मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मत

फोटोग्राफीमध्ये रमताना...

यशोधरा ·

युयुत्सु 09/06/2010 - 19:23
कॅमेरा कोणता? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

टारझन 10/06/2010 - 00:12
त्या होडीचा फोटू अगदी प्रोफेशनल ने काढल्या सारखा आलाय .. जबरा @@ ब्लॅक अँड व्हाईट आजोबा पण भारी !

यशोधरा 09/06/2010 - 19:30
त्याने काय फरक पडतो? :) नायकॉन डीएसएलाआर. डीएसएलआर असो वा पाँइट अ‍ॅंड शूट, नजर महत्वाची. पॉईंट आणि शूट कॅमेरावर पण भरपूर खेळ करता येतात, सॅचुरेशन वाढवता येतं वगैरे, वगैरे. असो.

युयुत्सु 09/06/2010 - 19:34
त्याने काय फरक पडतो? माझ्या मते बराच फरक पडतो. लोक उच्च प्रतीचा कॅमेरा वापरून पण सुमार फोटो काढतात. बाकी मला म्हाता-याचे पोर्ट्रेट आवडले. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

मदनबाण 09/06/2010 - 19:45
फोटो सुंदर आहेत... :) इतक्या सुंदर चित्रांवर वॉटरमार्क मात्र खटकतो... :( मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by मदनबाण

यशोधरा 09/06/2010 - 20:05
बाणा, वॉटरमार्क त्यातल्यात्यात खटकणार नाही अश्या पद्धतीने एका बाजूला असा टाकलेला आहे. छायाचित्रावर मधेच कुठेही आलेला नाहीये.

In reply to by यशोधरा

मदनबाण 09/06/2010 - 22:52
ह्म्म... वरुन ३रा फोटो जेव्हा मी पाहिला तेव्हा मला तसे वाटले... जाता जाता :--- मला काय वाटतं ते सांगतो,जर मी प्रोफेशनल फोटो काढुन कोणाला विकणार नसेन ( पैसा कमवणे हा उद्देश धरला तर...) तर स्वतःच्या आनंदासाठी काढलेल्या फोटोवर शिक्का मारण्यात काय अर्थ ? दुसर्‍याने वापरला तर... हरकत नाय माझी... अंबानी( धिरुभाई) काहीही वरती घेऊन जाऊ शकला नाही तर ये फोटो वोटो क्या चीज है ? ;) थोडक्यात स्वतः आनंद घ्या आणि दुसर्‍यांसाठी तो अबाधित ठेवुन जा... मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by मदनबाण

यशोधरा 09/06/2010 - 23:53
माझीसुद्धा तू काढलेले फोटो दुसर्‍या कोणी वापरले तर हरकत नाहीये रे! :D >>आणि दुसर्‍यांसाठी तो अबाधित ठेवुन जा... >> तू तर माझ्या जिवावरच उठलास की! फोटो टाकू नको असे व्यवस्थित सांग ना! नाही टाकणार! पण डायरेक वरच पोचवतोस हे मात्र अतिच झाले की भौ! :P :D

In reply to by मदनबाण

श्रावण मोडक 09/06/2010 - 23:39
वॉटरमार्क इतका नजरेत येतोय? खरं तर, नीधपच्या छायाचित्रातील वॉटरमार्कही माझ्या नजरेत आला नाही. मी छायाचित्रातील 'सौंदर्य' हुडकण्यात कमी पडलो असेन बहुदा. :) ही प्रकाशचित्रे ज्या व्यक्तीनं काढली असतात, तिची एक कला त्यात उतरलेली असते. त्या कलेचा आनंद दुसऱ्यांनीही घ्यावा यासाठीच ती प्रकाशित केली जातात. पण जिथे प्रकाशित होतात तिथून ती उचलली जाण्याची शक्यता या तंत्रातच आहे. ती अगदी कुणी फुकट वापरली तरी, ती उचलेगिरीच असते. तसे होऊ नये हे हुन्नरी माणसाला वाटणारच आणि त्यासाठी तो दक्षता घेणारच. त्यात त्याचे काहीही चुकत नाही. आणि माध्यमांमध्ये असे लोक असतातच जे अशा कृती उचलतात. म्हणूनच या तंत्रज्ञानात वॉटरमार्कही आले. त्यांचा अवलंब होणारच. उलट अनेकजण तो करत नसल्याचे पाहून मला आश्चर्य वाटते. या वॉटरमार्कमुळे या कलेचा आस्वाद घेता येत नसेल तर त्याचा दोष माध्यमावर टाकला पाहिजे, कारण चोरी होणार नाही अशा रीतीने या कलाकृती प्रकाशित करता न येणं हा माध्यमाचा अपुरेपणा आहे. या माध्यमांमध्ये ही प्रकाशचित्रे अशाच वॉटरमार्कसह येतील हे माणसाचाच एकूण या माध्यमांवरील इतिहास पाहता स्पष्ट आहे. (आता इथं, खरं तर, माध्यमाचा काय दोष? ते खुलं असणं योग्यच असं कोणीही म्हणेल. तत्वतः मी सहमत आहे. पण तेवढा खुलेपणा झेपण्याची माणसाची लायकी, किंवा पात्रता म्हणूया, नसेल तर तो दोष माणसं स्वतःवर न घेता माध्यमावरच टाकतील हे नक्की!!! मी फक्त तेच लिहितोय.) यापलीकडे अस्सल आस्वादासाठी कलाकाराशी संपर्क साधून इतर माध्यमांचा विचार करता येतोच.

In reply to by श्रावण मोडक

चतुरंग 10/06/2010 - 00:09
(वॉटरमार्क्स थेट दिसणार नाहीत फक्त संगणकाचा शापक (कर्सर) चित्रावरुन फिरला तरच दिसतील असे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे का?) चतुरंग

In reply to by चतुरंग

श्रावण मोडक 10/06/2010 - 00:42
उत्तम सूचना. तांत्रीक, मांत्रिकांनी यावर जरूर विचार करावा. प्रेरणा - याच धाग्यातील पहिले, तिसरे, चौथे, पाचवे आणि सहावे प्रकाशचित्र घ्या. त्यातील वॉटरