सगळी मोठी नावे. जय हो ! हेमंतदांनी गायलेले रवींद्रनाथांचेच 'क्लांती आमार खोमा (क्षमा) करो प्रभू' हे माझे अत्यंत आवडते, अनेकदा ऐकतो. लेखमालेतील अन्य लेख अवश्य वाचा आणि शक्य झाल्यास अभिप्राय कळवा. बंगाली शैलीचित्रांबद्दल तुम्ही आम्हा सर्वांना नवीन काही सांगू शकाल. खूप आवडेल. 🙏

नूतन 18/10/2019 - 13:21
लेख आवडला. रविन्द्र संगीतातील माझी आवडती दोन गाणी, भालोबाशी भालोबाशी....गायिका इन्द्राणी सेन ह्रिदोय आमार नाचेरे आजिके .... गायिका लतादिदी

जालिम लोशन 18/10/2019 - 13:31
सद्यस्थितीवर आधारीत असते तर प्रबोधनपर झाले असते. विशेषतः बंगाली माणसाचा स्वभाव त्यांची हिंसक वृत्ती वास्तवाशी तुटलेली नाळ. त्यांचे अमेरिकेविरुध्दची आंदोलने. जगभर पसरलेली डावीकडे झुकणारी लाॅबी. त्यातुन मिळवलेली नोबेल सारखी पारितोषिके. अरुधंती राॅय सारख्या कचरा लेखिकेला मिळणारी प्रसिध्दी त्याचवेळी तस्लिमा नसरिन सारख्या लेखिकेवर होणारे हल्ले ह्या मागची बंगाली मनोवृत्ती जर टिपता आली असती तर लेख वास्तववादी झाला असता.

In reply to by जालिम लोशन

जेम्स वांड 19/10/2019 - 10:20
त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलाय, ऐतिहासिक धांडोळा घेणे हा त्यांचा मोटिव्ह स्पष्ट दिसतोय, त्यात राजकारण अन डावे विचार वगैरे घेणे न घेणे त्यांचे स्वातंत्र्य होय, त्यांच्या लिखाणावर काही बोला की. आणि, जर लेखमाला इतकी उणी वाटत असली तर तुम्ही तुम्हाला जी न्याय्य अन उत्तम वाटत असेल अश्या वळणाची लेखमाला स्वतःच लिहून टाका की एखादी, हाकानाका.

शांतिनेकेतनातील शिशुघर आणि सहजपाठांबद्दल आपल्या लेखणीतले वाचायला आवडेल. तसेच त्यांच्या एका सुनेला बंगालची मा म्हणतात - तिच्याबद्दलही वाचायला आवडेल. आणखी एका सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

जॉनविक्क 19/10/2019 - 13:44
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व गीतांजली ही नावे नुसती ऐकली तरी मनाच्या हालचाली सुरू होतात _/\_
दोन-दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते बहुदा जगातील एकमेव कवी असावेत. (काहींच्या मते श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलय, पण त्याबद्दल एकवाक्यता नाही.)
क्या बात है...

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 19/10/2019 - 13:47
समस्त मानवी जीवनात असा एकही प्रसंग नाही ज्यावर टागोरांची कविता आपल्याला मिळणार नाही. पण अतीप्राचीन महाभारताच्या पुढे जाऊन विचार करायची मानसिकता हवी हे उमजुन यायला आणि मान्यही करायला.

In reply to by जॉनविक्क

अनिंद्य 22/10/2019 - 11:18
@ जॉनविक्क रवींद्रनाथांचे 'एकला चलो' गायिले नाही असा बंगाली गायक/गायिका विरळाच. हे ही छान आहे, श्रेया घोषाल म्हणजे गोड गळा. मिष्टी. कवितांबद्दल सहमत, लेखात म्हटल्याप्रमाणे जीवनाच्या सर्व भल्याबुऱ्या अंगांवर टागोरांनी लिहिले आहे.

@जालीम लोशन: कोणताही हिंसाचार हा निषेधार्हच आहे. १. पु. ल. आणि काही विचारवंतांच्या मते बंगालमधील हिंसाचारात मोठा वाटा हा फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तानमधून सर्वस्व गमावून आलेल्या निर्धन निर्वासितांच्या आणि त्यांच्या वाट चुकलेल्या वंशजांच्या नैराश्यातून आलेला आहे. त्या हिंसाचाराला परकीय हितसंबंधी खतपाणी घालतात हे उघड गुपित आहे. संवेदनाक्षम मनाचा सामान्य बंगाली माणूस हिंसाचारग्रस्तांबद्दल द्वेषाने बोलत नाही. २. कृपया अरुंधती रॉय यांच्या आपल्याला न आवडलेल्या काही पुस्तकांची नावे द्या. जमले तर त्यातली काही वाचेन. सत्यकथेच्या संपादकांनी साभार परत केलेले मराठी साहित्य श्रेष्ठ दर्जाचे निघाले होते हे विसरून चालणार नाही. ३. तस्लीमावर सर्वसामान्य बंगाली नव्हे तर कडवे धार्मिक लोक हल्ले करतात. ढाकापेक्षा ती पश्चिम बंगालमध्येच जास्त सुरक्षित आहे असे म्हणतात. ४. भारतातील दुष्काळात माणसे मरतात ती अन्न नसल्यामुळे नव्हे तर अन्न परवडत नसल्यामुळे हे नोबेलविजेते संशोधन एका सधन बंगाल्याचेच आहे.

प्रचेतस 20/10/2019 - 08:54
हा लेखही आवडला. रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? टागोर हा ब्रिटिशांनी केलेला अपभ्रंश का बंगाली भाषेच्या वळणाने गेलेला शब्द? मध्यंतरी एपिक चॅनेलवर रवींद्रनाथांच्या कथांवर आधारीत 'रबिंद्रनाथकी कथाएं' नामक मालिका प्रसारित होत होती. आपल्या मिपावर पण रातराणी ह्यांनी रवींद्रनाथांच्या 'राजर्षी' ह्या अप्रतिम कादंबरीचा भावानुवाद केला होता. दुर्दैवाने तो अनुवाद अजुन अर्धवटच आहे.

In reply to by प्रचेतस

जेम्स वांड 20/10/2019 - 10:29
महाराजा काबुलीवाला काय रंगला होता म्हणून सांगू, अहाहा! त्याशिवाय राधिका आपटेनं रंगवलेली चोखेर बाली मधील बिनोदिनी तर क्लास अभिनय, दिगदर्शक अनुराग बासू, असलं जबरी कॉम्बो आहे बघा

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 22/10/2019 - 11:39
@ प्रचेतस, .... रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? ... होय. टागोर हा ब्रिटिश अपभ्रंश. जमीनदारांना ठाकूर म्हणण्याची प्रथा आहे. त्यांचे पिताश्री ब्राम्होसमाजी झाले नसते तर कदाचित त्यांचे आडनाव 'बंदोपाध्याय' तथा 'बॅनर्जी' सुद्धा असते असे काहींचे मत आहे. एकूणच बंगाली आडनावे हा मोठा घोळ आहे. मिपावरचे 'राजर्षी' वाचतो आता.

अनिंद्य 22/10/2019 - 11:30
@ जेम्स वांड @ प्रचेतस @ यशोधरा @ सुधीर कांदळकर @ जालिम लोशन @ कुमार१ @ जॉनविक्क @ नूतन प्रतिसादांबद्दल आपला आभारी आहे. मते-मतांतरे असणारच. यानिमित्ताने आपल्याच देशातील एका शहराबद्दल थोडेफार वाचन-मनन होते आहे त्याचा आनंदच आहे.

सुबोध खरे 22/10/2019 - 19:09
बंगाली लोकांची नावे संस्कृतोद्भव आणि अतिशय अर्थपूर्ण असतात. आमच्या वर्गात १२ बंगाली होते त्यांची नवे शैबल, इंद्रोजीत, तापोष, चांद्रेयी, प्रोदीप्ता, इंद्रोनील, प्रोबल, तीर्थांकर, शुदीप्तो, नभोजीत अशी सुंदर सुंदर आहेत. आजकालच्या तरुण तरुणींची चिया, टिया, कायरा, मायरा, शिजू, बिजू सारख्या अर्थहीन नावांपेक्षा किती तरी छान वाटतात

Prajakta२१ 07/05/2020 - 20:31
गुरुदेवांना आदरांजली कालच त्यांच्या चोखेर बाली ह्या कथेची आणि त्यांच्या कथांवर आधारित एपिक चॅनेल वरील स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागोर ह्या सिरीयल ची आठवण झाली होती वरती त्यावर चर्चा झालीच आहे एकंदर बंगाली समाज हा पांढरपेशा बुद्धिजीवी वर्गातच येतो असे वाटते "टागोरांच्या कथानायिका हा बंगाली साहित्यातील एक रोचक आणि मननीय अध्याय. त्यांच्या सर्व कथांमधील नायिका आपल्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसलेल्या, उलट काकणभर सरसच. दर्पहरण, हैमंती सारख्या कथांमध्ये बंगाली स्त्रीजीवनाचे तरल चित्रण आहे. एक विशेष बाब म्हणजे टागोरांच्या बहुतेक नायिका अपत्यहीन आहेत. मृणाल असो, बिनोदिनी असो की बिमला, चारुलता. बहुतेक नायिकांना अपत्य नाही. मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या मातृसत्ताक धाटणीच्या बंगाली संस्कृतीतल्या या कथांमध्ये अपत्यहीन नायिका हा मुद्दा मला विशेष वाटतो.">>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> रवींद्रनाथ टागोर आणि अजून काही साहित्यिकांच्या कथांवरून (परिणिता ,देवदास इ.) बंगाली स्त्रिया ह्या स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली (दुसरा कुठला शब्द नाहो) वाटतात स्वतंत्रपणे निर्णय घेऊन ते निभावण्याची क्षमता त्यांच्यात दिसून येते कदाचित ह्यामागे महिषासुरमर्दिनीची/कालिमातेची उपासना पूजा असू शकते आपण ज्या देवतांची उपासना करतो तसेच त्यांचे गुण अंगी बाळगावयास सुरवात करतो आणि कौटुंबिक मानसिकतेवर पण तसाच प्रभाव पडतो चांगल्या लेखमालेबद्दल धन्यवाद

In reply to by Prajakta२१

अनिंद्य 07/05/2020 - 21:49
प्रतिसादाबद्दल आभार. ..... आपण ज्या देवतांची उपासना करतो त्यांचे गुण अंगी ..... सर्व देवरुपे मानवनिर्मित आहेत असे माझे मत आहे :-)

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:17
आज अचानकच हा लेख वाचनात आला. खूपच माहितीपूर्ण आणि रंजक शैलीत लिहीले आहे. बंगाली कला-संस्कृतीबद्दलचे तुमचे सगळे लेख आता वाचायला हवेत. मला बंगाली समजत नसले तरी रविंद्र संगीत ऐकायला आवडते. (अर्थात फारच कमी ऐकलेले आहे) श्रीराधा बॅनर्जी (म्हणजेच बंदोपाध्याय का? ) यांनी गायलेले " नील दिगोन्ते ... हे फारच आवडते. त्यांची एक कॅसेट फार पूर्वी कलकत्त्याहून आणली होती, ती रोज ऐकायचो. तसेच जयदेवच्या 'गीतगोविंद' ने भारून जाऊन रविंद्रनाथ अगदी तरूण असताना 'भानुसिंग' नावाने रचलेली पदावली खूपच ऐकायचो. सुरुवातीला हेमन्त कुमार यांच्या धीरगंभीर आवाजात जयदेवांचेच मंगलाचरण (... श्रित-कमला-कुच-मण्डल धृत-कुण्डल , कलित-ललित-वन-माल ... जय जय देव हरे) आणि त्यानंतर 'आश्रमकन्या' - कणिका बंदोपाध्याय (आणि कोरस) यांनी गायलेली रविंद्रनाथांची अप्रतीम कवने. अजूनही यूट्यूबवर अधून मधून ऐकतो. यातील 'श्रावण गगने घोर घनघटा' मधील विरहिनी राधेची व्याकुळ आर्तता अशी काही प्रकटली आहे ( - की त्यापुढे लताने गायलेले हे गीत अगदी सामान्य वाटते) 'सुंदर राधे आवे बने' मधील राधेच्या सौंदर्‍याचे वर्णन, अश्या अनेक गोष्टी अतिशय श्रवणीय आहेत. Bhanusingher Padavali, Pt. 1 https://www.youtube.com/watch?v=Xq7YjejeEEo&ab_channel=VariousArtists-Topic Bhanusingher Padavali, Pt. 2 https://www.youtube.com/watch?v=ExeoHevH-Ww&ab_channel=VariousArtists-Topic तुमचे अन्य लेख वाचून प्रतिसाद देत राहीन. माझ्यासाठी एक नवाच खजिना उघडा करून दिलाचे अनेक आभार.

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:24
@अनिंद्य, भानुशिंगेर पोदाबोली मधील बंगालीतील निवेदनाचा अर्थ मला समजत नाही. हिंदी वा मराठीत हे उपलब्ध होऊ शकते का? तसेच ही पदे संस्कृतात आहे की ब्रजभा॑षेत की बंगालीत ?

In reply to by चित्रगुप्त

अनिंद्य 17/12/2020 - 21:03
भानुशिंगेर पोदाबोली फार उच्च दर्जाच्या बंगालीत आहे :-) मिपाकर 'नूतन' यांनी ह्या लेखमालेतील एका परिच्छेदाचा सुंदर अनुवाद मराठीत स्वयंस्फूर्तपणे केला होता. त्यांनी 'आरण्यक' ह्या एका सुंदर पुस्तकाचा बंगालीतून थेट मराठीत अनुवादही केला आहे. https://www.misalpav.com/node/43651 त्यांनाच विनंती करूयात. नूतन जी, हे शुभकर्म करणार का ?

अनिंद्य 17/12/2020 - 20:54
चित्रगुप्त जी, रसभोक्ते खरे तुम्ही. हेमंत कुमार, श्रीराधा बॅनर्जी, कणिका बंदोपाध्याय... सगळी मोठी नावे. जय हो ! हेमंतदांनी गायलेले रवींद्रनाथांचेच 'क्लांती आमार खोमा (क्षमा) करो प्रभू' हे माझे अत्यंत आवडते, अनेकदा ऐकतो. लेखमालेतील अन्य लेख अवश्य वाचा आणि शक्य झाल्यास अभिप्राय कळवा. बंगाली शैलीचित्रांबद्दल तुम्ही आम्हा सर्वांना नवीन काही सांगू शकाल. खूप आवडेल. 🙏
लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 आमार कोलकाता - भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु प्रत्येक भारतीय ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत गातो तेव्हा तो रवींद्रनाथ टागोरांचे गीत गात असतो. भारताचेच नाही तर बांगलादेशचे राष्ट्रगीतही टागोरांनी लिहिले आहे.

आमार कोलकाता - भाग ५

अनिंद्य ·

जॉनविक्क 15/10/2019 - 22:11
कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे मग जरा त्याशहरवासिय रसिकांनचेही किस्से येऊदे ना.

आंबट गोड 16/10/2019 - 16:13
कोलकत्यातील खाद्य परंपरा, कुटुंब व्यवस्था, रुढी व समजुती, प्रतिष्ठा व मान सन्मानाचे अनाठायी स्तोम, गरीबी आणि श्रीमंती यातील आत्यंतिक दरी, अगदी टोकाची समर्पित भावना असणार्‍या स्त्रिया ... ..याबद्दल वाचायला अधिक आवडेल...!!

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 18/10/2019 - 10:54
@ प्रचेतस, चित्रविषय वेगळ्याच पद्धतीने हाताळतात ह्यात. उदा. शिवशंकर तांडव करीत डमरू वाजवण्याऐवजी शांत-एकटा बसून वीणा वाजवितो आहे, उमा-महेश चित्रांच्या प्रचलित अभयमुद्रेऐवजी पतीच्या मांडीवर झोपलेली शिवपत्नी दर्शवली आहे - असे वेगळे चित्रविषय असतात. मांडणी फार साधी आणि चित्रातले रंग खास भारतीय / परिचित पॅलेटचे असतात.

तपशीलवार असूनही कुठेही कंटाळवाणे न होता उत्कंठा उत्तरोत्तर वाढते आहे. आता भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ सुपुत्राच्या प्रतीक्षेत. धन्यवाद.

अनिंद्य 18/10/2019 - 10:34
@ कुमार१ @ यशोधरा @ नूतन @ जेम्स वांड @ कंजूस प्रतिसादांबद्दल आभारी आहे. _/\_

अनिंद्य 18/10/2019 - 10:53
@ जॉनविक्क, @ आंबट गोड, आपल्या सूचना उत्तम आहेत पण वाचक कंटाळतील. मालिकेच्या ३-४ भागांनंतर वाचकांचा उत्साह उतरणीला लागतो असा अनुभव आहे :-)

अनिंद्य 18/10/2019 - 12:28
मालिकेचा पुढील भाग "आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु" येथे आहे :- http://www.misalpav.com/node/45569

जॉनविक्क 15/10/2019 - 22:11
कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे मग जरा त्याशहरवासिय रसिकांनचेही किस्से येऊदे ना.

आंबट गोड 16/10/2019 - 16:13
कोलकत्यातील खाद्य परंपरा, कुटुंब व्यवस्था, रुढी व समजुती, प्रतिष्ठा व मान सन्मानाचे अनाठायी स्तोम, गरीबी आणि श्रीमंती यातील आत्यंतिक दरी, अगदी टोकाची समर्पित भावना असणार्‍या स्त्रिया ... ..याबद्दल वाचायला अधिक आवडेल...!!

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 18/10/2019 - 10:54
@ प्रचेतस, चित्रविषय वेगळ्याच पद्धतीने हाताळतात ह्यात. उदा. शिवशंकर तांडव करीत डमरू वाजवण्याऐवजी शांत-एकटा बसून वीणा वाजवितो आहे, उमा-महेश चित्रांच्या प्रचलित अभयमुद्रेऐवजी पतीच्या मांडीवर झोपलेली शिवपत्नी दर्शवली आहे - असे वेगळे चित्रविषय असतात. मांडणी फार साधी आणि चित्रातले रंग खास भारतीय / परिचित पॅलेटचे असतात.

तपशीलवार असूनही कुठेही कंटाळवाणे न होता उत्कंठा उत्तरोत्तर वाढते आहे. आता भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ सुपुत्राच्या प्रतीक्षेत. धन्यवाद.

अनिंद्य 18/10/2019 - 10:34
@ कुमार१ @ यशोधरा @ नूतन @ जेम्स वांड @ कंजूस प्रतिसादांबद्दल आभारी आहे. _/\_

अनिंद्य 18/10/2019 - 10:53
@ जॉनविक्क, @ आंबट गोड, आपल्या सूचना उत्तम आहेत पण वाचक कंटाळतील. मालिकेच्या ३-४ भागांनंतर वाचकांचा उत्साह उतरणीला लागतो असा अनुभव आहे :-)

अनिंद्य 18/10/2019 - 12:28
मालिकेचा पुढील भाग "आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु" येथे आहे :- http://www.misalpav.com/node/45569
लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 आमार कोलकाता - भाग ५ कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे आणि ते बरेच जुनेही आहे. नेमका कालावधी सांगायचा तर सव्वादोनशे वर्षे जुने !! आज प्रचलित असलेल्या स्वरूपातल्या (फॉरमॅट) ‘बंगाली’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची कहाणी अद्भुत म्हणावी अशी.

आमार कोलकाता - भाग ४

अनिंद्य ·

अनिंद्य 09/10/2019 - 12:46
वाचक मित्रहो, संपादकांनी अनुक्रमणिका बनवून देईपर्यंत पूर्वीच्या भागांसाठी खालील लिंक्स :- आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45433

नूतन 09/10/2019 - 15:34
छान. लेखातील चित्रातील फ्रेममध्ये लिहिलेला मजकूर व अर्थ (लिहिण्याचा छोटासा प्रयत्न ) (मध्यजुगीन अन्धकाराष्छन्न भारतबर्षे नबजागरणेर अग्रदूत राजा राम मोहन रायेर स्मृतिधन्या 'सिमला हाऊस'नामें ख्यात एई ऐतिहासिक भबने दर्शनार्थीदेर स्वागत ) मध्ययुगीन अंधःकारमय भारतवर्षातील नवजागरणाचे अग्रणी राजा राममोहन रॉय यांचे स्मारक असलेल्या आणि सिमला हाऊस नांवाने ख्यात असलेल्या या ऐतिहासिक भवनात अभ्यागतांचे (visitors) स्वागत.

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल आदर होताच. त्यांच्या विद्वत्तेबद्दल ठाऊक नव्हते. ते वाचून आदर द्विगुणित झाला. मन नकळत तत्कालीन मराठी विचारवंतांशी, समाजधुरीणांशी तुलना करतेच आणि वाईटही वाटते. नवजागरणाचे टप्पे पाहून आपण किती आत्मीयतेने सारे अभ्यासले आहे हे ध्यानात येते. सुंदर लेखांकाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 11/10/2019 - 13:21
@ सुधीर कांदळकर, राजकीय घटना आणि राज्यकर्त्यांच्या रुक्ष इतिहासापेक्षा समाज आणि सामान्य लोकांचे त्या-त्या काळातले जीवन जास्त अपील होते. त्यामुळे 'नवजागरण' बद्दल आत्मीयता वाटते. महाराष्ट्रातही विद्वानांची-सुधारकांची परंपरा मोठी आहे (त्याबद्दल सध्या हिंदीत लिहीत आहे). प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:07
खूप समतोल आणि उत्तम लिहिताय, लगे रहो ! रच्याकने, हा कालखंड सुरू असतानाच १८९७ साली तत्कालीन बंगाल प्रांत आणि आजच्या ओडिशातील कटक नामे गावात एका गडगंज श्रीमंत वकिलाच्या पोटी एक नरशार्दूल जन्माला आला पुढे जाऊन कटकच्या रेव्हनशॉ कॉलेजीएट स्कुल मधून बंडखोरी करून बाहेर पडलेला हा तप्त निखारा कलकत्याने आनंदाने आपल्या पदरात पोसला, इतका की तो धगधगता विस्तव आणि ते शहर ह्यांचं एक परिचयाद्वैत झालं त्याचं नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस (महानायकमय) वांडो

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 13:10
बरोबर. नेताजींचे कोलकात्यातले निवासस्थानसुद्धा उत्तम जपले आहे. मी शेवटचा मे २०१७ मध्ये गेलो तेंव्हा त्या घरात नेताजींची ऑडी कार जर्मनीहून आलेले तंत्रज्ञ दुरुस्त करत होते. (दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश पहाऱ्यातून कोलकात्यातून बाहेर पडण्यासाठी वापरलेली). माझा इंटरेस्ट पाहून तिथल्या म्यानेजरने गाडीचे आणि जर्मन टीमचे फोटो तर काढू दिलेच, वर ह्याच घरात काढलेल्या एका जुन्या छायाचित्राची मला हवी असलेली प्रत स्वतःहून दिली. सुखद आठवण.

In reply to by अनिंद्य

जेम्स वांड 12/10/2019 - 09:59
जर्मन बनावटीची wandrer मोटर होती ती, त्यावेळी शिशिरकुमार बोस ह्या त्यांच्या पुतण्याने त्यांना त्या गाडीने दुसरे पुतणे असणाऱ्या अशोकनाथ बोस ह्यांच्याकडे सोडले होते तिथून बाबूजी गोमोह स्टेशनवरून फ्रंटियर मेल पकडून पेशावरला पळाले होते. गोमोह स्टेशन झारखंड मध्ये आहे आणि आता त्याचे नाव बहुतेक नेताजी सुभाषचंद्र बोस गोमोह जंक्शन असे काहीसे केले आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:43
मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय ते जरा स्पष्ट कराल जमल्यास. म्हणजे, ते फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून ते जरा उलगडले तर स्पष्टता येईल. कारण फक्त बंगाल नवजागरण संदर्भात छापील वर्तमानपत्र इतकं एक परिमाण लावलं तर बंगाल, भारत अन किंबहुना पूर्ण आशिया खंडातील पहिले छापील वृत्तपत्र असण्याचा मान १७८० मधील "हिकीज बंगाल गॅझेट" ला जाईल असे वाटते. अर्थात हिकीज बंगाल गॅझेट हे चक्क करमणूक डोळ्यासमोर ठेऊन छापलेले एक गॉसिप टाब्लोईड पद्धतीचे वृत्तपत्र होते हा पण एक भाग माझ्या वाचनात आला होता.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 10:39
@ जेम्स वांड .....मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय -फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून .... दोन्हीही. पहिले फारसी आणि राममोहन रॉय यांचे पहिले 'वृत्तपत्र'. मिरातचा विशेष उल्लेख करण्याचे आणखी एक कारण म्हणजे खुद्द फारसीचा वापर असलेल्या भागातही असा 'अखबार' नव्हता तेव्हा ते कोलकात्यातून प्रकाशित आणि निर्यात होत असे :-) संदर्भाच्या सोयीसाठी :- भाषा = फारसी वृत्तपत्राचे नाव = मिरात-उल-अखबार स्थापना = ४ एप्रिल १८२२ (मालक-प्रकाशक-संपादक - राजा राममोहन रॉय ) भाषा = बंगाली वृत्तपत्राचे नाव = समाचार दर्पण स्थापना = २३ मे १८१८ (प्रकाशक-संपादक - जोशुआ मार्शमन) भाषा = इंग्रजी वृत्तपत्राचे नाव = Hickey's Bengal Gazette स्थापना = 1780 (प्रकाशक-संपादक - James Augustus Hicky)

मदनबाण 10/10/2019 - 19:42
अप्रतिम लेखमाला ! बर्‍याच काळाने इतके उत्तम लेखन वाचनात आले आहे. असेच लिहीत रहा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्यार तुम मुझसे करती हो डोन्ट से नो... ;) :- Ghayal

अनिंद्य 11/10/2019 - 13:29
@ कुमार१ @ जालिम लोशन आभार. @ जेम्स वांड, अनिंद्य 'बुवा' म्हटलं तर धोतर उपरणे घालून कीतर्नाला बसल्यासारखे वाटते, 'साहेब' म्हटले तर सरकारी बाबू असल्याचा फील येतो आणि 'जी' लावले तर उगाच वय वाढल्याचे फीलिंग टोचते. पेक्षा 'अनिंद्य'च म्हणा, हमारा नाम ही काफी है :-)

बबन ताम्बे 12/10/2019 - 07:34
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख. फक्त खालील वाक्ये पटली नाहीत. "त्यावेळी दिल्लीचा बादशाह औरंगजेब नुकताच मृत्यू पावला होता आणि अकबर-दुसरा याचे शासन सुरु झाले होते (अकबर-दुसरा ह्यानेच राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली)" राजा राम मनोहर रॉय यांचा जन्म जर 1775 साली झाला तर औरंगजेब जाऊन बरीच वर्षे झाली . नुकताच मृत्यू पावला होता असे म्हणता येणार नाही. काहीतरी गल्लत होतेय का?

In reply to by बबन ताम्बे

जेम्स वांड 12/10/2019 - 10:06
औरंगजेब वारला १७०७ मध्ये, त्यानंतर त्याचा पोऱ्या बहादुरशहा पहिला सत्तेत आला तो सय्यद बंधू आणि चीन कुलीच खान ह्यांच्या मदतीने आपल्या इतर भावंडांची वासलात लावून. त्यानंतर आला तो फारुखसियार ज्याच्या काळात सय्यद बंधू हे अघोषित राज्यकर्ते (किंग मेकर, डी फॅकटो रुलर्स) वगैरे झाले होते त्या पूर्ण संक्रमणानंतर सत्तेत आलेला पहिला खऱ्या अर्थाने बाह्यप्रभावमुक्त मुघल राज्यकर्ता म्हणून नाव येते ते दुसऱ्या अकबराचेच, ह्या पार्श्वभूमीवर अनिंद्य ह्यांनी केलेलं विधान संयुक्तिक वाटते.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 12/10/2019 - 20:14
@ बबन ताम्बे, औरंजेबाचा उल्लेख अस्थानी असल्याचा तुमचा मुद्धा बरोबर आहे. "अकबर-दुसरा ह्याने राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली" एवढे पुरेसे ठरले असते :-) @ जेम्स वांड, तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद रंगत आणीत आहेत.

अनिंद्य 12/10/2019 - 20:05
@ यशोधरा, @ प्रचेतस, तुमच्या नियमित प्रतिसादांनी आनंद होतो. @ बोलघेवडा, @ जॉनविक्क, भारत भूमी नररत्नांची खाण आहे, बंगाल अपवाद नाही. लेखमाला कंटाळवाणी होण्याच्या भीतीमुळे उदाहरणे वानगीदाखल आहेत. सूचनेबद्दल आभारी आहे.

अनिंद्य 09/10/2019 - 12:46
वाचक मित्रहो, संपादकांनी अनुक्रमणिका बनवून देईपर्यंत पूर्वीच्या भागांसाठी खालील लिंक्स :- आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45433

नूतन 09/10/2019 - 15:34
छान. लेखातील चित्रातील फ्रेममध्ये लिहिलेला मजकूर व अर्थ (लिहिण्याचा छोटासा प्रयत्न ) (मध्यजुगीन अन्धकाराष्छन्न भारतबर्षे नबजागरणेर अग्रदूत राजा राम मोहन रायेर स्मृतिधन्या 'सिमला हाऊस'नामें ख्यात एई ऐतिहासिक भबने दर्शनार्थीदेर स्वागत ) मध्ययुगीन अंधःकारमय भारतवर्षातील नवजागरणाचे अग्रणी राजा राममोहन रॉय यांचे स्मारक असलेल्या आणि सिमला हाऊस नांवाने ख्यात असलेल्या या ऐतिहासिक भवनात अभ्यागतांचे (visitors) स्वागत.

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल आदर होताच. त्यांच्या विद्वत्तेबद्दल ठाऊक नव्हते. ते वाचून आदर द्विगुणित झाला. मन नकळत तत्कालीन मराठी विचारवंतांशी, समाजधुरीणांशी तुलना करतेच आणि वाईटही वाटते. नवजागरणाचे टप्पे पाहून आपण किती आत्मीयतेने सारे अभ्यासले आहे हे ध्यानात येते. सुंदर लेखांकाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 11/10/2019 - 13:21
@ सुधीर कांदळकर, राजकीय घटना आणि राज्यकर्त्यांच्या रुक्ष इतिहासापेक्षा समाज आणि सामान्य लोकांचे त्या-त्या काळातले जीवन जास्त अपील होते. त्यामुळे 'नवजागरण' बद्दल आत्मीयता वाटते. महाराष्ट्रातही विद्वानांची-सुधारकांची परंपरा मोठी आहे (त्याबद्दल सध्या हिंदीत लिहीत आहे). प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:07
खूप समतोल आणि उत्तम लिहिताय, लगे रहो ! रच्याकने, हा कालखंड सुरू असतानाच १८९७ साली तत्कालीन बंगाल प्रांत आणि आजच्या ओडिशातील कटक नामे गावात एका गडगंज श्रीमंत वकिलाच्या पोटी एक नरशार्दूल जन्माला आला पुढे जाऊन कटकच्या रेव्हनशॉ कॉलेजीएट स्कुल मधून बंडखोरी करून बाहेर पडलेला हा तप्त निखारा कलकत्याने आनंदाने आपल्या पदरात पोसला, इतका की तो धगधगता विस्तव आणि ते शहर ह्यांचं एक परिचयाद्वैत झालं त्याचं नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस (महानायकमय) वांडो

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 13:10
बरोबर. नेताजींचे कोलकात्यातले निवासस्थानसुद्धा उत्तम जपले आहे. मी शेवटचा मे २०१७ मध्ये गेलो तेंव्हा त्या घरात नेताजींची ऑडी कार जर्मनीहून आलेले तंत्रज्ञ दुरुस्त करत होते. (दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश पहाऱ्यातून कोलकात्यातून बाहेर पडण्यासाठी वापरलेली). माझा इंटरेस्ट पाहून तिथल्या म्यानेजरने गाडीचे आणि जर्मन टीमचे फोटो तर काढू दिलेच, वर ह्याच घरात काढलेल्या एका जुन्या छायाचित्राची मला हवी असलेली प्रत स्वतःहून दिली. सुखद आठवण.

In reply to by अनिंद्य

जेम्स वांड 12/10/2019 - 09:59
जर्मन बनावटीची wandrer मोटर होती ती, त्यावेळी शिशिरकुमार बोस ह्या त्यांच्या पुतण्याने त्यांना त्या गाडीने दुसरे पुतणे असणाऱ्या अशोकनाथ बोस ह्यांच्याकडे सोडले होते तिथून बाबूजी गोमोह स्टेशनवरून फ्रंटियर मेल पकडून पेशावरला पळाले होते. गोमोह स्टेशन झारखंड मध्ये आहे आणि आता त्याचे नाव बहुतेक नेताजी सुभाषचंद्र बोस गोमोह जंक्शन असे काहीसे केले आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:43
मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय ते जरा स्पष्ट कराल जमल्यास. म्हणजे, ते फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून ते जरा उलगडले तर स्पष्टता येईल. कारण फक्त बंगाल नवजागरण संदर्भात छापील वर्तमानपत्र इतकं एक परिमाण लावलं तर बंगाल, भारत अन किंबहुना पूर्ण आशिया खंडातील पहिले छापील वृत्तपत्र असण्याचा मान १७८० मधील "हिकीज बंगाल गॅझेट" ला जाईल असे वाटते. अर्थात हिकीज बंगाल गॅझेट हे चक्क करमणूक डोळ्यासमोर ठेऊन छापलेले एक गॉसिप टाब्लोईड पद्धतीचे वृत्तपत्र होते हा पण एक भाग माझ्या वाचनात आला होता.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 10:39
@ जेम्स वांड .....मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय -फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून .... दोन्हीही. पहिले फारसी आणि राममोहन रॉय यांचे पहिले 'वृत्तपत्र'. मिरातचा विशेष उल्लेख करण्याचे आणखी एक कारण म्हणजे खुद्द फारसीचा वापर असलेल्या भागातही असा 'अखबार' नव्हता तेव्हा ते कोलकात्यातून प्रकाशित आणि निर्यात होत असे :-) संदर्भाच्या सोयीसाठी :- भाषा = फारसी वृत्तपत्राचे नाव = मिरात-उल-अखबार स्थापना = ४ एप्रिल १८२२ (मालक-प्रकाशक-संपादक - राजा राममोहन रॉय ) भाषा = बंगाली वृत्तपत्राचे नाव = समाचार दर्पण स्थापना = २३ मे १८१८ (प्रकाशक-संपादक - जोशुआ मार्शमन) भाषा = इंग्रजी वृत्तपत्राचे नाव = Hickey's Bengal Gazette स्थापना = 1780 (प्रकाशक-संपादक - James Augustus Hicky)

मदनबाण 10/10/2019 - 19:42
अप्रतिम लेखमाला ! बर्‍याच काळाने इतके उत्तम लेखन वाचनात आले आहे. असेच लिहीत रहा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्यार तुम मुझसे करती हो डोन्ट से नो... ;) :- Ghayal

अनिंद्य 11/10/2019 - 13:29
@ कुमार१ @ जालिम लोशन आभार. @ जेम्स वांड, अनिंद्य 'बुवा' म्हटलं तर धोतर उपरणे घालून कीतर्नाला बसल्यासारखे वाटते, 'साहेब' म्हटले तर सरकारी बाबू असल्याचा फील येतो आणि 'जी' लावले तर उगाच वय वाढल्याचे फीलिंग टोचते. पेक्षा 'अनिंद्य'च म्हणा, हमारा नाम ही काफी है :-)

बबन ताम्बे 12/10/2019 - 07:34
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख. फक्त खालील वाक्ये पटली नाहीत. "त्यावेळी दिल्लीचा बादशाह औरंगजेब नुकताच मृत्यू पावला होता आणि अकबर-दुसरा याचे शासन सुरु झाले होते (अकबर-दुसरा ह्यानेच राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली)" राजा राम मनोहर रॉय यांचा जन्म जर 1775 साली झाला तर औरंगजेब जाऊन बरीच वर्षे झाली . नुकताच मृत्यू पावला होता असे म्हणता येणार नाही. काहीतरी गल्लत होतेय का?

In reply to by बबन ताम्बे

जेम्स वांड 12/10/2019 - 10:06
औरंगजेब वारला १७०७ मध्ये, त्यानंतर त्याचा पोऱ्या बहादुरशहा पहिला सत्तेत आला तो सय्यद बंधू आणि चीन कुलीच खान ह्यांच्या मदतीने आपल्या इतर भावंडांची वासलात लावून. त्यानंतर आला तो फारुखसियार ज्याच्या काळात सय्यद बंधू हे अघोषित राज्यकर्ते (किंग मेकर, डी फॅकटो रुलर्स) वगैरे झाले होते त्या पूर्ण संक्रमणानंतर सत्तेत आलेला पहिला खऱ्या अर्थाने बाह्यप्रभावमुक्त मुघल राज्यकर्ता म्हणून नाव येते ते दुसऱ्या अकबराचेच, ह्या पार्श्वभूमीवर अनिंद्य ह्यांनी केलेलं विधान संयुक्तिक वाटते.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 12/10/2019 - 20:14
@ बबन ताम्बे, औरंजेबाचा उल्लेख अस्थानी असल्याचा तुमचा मुद्धा बरोबर आहे. "अकबर-दुसरा ह्याने राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली" एवढे पुरेसे ठरले असते :-) @ जेम्स वांड, तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद रंगत आणीत आहेत.

अनिंद्य 12/10/2019 - 20:05
@ यशोधरा, @ प्रचेतस, तुमच्या नियमित प्रतिसादांनी आनंद होतो. @ बोलघेवडा, @ जॉनविक्क, भारत भूमी नररत्नांची खाण आहे, बंगाल अपवाद नाही. लेखमाला कंटाळवाणी होण्याच्या भीतीमुळे उदाहरणे वानगीदाखल आहेत. सूचनेबद्दल आभारी आहे.
लेखनप्रकार
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता  चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता. जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.

आमार कोलकाता - भाग ३

अनिंद्य ·

हेमंतकुमार 03/10/2019 - 11:28
१७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती !
>>>>> क्या बात है ! फोटोही मस्त.

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य 04/10/2019 - 16:02
@कुमार, लेखातला पहिला फोटो (दक्षिणेश्वर) काढला तो दिवस खूप आनंदाचा गेला होता, आजही आठवतो. अभिप्रायाबद्दल आभार.

In reply to by वीणा३

जेम्स वांड 04/10/2019 - 12:49
कॅसेट थोडी रिवाईंड करता हरप्पा, मोहेंजोदारो, तक्षशीला, पाटलीपुत्र वगैरे उत्तम वसवलेली शहरे नजरेस पडतात, त्यामुळे एकदम भारतीयांच्या डीएनएला हात घालणे काही तितकेसे पटलेले नाही, सध्याचा भारत एका वेगळ्या परिस्थितीतून जात असून भविष्यात उत्तम नियोजन असलेली शहरे किंवा अस्तित्वात असलेल्या शहरांचे उत्तम नियोजन होणार नाहीच हे मी तरी ठामपणे म्हणून धजणार नाही.

इमारतींचा इतिहास छान, योग्य तेवढ्याच शब्दात, त्यांचे देखणेपण, सौंदर्य प्रकाशचित्रात आणि ओघवत्या भाषेतली राजकीय, सास्कृतिक पार्श्वभूमी, सार्‍याची मस्त मांडणी. तुमच्या नजरेतले कोलकाता आवडले. रसायन मस्त जमले साहेव! धन्यवाद.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 04/10/2019 - 16:51
@ प्रचेतस, तुमच्यासारख्या स्थापत्यात रमणाऱ्या वाचकांसाठी शहरातल्या ऐतिहासिक इमारतींबद्दल लिहायचे झाल्यास २० -३० भाग सहज होतील. :-) लेखमालेच्या पहिल्याच भागात लिहिल्याप्रमाणे - 'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत.

जेम्स वांड 04/10/2019 - 12:54
तुमची एकंदरीत लेखनशैलीच "अनिंद्य" आहे पट उलगडला तसा मांडला आहेत, त्यात स्वतःचे हेवेदावे, मतमतांतरे आणि विचारसरणी न चिकटवता लिहायची ही तुम्ही कला स्तुत्य अन शिकण्यासारखी आहे. मी तरी पुष्कळ काहीसे शिकतोय तुमच्या लेखनातून, वाचनवेड्या स्वभावामुळे कलकत्ता कॉलेज स्ट्रीट वर मनसोक्त खरेदी करून कातडी बाईंडिंगच्या जडशीळ पुस्तकांनी वजनदार झालेली पिशवी सांभाळत गरियाहाट बाजारात एका हाती अस्सल सरसो तेलात बनवलेला डबल चिकन डबल एग रोल खात खात भटकंती करणे हा आमच्या फेवरेट स्वप्नातला नेहमीचा भाग आहे. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहतोय. येउद्या नवनवीन पैलू ह्या शहरगाथेचे एकामागे एक पटापट.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 04/10/2019 - 16:40
@ जेम्स वांड, लेखनाबद्दलचे तुमचे मत वाचून आनंद वाटला, स्तुती कोणाला आवडत नाही ? :-) लिहितांना 'फोकस' फक्त लेखविषयावर ठेवण्याचा प्रयत्न असतो, मी-माझे टाळतो. तुमच्या लक्षात आले हा तुमचा मोठेपणा _/\_ शहरगाथेचा पुढील भाग लवकरच.

अनिंद्य 04/10/2019 - 21:21
जालिम लोशन जॉनविक्क मुक्त विहारि स्वलिखित वीणा३ कोमल उपेक्षित आपण सर्वांनी लेखमाला आवडत असल्याचे आवर्जून सांगितलेत, अनेक आभार !

बबन ताम्बे 05/10/2019 - 19:43
ब्रिटिशांनी कसे नियोजनबद्धरित्या पूर्ण भारतावर राज्य केले हे कोलकता आणि बंगालच्या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते. आपण खूप माहिती दिली आहे. फोटो पण छानच. ब्रिटिशकालीन इमारती मला बघायला खूप आवडतात. त्यांची भव्यता आणि स्थापत्यकला मोहवून टाकतात. जाता जाता- 1892 की 93 सालचे एका मराठी इतिहासकाराने लिहिलेले हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक एका प्रदर्शनात मिळाले. त्यात 1857 च्या युद्धाने भारतीयांस काय दिले हा त्या इतिहासकारांच्या नजरेतून लिहिलेला एक लेख आहे. त्यावेळच्या बहुसंख्य सुशिक्षित जनांमध्ये इंग्रजी राज्य ही भारताला मिळालेली ईश्वरी देणगी आहे अशी धारणा होती. लेखकाने असा शेवटी असा निष्कर्ष काढलाय की 1857 ला ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारून भारतीयांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.

In reply to by अनिंद्य

बबन ताम्बे 07/10/2019 - 18:45
पुस्तकाचे नाव आहे, "हिंदुस्थान कथारस" आणि लेखक आहेत विनायक कोंडदेव ओक . शिपायांच्या बंडाचा परिणाम या लेखात शेवटी ते लिहितात- 1857 सालच्या बंडाने हिंदुस्तानचे काहीतरी बरे केले काय? नाही, काडी इतके देखील नाही. उलटे फार नुकसान केले. एक तर, हजारो लोकांची कत्तल उडवली, दुसरे, शेकडो थोर कुळे धुळीस मिळवली, तिसरे, आम्हा सर्व रयतेस निःशस्त्र केले, चवथे, हिंदुस्तानच्या लोकांच्या शक्तीचा व शहाणपणाचा जो भ्रमाचा भोपळा होता, तो फोडला, पाचवे, इंग्लिश लोकांच्या मनात आम्हांविषयी अप्रिती उत्पन्न केली, सहावे, आमच्या डोक्यावर करायचे ओझे लादले, अशी आमची अनेक नुकसाने झाली...

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 07/10/2019 - 19:09
वा, झटपट केलेत. थँक्यू ! ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. एका मराठी लेखकाचा हा अँगल असणे रोचक आहे. असेच काहिसे मत काही तत्कालीन बंगाली विचारकांचेही होते. बंगाल आणि महाराष्ट्र ह्या दोनच प्रांतातले लोक ईंग्रजी भाषा इतरांच्या आधी शिकले हे एक साम्य आहेच. आभार.

In reply to by यशोधरा

बबन ताम्बे 07/10/2019 - 20:57
टिळक स्मारक समोर श्रीनाथ आर्ट ग्यालरी येथे जुन्या पुस्तकांचे प्रदर्शन असते. कुठलेही जुने पुस्तक 50 रुपये. मला तेथेच हे पुस्तक मिळाले. तुम्ही तिथे चौकशी करू शकता.

हेमंतकुमार 03/10/2019 - 11:28
१७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती !
>>>>> क्या बात है ! फोटोही मस्त.

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य 04/10/2019 - 16:02
@कुमार, लेखातला पहिला फोटो (दक्षिणेश्वर) काढला तो दिवस खूप आनंदाचा गेला होता, आजही आठवतो. अभिप्रायाबद्दल आभार.

In reply to by वीणा३

जेम्स वांड 04/10/2019 - 12:49
कॅसेट थोडी रिवाईंड करता हरप्पा, मोहेंजोदारो, तक्षशीला, पाटलीपुत्र वगैरे उत्तम वसवलेली शहरे नजरेस पडतात, त्यामुळे एकदम भारतीयांच्या डीएनएला हात घालणे काही तितकेसे पटलेले नाही, सध्याचा भारत एका वेगळ्या परिस्थितीतून जात असून भविष्यात उत्तम नियोजन असलेली शहरे किंवा अस्तित्वात असलेल्या शहरांचे उत्तम नियोजन होणार नाहीच हे मी तरी ठामपणे म्हणून धजणार नाही.

इमारतींचा इतिहास छान, योग्य तेवढ्याच शब्दात, त्यांचे देखणेपण, सौंदर्य प्रकाशचित्रात आणि ओघवत्या भाषेतली राजकीय, सास्कृतिक पार्श्वभूमी, सार्‍याची मस्त मांडणी. तुमच्या नजरेतले कोलकाता आवडले. रसायन मस्त जमले साहेव! धन्यवाद.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 04/10/2019 - 16:51
@ प्रचेतस, तुमच्यासारख्या स्थापत्यात रमणाऱ्या वाचकांसाठी शहरातल्या ऐतिहासिक इमारतींबद्दल लिहायचे झाल्यास २० -३० भाग सहज होतील. :-) लेखमालेच्या पहिल्याच भागात लिहिल्याप्रमाणे - 'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत.

जेम्स वांड 04/10/2019 - 12:54
तुमची एकंदरीत लेखनशैलीच "अनिंद्य" आहे पट उलगडला तसा मांडला आहेत, त्यात स्वतःचे हेवेदावे, मतमतांतरे आणि विचारसरणी न चिकटवता लिहायची ही तुम्ही कला स्तुत्य अन शिकण्यासारखी आहे. मी तरी पुष्कळ काहीसे शिकतोय तुमच्या लेखनातून, वाचनवेड्या स्वभावामुळे कलकत्ता कॉलेज स्ट्रीट वर मनसोक्त खरेदी करून कातडी बाईंडिंगच्या जडशीळ पुस्तकांनी वजनदार झालेली पिशवी सांभाळत गरियाहाट बाजारात एका हाती अस्सल सरसो तेलात बनवलेला डबल चिकन डबल एग रोल खात खात भटकंती करणे हा आमच्या फेवरेट स्वप्नातला नेहमीचा भाग आहे. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहतोय. येउद्या नवनवीन पैलू ह्या शहरगाथेचे एकामागे एक पटापट.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 04/10/2019 - 16:40
@ जेम्स वांड, लेखनाबद्दलचे तुमचे मत वाचून आनंद वाटला, स्तुती कोणाला आवडत नाही ? :-) लिहितांना 'फोकस' फक्त लेखविषयावर ठेवण्याचा प्रयत्न असतो, मी-माझे टाळतो. तुमच्या लक्षात आले हा तुमचा मोठेपणा _/\_ शहरगाथेचा पुढील भाग लवकरच.

अनिंद्य 04/10/2019 - 21:21
जालिम लोशन जॉनविक्क मुक्त विहारि स्वलिखित वीणा३ कोमल उपेक्षित आपण सर्वांनी लेखमाला आवडत असल्याचे आवर्जून सांगितलेत, अनेक आभार !

बबन ताम्बे 05/10/2019 - 19:43
ब्रिटिशांनी कसे नियोजनबद्धरित्या पूर्ण भारतावर राज्य केले हे कोलकता आणि बंगालच्या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते. आपण खूप माहिती दिली आहे. फोटो पण छानच. ब्रिटिशकालीन इमारती मला बघायला खूप आवडतात. त्यांची भव्यता आणि स्थापत्यकला मोहवून टाकतात. जाता जाता- 1892 की 93 सालचे एका मराठी इतिहासकाराने लिहिलेले हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक एका प्रदर्शनात मिळाले. त्यात 1857 च्या युद्धाने भारतीयांस काय दिले हा त्या इतिहासकारांच्या नजरेतून लिहिलेला एक लेख आहे. त्यावेळच्या बहुसंख्य सुशिक्षित जनांमध्ये इंग्रजी राज्य ही भारताला मिळालेली ईश्वरी देणगी आहे अशी धारणा होती. लेखकाने असा शेवटी असा निष्कर्ष काढलाय की 1857 ला ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारून भारतीयांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.

In reply to by अनिंद्य

बबन ताम्बे 07/10/2019 - 18:45
पुस्तकाचे नाव आहे, "हिंदुस्थान कथारस" आणि लेखक आहेत विनायक कोंडदेव ओक . शिपायांच्या बंडाचा परिणाम या लेखात शेवटी ते लिहितात- 1857 सालच्या बंडाने हिंदुस्तानचे काहीतरी बरे केले काय? नाही, काडी इतके देखील नाही. उलटे फार नुकसान केले. एक तर, हजारो लोकांची कत्तल उडवली, दुसरे, शेकडो थोर कुळे धुळीस मिळवली, तिसरे, आम्हा सर्व रयतेस निःशस्त्र केले, चवथे, हिंदुस्तानच्या लोकांच्या शक्तीचा व शहाणपणाचा जो भ्रमाचा भोपळा होता, तो फोडला, पाचवे, इंग्लिश लोकांच्या मनात आम्हांविषयी अप्रिती उत्पन्न केली, सहावे, आमच्या डोक्यावर करायचे ओझे लादले, अशी आमची अनेक नुकसाने झाली...

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 07/10/2019 - 19:09
वा, झटपट केलेत. थँक्यू ! ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. एका मराठी लेखकाचा हा अँगल असणे रोचक आहे. असेच काहिसे मत काही तत्कालीन बंगाली विचारकांचेही होते. बंगाल आणि महाराष्ट्र ह्या दोनच प्रांतातले लोक ईंग्रजी भाषा इतरांच्या आधी शिकले हे एक साम्य आहेच. आभार.

In reply to by यशोधरा

बबन ताम्बे 07/10/2019 - 20:57
टिळक स्मारक समोर श्रीनाथ आर्ट ग्यालरी येथे जुन्या पुस्तकांचे प्रदर्शन असते. कुठलेही जुने पुस्तक 50 रुपये. मला तेथेच हे पुस्तक मिळाले. तुम्ही तिथे चौकशी करू शकता.
लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग ३  हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून ते १८५७ च्या ‘गदर’पर्यंतच्या वर्षशंभरीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन सर्वशक्तिमान होताना बघितले.

आमार कोलकाता - भाग २

अनिंद्य ·

अनिंद्य 24/09/2019 - 11:52
@ संपादक / साहित्य संपादक मंडळी, लेखमालेचा हा दुसरा भाग आज प्रकाशित केला आहे. 'अनुक्रमणिका' करण्याचे तंत्र माहित नाही, ते कृपया करावे. अग्रीम आभार.

In reply to by अनिंद्य

कंजूस 25/09/2019 - 19:28
अनुक्रमणिका करण्यास सोपे जावे म्हणून सुचवतो की पुढचा तिसरा भाग 'जनातलं मनातलं' या सदरात न लिहिता 'भटकंती' सदरात लिहा. तिथे त्या सदरात लेखास संपादन बटण मिळेल. लेखमालिकेतील भाग येतील तशा त्याच्या लिंकस तुम्हालाच टाकून अनुक्रमणिका करता येईल.

प्रचेतस 25/09/2019 - 08:31
हा भागही खूप आवडला. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम गिळंकृत केला ह्या घटनेचे प्रतिकात्मक शिल्प पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेले आहे. आसामचे प्रतिक असलेल्या एकशिंगी गेंड्याला इंग्लिश सोजिरांनी साखळदंडाने बांधलेले आहे. a

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 26/09/2019 - 10:48
@ प्रचेतस, तत्कालीन पुण्यात बंगाल-आसामातील घटनेचे असे पडसाद ! भारीच. 'सोजिरांनी' शब्द फक्त जुन्या मराठी पुस्तकात वाचला याआधी. तुमच्या खजिन्यातून सुयोग्य शिल्पचित्र टाकल्याबद्दल आभार.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 26/09/2019 - 10:43
बिरुटे सर, ३२५ वर्षाच्या शहराबद्दल सांगायचे आहे, त्यातून इतिहास आवडीचा विषय. गाडी जास्त रेंगाळते इथे :-)

In reply to by राजे १०७

अनिंद्य 26/09/2019 - 10:39
@ राजे १०७ आभार. एका संपादक मित्रानी सांगितल्याबरहुकूम मालिकेतील प्रत्येक लेख साधारण १२०० ते १३०० शब्द आणि जास्तीतजास्त ७ फोटो एवढा ठेवला आहे. त्यापेक्षा मोठे भाग कोणी वाचत नाही असे या मित्राचे मत आहे.

अनिंद्य 26/09/2019 - 16:03
@ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ डॉ सुहास म्हात्रे @ उपेक्षित @ सुधीर कांदळकर @ पिंगू @ यशोधरा @ कोमल @ कंजूस तुम्हां सर्वांनी लेखन आवडल्याची पावती दिलीत, आभारी आहे. तुमच्या प्रतिसादांमुळे पुढे लिहीत राहण्याचा उत्साह वाटतो. _/\_

बबन ताम्बे 28/09/2019 - 07:15
नकाशावरून दिसते की बराच मोठा भाग ब्रिटिश अमलाखाली आला. ब्रिटिशांनी ज्या काही सुधारणा केल्या त्यात प्रकर्षाने दिसणारी गोष्ट म्हणजे नगर नियोजन. आजही मुंबईच्या फोर्ट भागात फिरताना ते जाणवते. सी एस टी, मुंबई मनपा, जिपीओ , म्युझियम अशा सुंदर सुंदर इमारती पहातच रहावाशा वाटतात . सुंदर लेखमाला चालली आहे.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 28/09/2019 - 16:44
@ बबन ताम्बे नगर नियोजन हा विषय आपण भारतीयांनी कधीचाच 'ऑपशन'ला टाकलेला आहे. मोहन जो दरोनंतर थेट जयपूर, चंदीगड आणि इतक्यात पिटुकले गांधीनगर आणि नया रायपूर असे मोजकेच थांबे घेत भारतीय 'नगरनियोजनाची' गाडी आपल्या सामूहिक अकर्मण्यतेच्या चिखलात अडकून पडली आहे. :-( मुंबई फोर्ट बद्दल सहमती, त्या भागात तासनतास पायी भटकायला आवडते - विशेषतः रविवारी सकाळी, गर्दी नसतांना. प्रतिक्रियेबद्दल आभार.

अनिंद्य 24/09/2019 - 11:52
@ संपादक / साहित्य संपादक मंडळी, लेखमालेचा हा दुसरा भाग आज प्रकाशित केला आहे. 'अनुक्रमणिका' करण्याचे तंत्र माहित नाही, ते कृपया करावे. अग्रीम आभार.

In reply to by अनिंद्य

कंजूस 25/09/2019 - 19:28
अनुक्रमणिका करण्यास सोपे जावे म्हणून सुचवतो की पुढचा तिसरा भाग 'जनातलं मनातलं' या सदरात न लिहिता 'भटकंती' सदरात लिहा. तिथे त्या सदरात लेखास संपादन बटण मिळेल. लेखमालिकेतील भाग येतील तशा त्याच्या लिंकस तुम्हालाच टाकून अनुक्रमणिका करता येईल.

प्रचेतस 25/09/2019 - 08:31
हा भागही खूप आवडला. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम गिळंकृत केला ह्या घटनेचे प्रतिकात्मक शिल्प पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेले आहे. आसामचे प्रतिक असलेल्या एकशिंगी गेंड्याला इंग्लिश सोजिरांनी साखळदंडाने बांधलेले आहे. a

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 26/09/2019 - 10:48
@ प्रचेतस, तत्कालीन पुण्यात बंगाल-आसामातील घटनेचे असे पडसाद ! भारीच. 'सोजिरांनी' शब्द फक्त जुन्या मराठी पुस्तकात वाचला याआधी. तुमच्या खजिन्यातून सुयोग्य शिल्पचित्र टाकल्याबद्दल आभार.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 26/09/2019 - 10:43
बिरुटे सर, ३२५ वर्षाच्या शहराबद्दल सांगायचे आहे, त्यातून इतिहास आवडीचा विषय. गाडी जास्त रेंगाळते इथे :-)

In reply to by राजे १०७

अनिंद्य 26/09/2019 - 10:39
@ राजे १०७ आभार. एका संपादक मित्रानी सांगितल्याबरहुकूम मालिकेतील प्रत्येक लेख साधारण १२०० ते १३०० शब्द आणि जास्तीतजास्त ७ फोटो एवढा ठेवला आहे. त्यापेक्षा मोठे भाग कोणी वाचत नाही असे या मित्राचे मत आहे.

अनिंद्य 26/09/2019 - 16:03
@ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ डॉ सुहास म्हात्रे @ उपेक्षित @ सुधीर कांदळकर @ पिंगू @ यशोधरा @ कोमल @ कंजूस तुम्हां सर्वांनी लेखन आवडल्याची पावती दिलीत, आभारी आहे. तुमच्या प्रतिसादांमुळे पुढे लिहीत राहण्याचा उत्साह वाटतो. _/\_

बबन ताम्बे 28/09/2019 - 07:15
नकाशावरून दिसते की बराच मोठा भाग ब्रिटिश अमलाखाली आला. ब्रिटिशांनी ज्या काही सुधारणा केल्या त्यात प्रकर्षाने दिसणारी गोष्ट म्हणजे नगर नियोजन. आजही मुंबईच्या फोर्ट भागात फिरताना ते जाणवते. सी एस टी, मुंबई मनपा, जिपीओ , म्युझियम अशा सुंदर सुंदर इमारती पहातच रहावाशा वाटतात . सुंदर लेखमाला चालली आहे.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 28/09/2019 - 16:44
@ बबन ताम्बे नगर नियोजन हा विषय आपण भारतीयांनी कधीचाच 'ऑपशन'ला टाकलेला आहे. मोहन जो दरोनंतर थेट जयपूर, चंदीगड आणि इतक्यात पिटुकले गांधीनगर आणि नया रायपूर असे मोजकेच थांबे घेत भारतीय 'नगरनियोजनाची' गाडी आपल्या सामूहिक अकर्मण्यतेच्या चिखलात अडकून पडली आहे. :-( मुंबई फोर्ट बद्दल सहमती, त्या भागात तासनतास पायी भटकायला आवडते - विशेषतः रविवारी सकाळी, गर्दी नसतांना. प्रतिक्रियेबद्दल आभार.
लेखनप्रकार
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.

आमार कोलकाता - भाग १

अनिंद्य ·

श्वेता२४ 18/09/2019 - 13:32
या लेखमालेच्या निमित्ताने आम्हाला मेजवानीच मिळणार आहे. कलकत्ता व तेथील संस्कृतीबद्दल आकर्षण आहेच. त्यामुळे माहितीत भर पडणार. तुमचा हा लेख अतीशय विस्तृत माहितीसह आहे. खूप आवडला. पु.भा.प्र.

जॉनविक्क 18/09/2019 - 14:34
निशाचर, पिवळा डांबिस, प्रचेतस, वरुण मोहिते
अशा चोखंदळ मिपाकरांकडून पावती मिळाली आहे म्हणता म्हणजे जुने लिखाणही वाचावेच लागेल. मी कोलकाता गेलेलो आहे आणी अतिशय गुणी अथवा अतिशय xxxx असेच वर्गीकरण करण्या इतपतच माझा अल्पानुभव आहे. शिसारी येणे आणी पूर्ण मंत्रमुग्ध होणे इतकेच. पण तुमच्या मुळे ब्लॅक ऑर व्हाईट ऐवजी ग्रे शेडही अनुभवास येईल अशी खात्री आहे. लोक कसेही असोत वाटतात फारच रंजक. सुरुवात छान, अजून येऊदे.

भालो ! अनिंद्य म्हटल्यावर सखोल माहिती आणि सुंदर चित्रांच्या मेजवानीसह कोलकात्याची ओळख होणार यात संशय नाही ! निगुतिने लिहा आणि भरपूर चित्रे टाका. पुभाप्र.

बबन ताम्बे 18/09/2019 - 22:22
ओघवत्या भाषेत सुरेख सुरुवात. पुढील लेखाची उत्सुकता. मला वाटले प्लासीच्या लढाईनन्तर इंग्रजांनी बंगालमध्ये पाय रोवले. तुमच्याकडून कोलकोत्याची छान ओळख झाली. येऊ द्या पुढील लेख.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 19/09/2019 - 19:22
@ बबन ताम्बे, अगदी बरोबर ! प्लासीच्या लढाईनंतर 'व्यापारी' इंग्रज 'राज्यकर्ते' झाले. येईल त्याबद्दल पुढे. अभिप्रायाबद्दल आभार.

प्रचेतस 19/09/2019 - 08:28
अत्यंत ओघवते वर्णन. कोलकाता शहराचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतोय. कोलकाता तुलनेने अलीकडचे (ब्रिटिशांनी) वसवलेले शहर आहे हे माहित नव्हते. माझा समज होता की कोलकाता अत्यंत जुने आहे. ब्रिटिशांनी वसवलेले असूनही आणि ब्रिटिश भारताची दिर्घकालीन राजधानी असूनही डाव्या विचारांचा प्रभाव तिकडे कसा वाढू लागला हे जाणून घेण्यास आवडेल.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 19/09/2019 - 16:02
प्रचेतस, मराठीतील 'वाचणाऱ्या' लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी मागच्या वर्षी झालेली चर्चा ह्या मालिकेला कारण ठरली. सविस्तर लिहिणार आहेच, लोभ असावा.

गाण्याच्य एखद्या मैफिलीत बसल्यसारखं वाटलं . कोलकात्याचं ओघवता परिचय अतिशय सुंदर.
इमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही.
क्लास.
धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच.
सही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. ममता बेनर्जी लोकप्रिय का ? तेही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 19/09/2019 - 11:49
तोषवी ही स्तुती मजसम अज्ञाला :-) पूर्ण लेखात मला स्वतःला सर्वाधिक आवडलेली वाक्येच तुम्ही कोट केली आहेत _/\_ ...... ममता बेनर्जी लोकप्रिय का ? समजून घ्यायला आवडेल...... राजकारण बाजूला ठेवून फक्त सांस्कृतिक अंगांबद्दल लिहितो आहे म्हणून सध्यातरी माफी असावी.

कंजूस 19/09/2019 - 11:19
प्रचेतस, बिहार - बंगाल भागातले श्रीमंत जमीनदार आणि पिळले जाणारे अभद्रलोक हे खूप जुने आहे. प्रेमचंद आणि इतर लेखकांनी कथेमध्ये आणलय. खरं म्हणजे लेखकांना विषय पुरवण्यात सामाजिक असमतेचा मोठा वाटा आहे. डाव्यांचे पुरस्कर्ते अशा ठिकाणी येणारच.

In reply to by कंजूस

प्रचेतस 19/09/2019 - 16:49
हा अँगलही असू शकतो, मात्र सामाजिक विषमता सार्वत्रिक होती, तरीही सर्वाधिक प्रभाव बंगालमध्ये का? नक्षलबाडी गाव, कनू सन्याल वगैरे?

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 20/09/2019 - 10:30
याबद्दल एका किर्तीवान 'मराठी' विद्वानाने उत्तम विवेचन केले आहे. पुढील भागात त्याबद्दल थोडक्यात लिहितो.

आंबट गोड 19/09/2019 - 11:19
आणि आवडत्या विषयावरच लेखन! तुम्ही "ओ कोलकता..." हे गाणं ऐकलं आहे का? प्राक्तन नावच्या बांगला सिनेमातलं....? जरुर ऐका.

In reply to by अनिंद्य

आंबट गोड 26/09/2019 - 12:30
आणि श्रेया घोषाल ने गायलंही फार सुंदर आहे! बंगाली भाषेची मिठाई तिच्या आवाजात पुरेपूर आहे!

नीटनेटके तरीही सुंदर आणि आकर्षक लेखन. आवडले. प्रचि नितांतसुंदर, जबरदस्त. तिथल्या संस्कृतीचे वर्णन मस्त जमले.
वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते.
अगदी खरे. पुलंचे वंगचित्रे आणि परिणिता सिनेमा आठवला. धन्यवाद.

सुबोध खरे 19/09/2019 - 18:44
सुरुवात छानच झाली आहे. एक प्रश्न आहे कि बंगाली लोकांमध्ये असे दुहेरी आडनाव असण्याचे कारण काय? उदा. गुहारॉय, रॉयचौधरी, दत्तागुप्ता, सिन्हारॉय, सिन्हा रे, सेनगुप्ता

In reply to by सुबोध खरे

अनिंद्य 19/09/2019 - 19:15
क्लिष्ट विषय आहे हा.... जोड-आडनावे लावण्याची पद्धत साधारण १८५० पासून सुरु झाली आहे. प्राचीन बंगाली वर्णव्यवस्था आणि जातिप्रथेच्या घनघोर भूलभुलैयात त्याचे योग्य उत्तर असावे. मला नक्की सांगता यायचे नाही.

In reply to by वीणा३

अनिंद्य 20/09/2019 - 10:07
हे काय सांगणे झाले ? नक्कीच :-) स्वतः शाकाहारी असलो तरी आपल्या बंगबंधूंचे मत्स्यप्रेम मी पुरे ओळखून आहे. ठरले तर, लेखमालेचा शेवटचा भाग कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवरच ! प्रतिसादाबद्दल आभार.

In reply to by अनिंद्य

गड्डा झब्बू 20/09/2019 - 13:34
उत्तम परिचय करून देत आहात कोलकात्याचा. मी दहा वर्षांपूर्वी तेथे गेलो होतो. बाकी संस्कृती आणि सगळ छान वाटले तरी बंगाली लोकांचा स्वैपाक मात्र अजिबात आवडला नाही. ते वापरत असलेले तेल आणि मसाल्यांचा वास फार भयंकर वाटला. पण बंगाली मिठाया बाकी आपला जीव कि प्राण आहेत. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

सर्वप्रथम, विनंतीला मान देऊन बंगाल/ कलकत्त्याविषयी लिहायचं मनावर घेतलंत याबद्दल अनेक धन्यवाद. :) बंगालमध्ये रहायचा कधी प्रसंग आला नाही (यापुढे येईल अशी शक्यताही आता वाटत नाही). पण आजवर वाचलेल्या लिखाणामुळे बंगाली समाजाबद्दल/ संस्कृतीबद्दल एक विलक्षण कुतुहल आहे. त्यातून लिखाण वाचनीय करायची हातोटी तुम्हाला लाभलेली आहे त्यामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. सुरवात छानच झाली आहे, पुढल्या भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे.. आ. पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

अनिंद्य 20/09/2019 - 10:57
@ पिवळा डांबिस, लेखनास प्रवृत्त केल्याबद्दल तुमचे आभार ! या विषयावर पूर्णावतारी पुस्तक करण्याबद्दलची तुमची सूचना लक्षात आहे. मराठीत तरी या विषयावर फार काही लेखन उपलब्ध नाही. बघूया कसे जमते ते. विस्तारभयामुळे सध्या संपूर्ण बंगालवर न लिहिता 'कोलकाता शहरावर' फोकस करत आहे. आणि हो, एक सांगायचं होत :- तुमच्या प्रोफाइलमधली 'वैयक्तिक माहिती' वाचली तेव्हापासून भुताखेतांची भीती गेली आहे :-)

In reply to by रातराणी

अनिंद्य 20/09/2019 - 11:07
@ रातराणी, कौतुकाबद्दल आभारी आहे. पण तुम्ही 'राजयोग' अर्ध्यावर सोडल्यामुळे जे दुःख झाले आहे त्याचे निवारण करायचे मनावर घ्या :-)

अनिंद्य 20/09/2019 - 15:37
@ टर्मीनेटर @ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ राजे १०७ @ नावातकायआहे @ सुचिता१ @ कंजूस @ बांवरे @ नि३सोलपुरकर @ मदनबाण @ गड्डा झब्बू अभिप्रायाबद्दल आपणा सर्वांचे अनेक आभार ! लवकरच पुढील भाग टंकतो !

पण कोलकाता किंवा एकूणच बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा मनात तयार होते. यानिमित्ताने वाचून काहीतरी वेगळी भर ज्ञानात पडेल याची खात्री आहे. लेखमाला सुंदर होणार यात संशय नाही. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

अनिंद्य 20/09/2019 - 20:29
@ चांदणे संदीप, .....बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा..... तुमचा काहीच दोष नाही, लेखात लिहिल्याप्रमाणे पूर्व भारताबद्दल आपले सर्वांचेच पूर्वग्रह भरपूर आहेत :-) वाचायला कंटाळला नाहीत तर लेखमालिकेच्या शेवटी तुमचे मत थोडे बदलेल असे वाटते. आभार !

In reply to by चांदणे संदीप

राजे १०७ 21/09/2019 - 14:30
याची बोचणी बंगवासीयांना आहेच. रविंद्रनाथांच्या जयतु शिवाजी या कवितेत अशीच बोचणी व्यक्त केली आहे.

कोमल 20/09/2019 - 20:31
आवडला. बंग बद्दल फार जाणुन घ्यायचे आहे. वाखु साठवली आहेच. पुभाप्र

पलाश 21/09/2019 - 12:35
अतिशय छान सुरवात. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत. सत्यजित राय यांच्या व इतरही अनेक चित्रपटातून, शांतिनिकेतनविषयीच्या लेखांतून व अशाच कितीतरी माध्यमांतून ह्या प्रदेशाविषयी न पाहताही आत्मियता वाटते. कोलकाता व तिकडचा भाग निवांत सवडीने पहायचा आहे. सध्या वेळ असतो व प्रवासही करू शकतो. स्वतः प्लॅन न करता ट्रॅव्हल कंपनीच्या ग्रूपबरोबर जाण्याचा सल्ला मिळतो. अशा ग्रूपबरोबर "तिकडेही आपलं मराठी जेवण मिळत!!" टाईपच्या गोष्टींचं जादाच कौतूक असतं आणि त्यामानानं पहाणं, अनुभवणं कमी मिळतं. तिकडे आपलेआपण जाऊ शकतो का? आणि रहाण्यासाठी सोयीची, सुरक्षित, बरी ठिकाणं/एरिया अशा प्रकारची पहिलटकर प्रर्यटकांना उपयुक्त अशी काहीही माहिती देता येईल का? माहितीबद्दलच्या उत्तरदायित्वास आपल्याला जबाबदार धरले जाणार नाही. :) धन्यवाद मात्र आतापासूनच देते आहे. इतक्या सुंदर लेखामुळे या भागात जाण्याचा प्लॅन करावा वाटतो आहे.

In reply to by पलाश

अनिंद्य 23/09/2019 - 11:15
@ पलाश, आपल्याच देशात फिरायला कसली भीती ? दिल्ली-आग्रा-मथुरेसम उत्तरेतल्या कोणत्याही शहरात बाळगतो तेव्हढी सावधगिरी पुरेशी ठरावी.

In reply to by अनिंद्य

पलाश 23/09/2019 - 12:37
दिल्लीसारख्या उत्तरेतल्या भागात फिरण्याचा अनुभव चांगला आहे. तितपत सावधगिरी घेण्याची सवय आहे. माहिती ट्रीपची आखणी करण्यासाठी मोलाची आहे. धन्यवाद.

In reply to by गवि

अनिंद्य 23/09/2019 - 11:19
उषा ऊथुप आणि त्यांच्या बहिणींचे गायनातले करियर कोलकात्याच्या नाईटक्लब्समध्ये सुरु झाले आणि बहरले. त्यामुळे त्या कोलकात्याबद्दल नेहेमी आपुलकीने बोलतात. प्रतिसादाबद्दल आभार.

Rajesh188 21/09/2019 - 20:44
आताचे कोलकत्ता हे मृत शहर आहे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्ण बोजवारा उडाला आहे . व्यापारी लोकांनी कोलकत्ता सोडले आहे . बांगलादेशी घुसखोरांची भरमसाठ संख्या ह्या शहरात आहे ..विसा साठी बंगाल हे नाव ऐकून कसून चोकशी केली जाते .. जे लेखात सांगितलं आहे तो इतिहास आहे वर्तमान विपरीत आहे

चामुंडराय 22/09/2019 - 21:40
आमार कोलकाता सोनार कोलकाता एकाचवेळी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रबिन्द्रोनाथ टागोर इत्यादी थोर विभूतींमुळे आदर आणि त्याच बरोबरीने केवळ "टू सूट द टंग ऑफ देअर मास्टर्स" स्वतःचे नाव देखील बदलणारी लोकं अश्या संमिश्र भावना आहेत बंग बंधूंबद्दल !!

अनिंद्य 23/09/2019 - 11:56
@ Rajesh188 मृत शहर आहे म्हणता ? मग लेखमालेत पुढे वाचण्यासारखे काहीच नाही तुमच्यासाठी. @ चामुंडराय, सगळेच लोक सारखे कसे असतील ? त्यामुळेच संमिश्र भावना असणे नॉर्मल आहे :-)

अनिंद्य 24/09/2019 - 11:47
@ आजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आज प्रकाशित केला आहे, इथे वाचता येईल : - http://www.misalpav.com/node/45361

चौथा कोनाडा 07/10/2019 - 18:27
वाह, कोलकात्याची अतिशय सुंदर ओळख ! जुना इतिहास देखिल रोचक पद्धतीने मांडलाय ! लेखनसशैली, अप्रतिम !

अनिंद्य _/\_

आता हे सर्वभाग आमार कोलकाता चवीचावी ने वाचणार !

रुपी 03/06/2020 - 10:00
सुरेख! छान सुरुवात. खूप दिवसांपासून ही लेखमाला वाचायची राहिली होती. आता वाचते पुढचेही भाग. तुम्ही अजून एखाद्या शेजार्यावर लिहायचा विचार नक्की करा.

In reply to by रुपी

अनिंद्य 03/06/2020 - 18:02
@ रुपी, आभार. जरुर वाचा. प्रतिक्रिया अवश्य द्या, त्यांची मला पुढील लेखनात सुधारणेसाठी मदत होते. ... शेजारी ? ... शायद थोडे समय के बाद :-)

श्वेता२४ 18/09/2019 - 13:32
या लेखमालेच्या निमित्ताने आम्हाला मेजवानीच मिळणार आहे. कलकत्ता व तेथील संस्कृतीबद्दल आकर्षण आहेच. त्यामुळे माहितीत भर पडणार. तुमचा हा लेख अतीशय विस्तृत माहितीसह आहे. खूप आवडला. पु.भा.प्र.

जॉनविक्क 18/09/2019 - 14:34
निशाचर, पिवळा डांबिस, प्रचेतस, वरुण मोहिते
अशा चोखंदळ मिपाकरांकडून पावती मिळाली आहे म्हणता म्हणजे जुने लिखाणही वाचावेच लागेल. मी कोलकाता गेलेलो आहे आणी अतिशय गुणी अथवा अतिशय xxxx असेच वर्गीकरण करण्या इतपतच माझा अल्पानुभव आहे. शिसारी येणे आणी पूर्ण मंत्रमुग्ध होणे इतकेच. पण तुमच्या मुळे ब्लॅक ऑर व्हाईट ऐवजी ग्रे शेडही अनुभवास येईल अशी खात्री आहे. लोक कसेही असोत वाटतात फारच रंजक. सुरुवात छान, अजून येऊदे.

भालो ! अनिंद्य म्हटल्यावर सखोल माहिती आणि सुंदर चित्रांच्या मेजवानीसह कोलकात्याची ओळख होणार यात संशय नाही ! निगुतिने लिहा आणि भरपूर चित्रे टाका. पुभाप्र.

बबन ताम्बे 18/09/2019 - 22:22
ओघवत्या भाषेत सुरेख सुरुवात. पुढील लेखाची उत्सुकता. मला वाटले प्लासीच्या लढाईनन्तर इंग्रजांनी बंगालमध्ये पाय रोवले. तुमच्याकडून कोलकोत्याची छान ओळख झाली. येऊ द्या पुढील लेख.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 19/09/2019 - 19:22
@ बबन ताम्बे, अगदी बरोबर ! प्लासीच्या लढाईनंतर 'व्यापारी' इंग्रज 'राज्यकर्ते' झाले. येईल त्याबद्दल पुढे. अभिप्रायाबद्दल आभार.

प्रचेतस 19/09/2019 - 08:28
अत्यंत ओघवते वर्णन. कोलकाता शहराचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतोय. कोलकाता तुलनेने अलीकडचे (ब्रिटिशांनी) वसवलेले शहर आहे हे माहित नव्हते. माझा समज होता की कोलकाता अत्यंत जुने आहे. ब्रिटिशांनी वसवलेले असूनही आणि ब्रिटिश भारताची दिर्घकालीन राजधानी असूनही डाव्या विचारांचा प्रभाव तिकडे कसा वाढू लागला हे जाणून घेण्यास आवडेल.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 19/09/2019 - 16:02
प्रचेतस, मराठीतील 'वाचणाऱ्या' लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी मागच्या वर्षी झालेली चर्चा ह्या मालिकेला कारण ठरली. सविस्तर लिहिणार आहेच, लोभ असावा.

गाण्याच्य एखद्या मैफिलीत बसल्यसारखं वाटलं . कोलकात्याचं ओघवता परिचय अतिशय सुंदर.
इमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही.
क्लास.
धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच.
सही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. ममता बेनर्जी लोकप्रिय का ? तेही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिंद्य 19/09/2019 - 11:49
तोषवी ही स्तुती मजसम अज्ञाला :-) पूर्ण लेखात मला स्वतःला सर्वाधिक आवडलेली वाक्येच तुम्ही कोट केली आहेत _/\_ ...... ममता बेनर्जी लोकप्रिय का ? समजून घ्यायला आवडेल...... राजकारण बाजूला ठेवून फक्त सांस्कृतिक अंगांबद्दल लिहितो आहे म्हणून सध्यातरी माफी असावी.

कंजूस 19/09/2019 - 11:19
प्रचेतस, बिहार - बंगाल भागातले श्रीमंत जमीनदार आणि पिळले जाणारे अभद्रलोक हे खूप जुने आहे. प्रेमचंद आणि इतर लेखकांनी कथेमध्ये आणलय. खरं म्हणजे लेखकांना विषय पुरवण्यात सामाजिक असमतेचा मोठा वाटा आहे. डाव्यांचे पुरस्कर्ते अशा ठिकाणी येणारच.

In reply to by कंजूस

प्रचेतस 19/09/2019 - 16:49
हा अँगलही असू शकतो, मात्र सामाजिक विषमता सार्वत्रिक होती, तरीही सर्वाधिक प्रभाव बंगालमध्ये का? नक्षलबाडी गाव, कनू सन्याल वगैरे?

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 20/09/2019 - 10:30
याबद्दल एका किर्तीवान 'मराठी' विद्वानाने उत्तम विवेचन केले आहे. पुढील भागात त्याबद्दल थोडक्यात लिहितो.

आंबट गोड 19/09/2019 - 11:19
आणि आवडत्या विषयावरच लेखन! तुम्ही "ओ कोलकता..." हे गाणं ऐकलं आहे का? प्राक्तन नावच्या बांगला सिनेमातलं....? जरुर ऐका.

In reply to by अनिंद्य

आंबट गोड 26/09/2019 - 12:30
आणि श्रेया घोषाल ने गायलंही फार सुंदर आहे! बंगाली भाषेची मिठाई तिच्या आवाजात पुरेपूर आहे!

नीटनेटके तरीही सुंदर आणि आकर्षक लेखन. आवडले. प्रचि नितांतसुंदर, जबरदस्त. तिथल्या संस्कृतीचे वर्णन मस्त जमले.
वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते.
अगदी खरे. पुलंचे वंगचित्रे आणि परिणिता सिनेमा आठवला. धन्यवाद.

सुबोध खरे 19/09/2019 - 18:44
सुरुवात छानच झाली आहे. एक प्रश्न आहे कि बंगाली लोकांमध्ये असे दुहेरी आडनाव असण्याचे कारण काय? उदा. गुहारॉय, रॉयचौधरी, दत्तागुप्ता, सिन्हारॉय, सिन्हा रे, सेनगुप्ता

In reply to by सुबोध खरे

अनिंद्य 19/09/2019 - 19:15
क्लिष्ट विषय आहे हा.... जोड-आडनावे लावण्याची पद्धत साधारण १८५० पासून सुरु झाली आहे. प्राचीन बंगाली वर्णव्यवस्था आणि जातिप्रथेच्या घनघोर भूलभुलैयात त्याचे योग्य उत्तर असावे. मला नक्की सांगता यायचे नाही.

In reply to by वीणा३

अनिंद्य 20/09/2019 - 10:07
हे काय सांगणे झाले ? नक्कीच :-) स्वतः शाकाहारी असलो तरी आपल्या बंगबंधूंचे मत्स्यप्रेम मी पुरे ओळखून आहे. ठरले तर, लेखमालेचा शेवटचा भाग कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवरच ! प्रतिसादाबद्दल आभार.

In reply to by अनिंद्य

गड्डा झब्बू 20/09/2019 - 13:34
उत्तम परिचय करून देत आहात कोलकात्याचा. मी दहा वर्षांपूर्वी तेथे गेलो होतो. बाकी संस्कृती आणि सगळ छान वाटले तरी बंगाली लोकांचा स्वैपाक मात्र अजिबात आवडला नाही. ते वापरत असलेले तेल आणि मसाल्यांचा वास फार भयंकर वाटला. पण बंगाली मिठाया बाकी आपला जीव कि प्राण आहेत. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

सर्वप्रथम, विनंतीला मान देऊन बंगाल/ कलकत्त्याविषयी लिहायचं मनावर घेतलंत याबद्दल अनेक धन्यवाद. :) बंगालमध्ये रहायचा कधी प्रसंग आला नाही (यापुढे येईल अशी शक्यताही आता वाटत नाही). पण आजवर वाचलेल्या लिखाणामुळे बंगाली समाजाबद्दल/ संस्कृतीबद्दल एक विलक्षण कुतुहल आहे. त्यातून लिखाण वाचनीय करायची हातोटी तुम्हाला लाभलेली आहे त्यामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. सुरवात छानच झाली आहे, पुढल्या भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे.. आ. पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

अनिंद्य 20/09/2019 - 10:57
@ पिवळा डांबिस, लेखनास प्रवृत्त केल्याबद्दल तुमचे आभार ! या विषयावर पूर्णावतारी पुस्तक करण्याबद्दलची तुमची सूचना लक्षात आहे. मराठीत तरी या विषयावर फार काही लेखन उपलब्ध नाही. बघूया कसे जमते ते. विस्तारभयामुळे सध्या संपूर्ण बंगालवर न लिहिता 'कोलकाता शहरावर' फोकस करत आहे. आणि हो, एक सांगायचं होत :- तुमच्या प्रोफाइलमधली 'वैयक्तिक माहिती' वाचली तेव्हापासून भुताखेतांची भीती गेली आहे :-)

In reply to by रातराणी

अनिंद्य 20/09/2019 - 11:07
@ रातराणी, कौतुकाबद्दल आभारी आहे. पण तुम्ही 'राजयोग' अर्ध्यावर सोडल्यामुळे जे दुःख झाले आहे त्याचे निवारण करायचे मनावर घ्या :-)

अनिंद्य 20/09/2019 - 15:37
@ टर्मीनेटर @ कुमार१ @ जॉनविक्क @ जालिम लोशन @ राजे १०७ @ नावातकायआहे @ सुचिता१ @ कंजूस @ बांवरे @ नि३सोलपुरकर @ मदनबाण @ गड्डा झब्बू अभिप्रायाबद्दल आपणा सर्वांचे अनेक आभार ! लवकरच पुढील भाग टंकतो !

पण कोलकाता किंवा एकूणच बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा मनात तयार होते. यानिमित्ताने वाचून काहीतरी वेगळी भर ज्ञानात पडेल याची खात्री आहे. लेखमाला सुंदर होणार यात संशय नाही. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

अनिंद्य 20/09/2019 - 20:29
@ चांदणे संदीप, .....बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा..... तुमचा काहीच दोष नाही, लेखात लिहिल्याप्रमाणे पूर्व भारताबद्दल आपले सर्वांचेच पूर्वग्रह भरपूर आहेत :-) वाचायला कंटाळला नाहीत तर लेखमालिकेच्या शेवटी तुमचे मत थोडे बदलेल असे वाटते. आभार !

In reply to by चांदणे संदीप

राजे १०७ 21/09/2019 - 14:30
याची बोचणी बंगवासीयांना आहेच. रविंद्रनाथांच्या जयतु शिवाजी या कवितेत अशीच बोचणी व्यक्त केली आहे.

कोमल 20/09/2019 - 20:31
आवडला. बंग बद्दल फार जाणुन घ्यायचे आहे. वाखु साठवली आहेच. पुभाप्र

पलाश 21/09/2019 - 12:35
अतिशय छान सुरवात. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत. सत्यजित राय यांच्या व इतरही अनेक चित्रपटातून, शांतिनिकेतनविषयीच्या लेखांतून व अशाच कितीतरी माध्यमांतून ह्या प्रदेशाविषयी न पाहताही आत्मियता वाटते. कोलकाता व तिकडचा भाग निवांत सवडीने पहायचा आहे. सध्या वेळ असतो व प्रवासही करू शकतो. स्वतः प्लॅन न करता ट्रॅव्हल कंपनीच्या ग्रूपबरोबर जाण्याचा सल्ला मिळतो. अशा ग्रूपबरोबर "तिकडेही आपलं मराठी जेवण मिळत!!" टाईपच्या गोष्टींचं जादाच कौतूक असतं आणि त्यामानानं पहाणं, अनुभवणं कमी मिळतं. तिकडे आपलेआपण जाऊ शकतो का? आणि रहाण्यासाठी सोयीची, सुरक्षित, बरी ठिकाणं/एरिया अशा प्रकारची पहिलटकर प्रर्यटकांना उपयुक्त अशी काहीही माहिती देता येईल का? माहितीबद्दलच्या उत्तरदायित्वास आपल्याला जबाबदार धरले जाणार नाही. :) धन्यवाद मात्र आतापासूनच देते आहे. इतक्या सुंदर लेखामुळे या भागात जाण्याचा प्लॅन करावा वाटतो आहे.

In reply to by पलाश

अनिंद्य 23/09/2019 - 11:15
@ पलाश, आपल्याच देशात फिरायला कसली भीती ? दिल्ली-आग्रा-मथुरेसम उत्तरेतल्या कोणत्याही शहरात बाळगतो तेव्हढी सावधगिरी पुरेशी ठरावी.

In reply to by अनिंद्य

पलाश 23/09/2019 - 12:37
दिल्लीसारख्या उत्तरेतल्या भागात फिरण्याचा अनुभव चांगला आहे. तितपत सावधगिरी घेण्याची सवय आहे. माहिती ट्रीपची आखणी करण्यासाठी मोलाची आहे. धन्यवाद.

In reply to by गवि

अनिंद्य 23/09/2019 - 11:19
उषा ऊथुप आणि त्यांच्या बहिणींचे गायनातले करियर कोलकात्याच्या नाईटक्लब्समध्ये सुरु झाले आणि बहरले. त्यामुळे त्या कोलकात्याबद्दल नेहेमी आपुलकीने बोलतात. प्रतिसादाबद्दल आभार.

Rajesh188 21/09/2019 - 20:44
आताचे कोलकत्ता हे मृत शहर आहे कायदा सुव्यवस्थेच्या पूर्ण बोजवारा उडाला आहे . व्यापारी लोकांनी कोलकत्ता सोडले आहे . बांगलादेशी घुसखोरांची भरमसाठ संख्या ह्या शहरात आहे ..विसा साठी बंगाल हे नाव ऐकून कसून चोकशी केली जाते .. जे लेखात सांगितलं आहे तो इतिहास आहे वर्तमान विपरीत आहे

चामुंडराय 22/09/2019 - 21:40
आमार कोलकाता सोनार कोलकाता एकाचवेळी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रबिन्द्रोनाथ टागोर इत्यादी थोर विभूतींमुळे आदर आणि त्याच बरोबरीने केवळ "टू सूट द टंग ऑफ देअर मास्टर्स" स्वतःचे नाव देखील बदलणारी लोकं अश्या संमिश्र भावना आहेत बंग बंधूंबद्दल !!

अनिंद्य 23/09/2019 - 11:56
@ Rajesh188 मृत शहर आहे म्हणता ? मग लेखमालेत पुढे वाचण्यासारखे काहीच नाही तुमच्यासाठी. @ चामुंडराय, सगळेच लोक सारखे कसे असतील ? त्यामुळेच संमिश्र भावना असणे नॉर्मल आहे :-)

अनिंद्य 24/09/2019 - 11:47
@ आजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आज प्रकाशित केला आहे, इथे वाचता येईल : - http://www.misalpav.com/node/45361

चौथा कोनाडा 07/10/2019 - 18:27
वाह, कोलकात्याची अतिशय सुंदर ओळख ! जुना इतिहास देखिल रोचक पद्धतीने मांडलाय ! लेखनसशैली, अप्रतिम !

अनिंद्य _/\_

आता हे सर्वभाग आमार कोलकाता चवीचावी ने वाचणार !

रुपी 03/06/2020 - 10:00
सुरेख! छान सुरुवात. खूप दिवसांपासून ही लेखमाला वाचायची राहिली होती. आता वाचते पुढचेही भाग. तुम्ही अजून एखाद्या शेजार्यावर लिहायचा विचार नक्की करा.

In reply to by रुपी

अनिंद्य 03/06/2020 - 18:02
@ रुपी, आभार. जरुर वाचा. प्रतिक्रिया अवश्य द्या, त्यांची मला पुढील लेखनात सुधारणेसाठी मदत होते. ... शेजारी ? ... शायद थोडे समय के बाद :-)
लेखनप्रकार
प्रास्ताविक आणि मनोगत :- 'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले.

नृत्यांगना..... अहं...... !!! (भाग 2)

ज्योति अळवणी ·

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्कजी मी देखील त्या पिढीतली नाही. पण नूतनचे भावस्पर्शी डोळे आणि अप्रतिम अदाकारी कोणत्याही पिढीला आवडेल अशीच आहे असं मला वाटतं.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्कजी मी देखील त्या पिढीतली नाही. पण नूतनचे भावस्पर्शी डोळे आणि अप्रतिम अदाकारी कोणत्याही पिढीला आवडेल अशीच आहे असं मला वाटतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नृत्यांगना..... अहं...... !!! (भाग 2) मागील शुक्रवारी मी 'प्यार किया तो डरना क्या....' या गाण्यामधून सिनेसृष्टीच्या all time लावण्य सम्राज्ञी मधुबालाबद्दल आणि त्या अजरामर गाण्याबद्दल लिहिलं होतं. आज अशाच एका भाव सम्राज्ञी नूतनबद्दल थोडंस.... आणि एका कदाचित फारशा परिचित नसलेल्या गाण्याबद्दल..... ज्यामध्ये तिने नृत्य न करूनही काही क्षण मोहक आणि अर्थपूर्ण पदन्यास दाखवले आहेत.... आणि संपूर्ण गाणं भावविभोर नेत्रांमधून संयत प्रणय व्यक्त करत गाण्याच्या प्रत्येक शब्दला न्याय दिला आहे. 'मोरा गोरा अंग लैले.... मोहे शाम रंग दैदे.... छुप जाऊंगी रात ही मे....

आनंदाचे डोहीं आनंद तरंग।

टर्मीनेटर ·

गाण्यांवर डान्स ही केला तर खूपच रिलॅक्स वाटते. मी तर बंद खोलीत दादा कोंडके पासून हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या तालावर मस्त नाचून घेतो. मला जास्त मजा दलेर मेहंदी च्या तुनूक तुनूक तारारा गाण्यावर नाचताना येते. मस्त फुल आवाज करुन द्यायचा.

टर्मीनेटर 11/08/2019 - 23:56
एक वेगळा प्रयोग करण्याच्या नादात अर्धवट लेख प्रकाशित झाल्याबद्दल सर्वप्रथम माफी मागतो सर्व मिपाकरांची! एक एक व्हिडिओ बद्दल लिहिल्या नंतर प्रत्येकवेळी पूर्वपरीक्षण वर क्लिक करत होतो, अजून काही व्हिडिओज टाकायचे होते पण १२ व्या व्हिडिओ नंतर पूर्वपरीक्षण ऐवजी 'प्रकाशित करा' वर क्लिक झाली आणि अर्धवट लेख प्रकाशित झाला.

टर्मीनेटर 12/08/2019 - 00:05
धन्यवाद तमराज किल्विष आणि कुमार१ साहेब. @तमराज किल्विष - लिव्ह लाईफ किंग साईझ. मस्त गाणी ऐका, नाचा, ज्यातून आनंद मिळेल ते ते सर्व करा!

In reply to by चामुंडराय

टर्मीनेटर 12/08/2019 - 01:48
धन्यवाद चामुंडराय. क्रमांक १ बघितल्या नंतरचे आपले मत वाचायला जास्त आवडेल!

In reply to by चामुंडराय

टर्मीनेटर 13/08/2019 - 11:12
चामुंडराय साहेब, दिसतोय कि तो व्हिडिओ, टर्मिनेट नाही झालाय :) फक्त क्रमांक ४ चा व्हिडिओ Eros Now वाल्यांनी एम्बेड करण्यास प्रतिबंधित केल्याने तो धाग्यात न दिसत युट्युब वरच बघता येतोय.

जॉनविक्क 12/08/2019 - 12:17
आपलं लय फेवरीट. तसच ते लॉलीपॉप गाणं आणि नागीण डांन्स गाणी मन एकदम फ्रेश करतात. फक्त सोबत चकना, माल, सिगारेट, एक्षेविस तीनशे अथवा फुलचंद असेल तर धमाल होते माझी

राघव 12/08/2019 - 13:16
गल्लां गुडिया - दिल धडकने दो.. या गाण्याचे चित्रण नुसतं बघायला देखील मजा येते.. नीट पाह्यलं तर लक्षात येईल, हे संपूर्ण गाणं एका शॉट मधे शूट झालंय!

टर्मीनेटर 13/08/2019 - 11:08
@ महासंग्राम: बॉब डिलनच BLOWIN IN THE WIND ऐकतो, सुचवणी साठी धन्यवाद. @ ज्योति अळवणी आणि पद्मावतिजी धन्यवाद. @ जॉनविक्क: तुम्ही सांगितलेलं गाणं हळदी समारंभात DJ वर ऐकलय, पण त्याचा व्हिडिओ नाही पाहण्यात आलाय अजून. बाकी सोबतीला असलेल्या वस्तूंची यादी भारी आहे, पानाचा फुलचंद हा प्रकार अजून मी ट्राय नाही केलाय :) @ राघव:
गल्लां गुडिया - दिल धडकने दो.. या गाण्याचे चित्रण नुसतं बघायला देखील मजा येते.. नीट पाह्यलं तर लक्षात येईल, हे संपूर्ण गाणं एका शॉट मधे शूट झालंय!
आत्ता हा व्हिडिओ पुन्हा पहिला, ह्या आधी कित्येकदा पाहूनही ही गोष्ट लक्षात नव्हती आली. चित्रीकरणातील हा बारकावा निदर्शनास आणल्याबद्दल आपले विशेष आभार. @ यशोधरा: ह्या लेखात Custom CSS चा वापर केल्याने फॉन्ट वेगळा दिसतोय.

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 13/08/2019 - 12:45
ह्या लेखात Custom CSS चा वापर केल्याने फॉन्ट वेगळा दिसतोय.
नुसता फॉन्टच वेगळा नाही तर प्रतिसादकाचे नावाचा रंग, साईडपॅनलमधल्या नॅव्हेगेशन लिंक्स आदींचे रंग ह्या गोष्टीही बदलल्या गेल्या आहेत. ;) पण एकंदरीत रचना देखणी केली आहे लेखाची. खूप आवडली.

In reply to by अभ्या..

जॉनविक्क 13/08/2019 - 12:54
फक्त लेखातील मजकूराची सजावटही बदलता आली असती परंतू लेखकाला बहुतेक आख्खा धागाच मिपावर एकदम हटके अन वेगळाच असावा असं मनापासून वाटत असल्याने बहुदा याबाबत त्यांनी मनापासून मेहनत घेतली आहे असे वाटत आहे:)

जॉनविक्क 13/08/2019 - 12:10
आत्ता हा व्हिडिओ पुन्हा पहिला, ह्या आधी कित्येकदा पाहूनही ही गोष्ट लक्षात नव्हती आली. चित्रीकरणातील हा बारकावा निदर्शनास आणल्याबद्दल आपले विशेष आभार.
खरं का काय ? हम्म मग हे गाणे सुद्धा बघून घ्या नक्की आवडेल https://m.youtube.com/watch?v=bg8p6wsxry4 हा घ्या हलगी गाण्याचा व्हिडीओ https://m.youtube.com/watch?v=XfivqjQzu8Y फुलचंद पान हा एक प्रसिद्ध प्रकार आहेच फक्त 120-300 टाईप मज्या हवी असेल तर कडक रिमझिम टाका असे सांगावे लागेल ;) नाचायला धमाल येते.

In reply to by जॉनविक्क

टर्मीनेटर 13/08/2019 - 12:48
चले जैसे हवाए... आवडला! पण हलगी वाला मात्र लो बजेट, पार्श्वभूमी, कलाकारांची निवड आणि सुमार नृत्य दिग्दर्शनाच्या एकंदरीत परिणामाने फारच चीप वाटला :)

In reply to by टर्मीनेटर

जॉनविक्क 13/08/2019 - 13:08
मग ती व्हॅट69 असो की पव्वा . बरोबर ना ? लॉलीपॉप गाणेही सुचवले होते पण आता तेही भोजपुरी असल्याने चिपच वाटेल की हो :( बाकी अफलातून डान्स स्टेप्स साठी सलमान काजोलचे हे गाणे स्टार्ट टू फिनिश बघणे मस्टच. ऑफिस मधला सर्व ताण हलका करायचे पोटेनशील ह्यात आहे https://m.youtube.com/watch?v=AYxpSOZ_zsk हे पण आपलं ऑल टाईम फेवरीट, डांस ला तोड़च नाही https://m.youtube.com/watch?v=mmYoBNtWEqI

In reply to by जॉनविक्क

टर्मीनेटर 14/08/2019 - 12:35
@जॉनविक्क
आनंदाचे डोहीं आनंद तरंग निर्माण होणे म्हत्वाचे मग ती व्हॅट69 असो की पव्वा . बरोबर ना ?
सहमत! स्कॉच ते पौव्वा ठीक आहे, पण खोपडी मात्र नकोच... :) :)
लॉलीपॉप गाणेही सुचवले होते पण आता तेही भोजपुरी असल्याने चिपच वाटेल की हो :(
लॉलीपॉप बघतो आज, भाषा भोजपुरी असो कि मगधी, मैथिली त्याचे वावडे नाही. एकाही शब्दाचा अर्थ समजत नसला तरी जगातल्या कुठल्याही भाषेतले संगीत मी ऐकतो, पण जिथे बघण्याचा विषय येतो तिथे मात्र काही किमान अपेक्षा असतात :) आपण सांगितलेले 'ओढली चुनरिया' व 'चिक बुक राईले' हे आणि प्रभूदेवाची अनेक गाणी आवडतात. धन्यवाद.

मस्त धागा आणि मस्त कलेक्शन ! फक्त मल्हारी गाणे सोडून. भन्साळ्याने बाजीरावांना नाचायला लावल्याने या गाण्याचा तिटकारा आहे. खर तर एक प्रियांका सोडली तर पुर्ण चित्रपट माझ्या डोक्यात गेला. सावळी, लंबुटांग पिडीका पादुकोठे कोणत्या अँगलने मस्तानी वाटते ते एका नरसाळ्याच ठाउक. असो. बर्‍याच जुन्या गाण्यांची उजळणी करुन दिल्याबध्द्ल धन्यवाद.

In reply to by दुर्गविहारी

टर्मीनेटर 14/08/2019 - 12:44
@ दुर्गविहारी - धन्यवाद. मी बाजीराव मस्तानी अजून बघितला नाहीये, पण त्यातली मल्हारी आणि पिंगा (अर्थात प्रियांका मुळे) ही दोन गाणी ऐकायला आणि बघायला आवडतात.

जेम्स वांड 14/08/2019 - 10:20
आणि काय कलेक्शन आहे. :) माझा पण युट्युब हा एक सहारा असतो नकारात्मकतेतून बाहेरून यायला. माझ्या कलेक्शन मध्ये ९०च्या दशकातील प्रसिद्ध इंडीपॉप असते (कॉलॉनिअल कझीन्स, हरिहरन सेपरेट, लकी अली, शान, शुभा मुद्गल, अलिशा चिनॉय वगैरे सगळी मंडळी, अगदी आचरट रॅप पण असतात देवांग पटेलची). त्यासोबत हल्लीच एक नवा शौक लागलाय रेस्टोरेशन व्हिडीओज पाहायचा. त्यातही टॉय रेस्टोरेशन. टोंका कंपनीची ऑल मेटल खेळणी (डंप ट्रक, क्रेन्स, जीप,विमाने इत्यादी) ती पार गंजलेली असतात मग कोणीतरी पेशन्सनं ती सगळी सुटी करतो, त्याला उत्तम सँड ब्लास्टिंग करतो, प्रायमर वगैरे मारून झक्क नवं रूप देतो, एकंदरीत ते "पुनःसर्जन" पाहून नकारात्मकता त्या मेटल वरील गंजा प्रमाणेच सँडब्लास्ट केल्यासारखी निघून जाते हा व्हिडिओ पहा मस्त आहे

In reply to by जेम्स वांड

टर्मीनेटर 14/08/2019 - 13:24
@ जेम्स वांड - धन्यवाद. ९०च्या दशकातील इंडीपॉप बद्दल प्रचंड सहमत! तेव्हाचे बॉम्बे वायकिंगचे क्या सुरत है.. क्या सुरत है , रूप तेरा मस्ताना-रिमिक्स , Q FUNK , दिल बोले बूम बूम ही गाणी विशेष आवडती. अचरट गाण्यांच्या बाबतीत बोलायचे तर गोविंदाची कितीतरी गाणी धमाल आहेत, त्यातले हे एक आनन फानन :) :) 1980 Mighty Tonka Dump Truck Restoration हा तुम्ही सुचवलेला व्हिडिओ बघितला, मस्त आहे. क्रिएटीव्ह व्हिडीओज मला पण बघायला खूप आवडतात. सध्या एका चीनी आजोबांचे (Grandpa Amu) व्हिडीओज बघण्याचा नाद लागला आहे. आपल्या छोट्या नातवासाठी लाकूड, बांबू वगैरे वापरून खेळणी, वस्तू बनवणारे आजोबा आणि त्यांचा नातू खूप क्युट आहेत, कसले कुशल कारागीर आहेत ते, तुम्ही पण बघा नक्की आवडतील!

गाण्यांवर डान्स ही केला तर खूपच रिलॅक्स वाटते. मी तर बंद खोलीत दादा कोंडके पासून हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या तालावर मस्त नाचून घेतो. मला जास्त मजा दलेर मेहंदी च्या तुनूक तुनूक तारारा गाण्यावर नाचताना येते. मस्त फुल आवाज करुन द्यायचा.

टर्मीनेटर 11/08/2019 - 23:56
एक वेगळा प्रयोग करण्याच्या नादात अर्धवट लेख प्रकाशित झाल्याबद्दल सर्वप्रथम माफी मागतो सर्व मिपाकरांची! एक एक व्हिडिओ बद्दल लिहिल्या नंतर प्रत्येकवेळी पूर्वपरीक्षण वर क्लिक करत होतो, अजून काही व्हिडिओज टाकायचे होते पण १२ व्या व्हिडिओ नंतर पूर्वपरीक्षण ऐवजी 'प्रकाशित करा' वर क्लिक झाली आणि अर्धवट लेख प्रकाशित झाला.

टर्मीनेटर 12/08/2019 - 00:05
धन्यवाद तमराज किल्विष आणि कुमार१ साहेब. @तमराज किल्विष - लिव्ह लाईफ किंग साईझ. मस्त गाणी ऐका, नाचा, ज्यातून आनंद मिळेल ते ते सर्व करा!

In reply to by चामुंडराय

टर्मीनेटर 12/08/2019 - 01:48
धन्यवाद चामुंडराय. क्रमांक १ बघितल्या नंतरचे आपले मत वाचायला जास्त आवडेल!

In reply to by चामुंडराय

टर्मीनेटर 13/08/2019 - 11:12
चामुंडराय साहेब, दिसतोय कि तो व्हिडिओ, टर्मिनेट नाही झालाय :) फक्त क्रमांक ४ चा व्हिडिओ Eros Now वाल्यांनी एम्बेड करण्यास प्रतिबंधित केल्याने तो धाग्यात न दिसत युट्युब वरच बघता येतोय.

जॉनविक्क 12/08/2019 - 12:17
आपलं लय फेवरीट. तसच ते लॉलीपॉप गाणं आणि नागीण डांन्स गाणी मन एकदम फ्रेश करतात. फक्त सोबत चकना, माल, सिगारेट, एक्षेविस तीनशे अथवा फुलचंद असेल तर धमाल होते माझी

राघव 12/08/2019 - 13:16
गल्लां गुडिया - दिल धडकने दो.. या गाण्याचे चित्रण नुसतं बघायला देखील मजा येते.. नीट पाह्यलं तर लक्षात येईल, हे संपूर्ण गाणं एका शॉट मधे शूट झालंय!

टर्मीनेटर 13/08/2019 - 11:08
@ महासंग्राम: बॉब डिलनच BLOWIN IN THE WIND ऐकतो, सुचवणी साठी धन्यवाद. @ ज्योति अळवणी आणि पद्मावतिजी धन्यवाद. @ जॉनविक्क: तुम्ही सांगितलेलं गाणं हळदी समारंभात DJ वर ऐकलय, पण त्याचा व्हिडिओ नाही पाहण्यात आलाय अजून. बाकी सोबतीला असलेल्या वस्तूंची यादी भारी आहे, पानाचा फुलचंद हा प्रकार अजून मी ट्राय नाही केलाय :) @ राघव:
गल्लां गुडिया - दिल धडकने दो.. या गाण्याचे चित्रण नुसतं बघायला देखील मजा येते.. नीट पाह्यलं तर लक्षात येईल, हे संपूर्ण गाणं एका शॉट मधे शूट झालंय!
आत्ता हा व्हिडिओ पुन्हा पहिला, ह्या आधी कित्येकदा पाहूनही ही गोष्ट लक्षात नव्हती आली. चित्रीकरणातील हा बारकावा निदर्शनास आणल्याबद्दल आपले विशेष आभार. @ यशोधरा: ह्या लेखात Custom CSS चा वापर केल्याने फॉन्ट वेगळा दिसतोय.

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 13/08/2019 - 12:45
ह्या लेखात Custom CSS चा वापर केल्याने फॉन्ट वेगळा दिसतोय.
नुसता फॉन्टच वेगळा नाही तर प्रतिसादकाचे नावाचा रंग, साईडपॅनलमधल्या नॅव्हेगेशन लिंक्स आदींचे रंग ह्या गोष्टीही बदलल्या गेल्या आहेत. ;) पण एकंदरीत रचना देखणी केली आहे लेखाची. खूप आवडली.

In reply to by अभ्या..

जॉनविक्क 13/08/2019 - 12:54
फक्त लेखातील मजकूराची सजावटही बदलता आली असती परंतू लेखकाला बहुतेक आख्खा धागाच मिपावर एकदम हटके अन वेगळाच असावा असं मनापासून वाटत असल्याने बहुदा याबाबत त्यांनी मनापासून मेहनत घेतली आहे असे वाटत आहे:)

जॉनविक्क 13/08/2019 - 12:10
आत्ता हा व्हिडिओ पुन्हा पहिला, ह्या आधी कित्येकदा पाहूनही ही गोष्ट लक्षात नव्हती आली. चित्रीकरणातील हा बारकावा निदर्शनास आणल्याबद्दल आपले विशेष आभार.
खरं का काय ? हम्म मग हे गाणे सुद्धा बघून घ्या नक्की आवडेल https://m.youtube.com/watch?v=bg8p6wsxry4 हा घ्या हलगी गाण्याचा व्हिडीओ https://m.youtube.com/watch?v=XfivqjQzu8Y फुलचंद पान हा एक प्रसिद्ध प्रकार आहेच फक्त 120-300 टाईप मज्या हवी असेल तर कडक रिमझिम टाका असे सांगावे लागेल ;) नाचायला धमाल येते.

In reply to by जॉनविक्क

टर्मीनेटर 13/08/2019 - 12:48
चले जैसे हवाए... आवडला! पण हलगी वाला मात्र लो बजेट, पार्श्वभूमी, कलाकारांची निवड आणि सुमार नृत्य दिग्दर्शनाच्या एकंदरीत परिणामाने फारच चीप वाटला :)

In reply to by टर्मीनेटर

जॉनविक्क 13/08/2019 - 13:08
मग ती व्हॅट69 असो की पव्वा . बरोबर ना ? लॉलीपॉप गाणेही सुचवले होते पण आता तेही भोजपुरी असल्याने चिपच वाटेल की हो :( बाकी अफलातून डान्स स्टेप्स साठी सलमान काजोलचे हे गाणे स्टार्ट टू फिनिश बघणे मस्टच. ऑफिस मधला सर्व ताण हलका करायचे पोटेनशील ह्यात आहे https://m.youtube.com/watch?v=AYxpSOZ_zsk हे पण आपलं ऑल टाईम फेवरीट, डांस ला तोड़च नाही https://m.youtube.com/watch?v=mmYoBNtWEqI

In reply to by जॉनविक्क

टर्मीनेटर 14/08/2019 - 12:35
@जॉनविक्क
आनंदाचे डोहीं आनंद तरंग निर्माण होणे म्हत्वाचे मग ती व्हॅट69 असो की पव्वा . बरोबर ना ?
सहमत! स्कॉच ते पौव्वा ठीक आहे, पण खोपडी मात्र नकोच... :) :)
लॉलीपॉप गाणेही सुचवले होते पण आता तेही भोजपुरी असल्याने चिपच वाटेल की हो :(
लॉलीपॉप बघतो आज, भाषा भोजपुरी असो कि मगधी, मैथिली त्याचे वावडे नाही. एकाही शब्दाचा अर्थ समजत नसला तरी जगातल्या कुठल्याही भाषेतले संगीत मी ऐकतो, पण जिथे बघण्याचा विषय येतो तिथे मात्र काही किमान अपेक्षा असतात :) आपण सांगितलेले 'ओढली चुनरिया' व 'चिक बुक राईले' हे आणि प्रभूदेवाची अनेक गाणी आवडतात. धन्यवाद.

मस्त धागा आणि मस्त कलेक्शन ! फक्त मल्हारी गाणे सोडून. भन्साळ्याने बाजीरावांना नाचायला लावल्याने या गाण्याचा तिटकारा आहे. खर तर एक प्रियांका सोडली तर पुर्ण चित्रपट माझ्या डोक्यात गेला. सावळी, लंबुटांग पिडीका पादुकोठे कोणत्या अँगलने मस्तानी वाटते ते एका नरसाळ्याच ठाउक. असो. बर्‍याच जुन्या गाण्यांची उजळणी करुन दिल्याबध्द्ल धन्यवाद.

In reply to by दुर्गविहारी

टर्मीनेटर 14/08/2019 - 12:44
@ दुर्गविहारी - धन्यवाद. मी बाजीराव मस्तानी अजून बघितला नाहीये, पण त्यातली मल्हारी आणि पिंगा (अर्थात प्रियांका मुळे) ही दोन गाणी ऐकायला आणि बघायला आवडतात.

जेम्स वांड 14/08/2019 - 10:20
आणि काय कलेक्शन आहे. :) माझा पण युट्युब हा एक सहारा असतो नकारात्मकतेतून बाहेरून यायला. माझ्या कलेक्शन मध्ये ९०च्या दशकातील प्रसिद्ध इंडीपॉप असते (कॉलॉनिअल कझीन्स, हरिहरन सेपरेट, लकी अली, शान, शुभा मुद्गल, अलिशा चिनॉय वगैरे सगळी मंडळी, अगदी आचरट रॅप पण असतात देवांग पटेलची). त्यासोबत हल्लीच एक नवा शौक लागलाय रेस्टोरेशन व्हिडीओज पाहायचा. त्यातही टॉय रेस्टोरेशन. टोंका कंपनीची ऑल मेटल खेळणी (डंप ट्रक, क्रेन्स, जीप,विमाने इत्यादी) ती पार गंजलेली असतात मग कोणीतरी पेशन्सनं ती सगळी सुटी करतो, त्याला उत्तम सँड ब्लास्टिंग करतो, प्रायमर वगैरे मारून झक्क नवं रूप देतो, एकंदरीत ते "पुनःसर्जन" पाहून नकारात्मकता त्या मेटल वरील गंजा प्रमाणेच सँडब्लास्ट केल्यासारखी निघून जाते हा व्हिडिओ पहा मस्त आहे

In reply to by जेम्स वांड

टर्मीनेटर 14/08/2019 - 13:24
@ जेम्स वांड - धन्यवाद. ९०च्या दशकातील इंडीपॉप बद्दल प्रचंड सहमत! तेव्हाचे बॉम्बे वायकिंगचे क्या सुरत है.. क्या सुरत है , रूप तेरा मस्ताना-रिमिक्स , Q FUNK , दिल बोले बूम बूम ही गाणी विशेष आवडती. अचरट गाण्यांच्या बाबतीत बोलायचे तर गोविंदाची कितीतरी गाणी धमाल आहेत, त्यातले हे एक आनन फानन :) :) 1980 Mighty Tonka Dump Truck Restoration हा तुम्ही सुचवलेला व्हिडिओ बघितला, मस्त आहे. क्रिएटीव्ह व्हिडीओज मला पण बघायला खूप आवडतात. सध्या एका चीनी आजोबांचे (Grandpa Amu) व्हिडीओज बघण्याचा नाद लागला आहे. आपल्या छोट्या नातवासाठी लाकूड, बांबू वगैरे वापरून खेळणी, वस्तू बनवणारे आजोबा आणि त्यांचा नातू खूप क्युट आहेत, कसले कुशल कारागीर आहेत ते, तुम्ही पण बघा नक्की आवडतील!
स्वतः आनंदी, हसतमुख राहणे आणि आसपासच्या सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य पाहणे कोणाला नाही आवडत? पण नेहमीच आनंदी, हसतमुख राहणे इतके सोपे नाही.

नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!!

ज्योति अळवणी ·

अमर विश्वास 09/08/2019 - 22:07
छुप ना सकेगा इश्क हमारा... चारो तरफ हे उनका नजारा... या ओळीच्या वेळी शीशमहालात दिसणारी अनेक प्रतिबिंबे.. आणि कोरस चा घुमणारा आवाज .... चारो तरफ हे उनका नजारा... हे सिद्ध करणारा

मारवा 10/08/2019 - 05:15
माझे अत्यंत आवडतं गाणं अनेकवेळा बघतो तुम्ही जे म्हणता ते तंतोतंत खरं आहे मधुबाला चे नृत्य फारच प्राथमिक इनफॅक्ट पुअर दर्जाच आहे. सब जान तिच्या डोळ्यातच आहे खर म्हणजे तिच्या डोळ्यावरुन लक्ष हटत नाही त्या गाण्यात हिप्नॉटीक आहे ते. यातील दोन्ही चॅलेंजींग मोड मधल्या ओळी आज कहेंगे दिलका फसाना जान भी ले ले चाहे जमाना आणि पर्दा नही जब कोई खुदा से बंदो से पर्दा करना क्या या प्रचंड आवडतात गाण्यातला ठेका पण सुंदर आहे. शीशमहालातील प्रतिबिंब दाखवण्यासाठी त्या काळात एक भारी युक्ती दिग्दर्शकाने योजलेली होती असे वाचल्याचे स्मरते.

In reply to by मारवा

योगी९०० 10/08/2019 - 10:03
फार छान रसग्रहण ...माझे आवडते गाणे..!! शीशमहालातील प्रतिबिंब दाखवण्यासाठी त्या काळात एक भारी युक्ती दिग्दर्शकाने योजलेली होती असे वाचल्याचे स्मरते. अशीच युक्ती संगीतकार नौशाद यांनी कोरस साठी वापरली. के.आसिफ(दिग्दर्शक) ने जेव्हा त्यांना ह्या गाण्याची सिच्युएशन सांगितली आणि शीशमहालात अनेक अनारकलीच्या प्रतिमा गात असतात असे सांगितले तेव्हा नौशाद यांना काहीतरी वेगळे करावे असे वाटले. त्यामुळे त्यांनी कोरसच्या आवाजासाठी इतर कोणाला न घेता लता मंगेशकर यांचाच आवाज अनेक टेपरेकॉर्डवर एकाच वेळी वाजवून परत रेकॉर्ड केला. असे त्यांनी २-३ दा केले असावे. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकले की जाणवते की कोरसमधले सगळेच आवाज लता मंगेशकरांचेच आहेत. "छुप ना सकेगा " आणि शेवटी "प्यार किया तो डरना क्या" हे जेव्हा शीशमहालातील अनारकली म्हणत असतात तेव्हा कोरस ऐकू येतो. तसेच अजून एक मला वाटलेले वैशिष्ठ म्हणजे प्रत्येक कडव्याची चाल थोडी वेगळी आहे. बर्‍याचदा गाण्यांचे सर्व कडवी एकाच चालीत असतात. इथे थोडाफार फरक जाणवतो.

विजुभाऊ 10/08/2019 - 06:18
खूप छान लेख आहे. मधुबाला कितीही वेळा पाहिली तरी मन भरत नाही इतकी सुंदर चेहेर्‍याची नटी होती. डोळे दाक्षीणात्य मीनाक्षी पद्धतीचे नसूनही जीचे डोळे खूप बोलके होते. अशी तीच्या अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना या गाण्यायात तो पुनः प्रत्यय येतोच. एकच गोष्ट खटकली. नृत्यांगना हा शब्द योग्य आहे मात्र नेत्रांगना हा शब्द चुकीचा आहे असे मला वाटते. नृत्य जिच्या अंगी आहे ती नृत्यांगना हे असे

नेत्रांगना

या शब्दा बद्दल म्हणता येणार नाही. नेत्रांगना या ऐवजी सुनयना., चंचलनयनी विद्युतनयनी , मृगनयनी असे शब्द वापरता येतील

In reply to by विजुभाऊ

नेत्रांगना हा शब्दच नाही. पण नृत्याचे उत्तम अंग असलेली ती नृत्यांगना! म्हणून.... नेत्रातून उत्तम भावना व्यक्त करण्याचे अंग असलेली ती नेत्रांगना! असा विचार करून शब्द रचना केली आहे

मधुबाला असे नुसते जरी कोणी म्हणाले तरी काळजात कचकन कळ जाते, आणि तोच मधुबालाचा यु एस पी होता. "प्यार किया तो डरना क्या?" असे म्हणणारी मधुबाला आपल्या सुंदर चेहर्‍याने आणि बोलक्या डोळ्यांनी अख्खे गाणे तारून नेते. मधे मधे दिसणारा दिलीपकुमारचा मख्ख आणि निर्विकार चेहरा पाहून असे वाटते की अरे ही बया का बरं या दगडा साठी एवढे सुंदर गाणे वाया घालवते आहे? पण परत मधुबाला साठी म्हणून अ‍ॅटजेस्ट करत हे गाणे संपूर्ण पहावे लागते. मधुबालाला अजिबातच नाचता येत नव्हते पण त्याने काही फरक पडत नाही. मधुबालाचे असेच आवडणारे अजून एक गाणे म्हणजे "आईये मेहेरबां" या गाण्यात ती जास्त मोहक दिसली आहे आणि ज्या लडिवाळ पणे ती हे गाणे पेश करते त्याला तोड नाही. अर्थात आशाताईंच्या आवाजाला सुध्दा तितकेच श्रेय द्यावे लागेल. देवानंदला "अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना" असे म्हणणारी मधुबाला जास्त रमलेली दिसते ती किशोरकुमार बरोबर "मिस्टर अँड मिसेस ५५", "हाफ तिकीट", "झुमरु" आणि "चलती का नाम गाडी" हे या जोडीचे सिनेमे मी अनेक वेळा पाहिले आहेत. पैजरबुवा,

टर्मीनेटर 10/08/2019 - 13:52
मुघल-ए-आझम चित्रपटातील 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'तेरी मेहफिल में किस्मत अजमा कर' ही दोन्ही गाणी मला फार आवडत असल्याने युट्यूब वर कित्येकदा बघत असतो. मधुबाला बद्दल काय बोलणार? लाजवाब होती ती!

शब्दसखी 11/08/2019 - 18:33
छान रसग्रहण! अवांतर: मागे एकदा बहुधा इसाक मुजावर (चू. भू. दे. घे. ) यांच्या एका लेखात असे वाचले होते की ह्या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी मधुबाला आजारी होती. त्यामुळे तिचे close-ups फक्त तिने दिले होते आणि long shots मध्ये गोपीकृष्ण हा नर्तक- नट होता. तो तिचा फॅन असल्यामुळे ह्यासाठी तयार झाला होता.

अमर विश्वास 09/08/2019 - 22:07
छुप ना सकेगा इश्क हमारा... चारो तरफ हे उनका नजारा... या ओळीच्या वेळी शीशमहालात दिसणारी अनेक प्रतिबिंबे.. आणि कोरस चा घुमणारा आवाज .... चारो तरफ हे उनका नजारा... हे सिद्ध करणारा

मारवा 10/08/2019 - 05:15
माझे अत्यंत आवडतं गाणं अनेकवेळा बघतो तुम्ही जे म्हणता ते तंतोतंत खरं आहे मधुबाला चे नृत्य फारच प्राथमिक इनफॅक्ट पुअर दर्जाच आहे. सब जान तिच्या डोळ्यातच आहे खर म्हणजे तिच्या डोळ्यावरुन लक्ष हटत नाही त्या गाण्यात हिप्नॉटीक आहे ते. यातील दोन्ही चॅलेंजींग मोड मधल्या ओळी आज कहेंगे दिलका फसाना जान भी ले ले चाहे जमाना आणि पर्दा नही जब कोई खुदा से बंदो से पर्दा करना क्या या प्रचंड आवडतात गाण्यातला ठेका पण सुंदर आहे. शीशमहालातील प्रतिबिंब दाखवण्यासाठी त्या काळात एक भारी युक्ती दिग्दर्शकाने योजलेली होती असे वाचल्याचे स्मरते.

In reply to by मारवा

योगी९०० 10/08/2019 - 10:03
फार छान रसग्रहण ...माझे आवडते गाणे..!! शीशमहालातील प्रतिबिंब दाखवण्यासाठी त्या काळात एक भारी युक्ती दिग्दर्शकाने योजलेली होती असे वाचल्याचे स्मरते. अशीच युक्ती संगीतकार नौशाद यांनी कोरस साठी वापरली. के.आसिफ(दिग्दर्शक) ने जेव्हा त्यांना ह्या गाण्याची सिच्युएशन सांगितली आणि शीशमहालात अनेक अनारकलीच्या प्रतिमा गात असतात असे सांगितले तेव्हा नौशाद यांना काहीतरी वेगळे करावे असे वाटले. त्यामुळे त्यांनी कोरसच्या आवाजासाठी इतर कोणाला न घेता लता मंगेशकर यांचाच आवाज अनेक टेपरेकॉर्डवर एकाच वेळी वाजवून परत रेकॉर्ड केला. असे त्यांनी २-३ दा केले असावे. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकले की जाणवते की कोरसमधले सगळेच आवाज लता मंगेशकरांचेच आहेत. "छुप ना सकेगा " आणि शेवटी "प्यार किया तो डरना क्या" हे जेव्हा शीशमहालातील अनारकली म्हणत असतात तेव्हा कोरस ऐकू येतो. तसेच अजून एक मला वाटलेले वैशिष्ठ म्हणजे प्रत्येक कडव्याची चाल थोडी वेगळी आहे. बर्‍याचदा गाण्यांचे सर्व कडवी एकाच चालीत असतात. इथे थोडाफार फरक जाणवतो.

विजुभाऊ 10/08/2019 - 06:18
खूप छान लेख आहे. मधुबाला कितीही वेळा पाहिली तरी मन भरत नाही इतकी सुंदर चेहेर्‍याची नटी होती. डोळे दाक्षीणात्य मीनाक्षी पद्धतीचे नसूनही जीचे डोळे खूप बोलके होते. अशी तीच्या अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना या गाण्यायात तो पुनः प्रत्यय येतोच. एकच गोष्ट खटकली. नृत्यांगना हा शब्द योग्य आहे मात्र नेत्रांगना हा शब्द चुकीचा आहे असे मला वाटते. नृत्य जिच्या अंगी आहे ती नृत्यांगना हे असे

नेत्रांगना

या शब्दा बद्दल म्हणता येणार नाही. नेत्रांगना या ऐवजी सुनयना., चंचलनयनी विद्युतनयनी , मृगनयनी असे शब्द वापरता येतील

In reply to by विजुभाऊ

नेत्रांगना हा शब्दच नाही. पण नृत्याचे उत्तम अंग असलेली ती नृत्यांगना! म्हणून.... नेत्रातून उत्तम भावना व्यक्त करण्याचे अंग असलेली ती नेत्रांगना! असा विचार करून शब्द रचना केली आहे

मधुबाला असे नुसते जरी कोणी म्हणाले तरी काळजात कचकन कळ जाते, आणि तोच मधुबालाचा यु एस पी होता. "प्यार किया तो डरना क्या?" असे म्हणणारी मधुबाला आपल्या सुंदर चेहर्‍याने आणि बोलक्या डोळ्यांनी अख्खे गाणे तारून नेते. मधे मधे दिसणारा दिलीपकुमारचा मख्ख आणि निर्विकार चेहरा पाहून असे वाटते की अरे ही बया का बरं या दगडा साठी एवढे सुंदर गाणे वाया घालवते आहे? पण परत मधुबाला साठी म्हणून अ‍ॅटजेस्ट करत हे गाणे संपूर्ण पहावे लागते. मधुबालाला अजिबातच नाचता येत नव्हते पण त्याने काही फरक पडत नाही. मधुबालाचे असेच आवडणारे अजून एक गाणे म्हणजे "आईये मेहेरबां" या गाण्यात ती जास्त मोहक दिसली आहे आणि ज्या लडिवाळ पणे ती हे गाणे पेश करते त्याला तोड नाही. अर्थात आशाताईंच्या आवाजाला सुध्दा तितकेच श्रेय द्यावे लागेल. देवानंदला "अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना" असे म्हणणारी मधुबाला जास्त रमलेली दिसते ती किशोरकुमार बरोबर "मिस्टर अँड मिसेस ५५", "हाफ तिकीट", "झुमरु" आणि "चलती का नाम गाडी" हे या जोडीचे सिनेमे मी अनेक वेळा पाहिले आहेत. पैजरबुवा,

टर्मीनेटर 10/08/2019 - 13:52
मुघल-ए-आझम चित्रपटातील 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'तेरी मेहफिल में किस्मत अजमा कर' ही दोन्ही गाणी मला फार आवडत असल्याने युट्यूब वर कित्येकदा बघत असतो. मधुबाला बद्दल काय बोलणार? लाजवाब होती ती!

शब्दसखी 11/08/2019 - 18:33
छान रसग्रहण! अवांतर: मागे एकदा बहुधा इसाक मुजावर (चू. भू. दे. घे. ) यांच्या एका लेखात असे वाचले होते की ह्या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी मधुबाला आजारी होती. त्यामुळे तिचे close-ups फक्त तिने दिले होते आणि long shots मध्ये गोपीकृष्ण हा नर्तक- नट होता. तो तिचा फॅन असल्यामुळे ह्यासाठी तयार झाला होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!! खरं सांगू का माझं नृत्यकलेवर खूप खूप प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही चित्रपटातील कलात्मक नृत्याविष्कार मला आकर्षित करतो. मला असं वाटतं की नृत्य म्हणजे केवळ पदंन्यास किंवा हस्ताविष्कार किंवा चेहेऱ्यावरील भाव दाखवणे नाही; तर केवळ एखाद्या बोलक्या डोळ्यांच्या अभिनेत्रीकडून फारशी नृत्यकला अवगत नसताना देखील एक अजरामर गीत आपल्याला मिळतं. हिंदी चित्रपटांमध्ये अशी अनेक अजरामर गाणी आणि मास्टर पिस आहेत की जे कधी त्यातील नृत्यामुळे तर कधी नृत्यांगनेमुळे सर्वश्रुत आहेत.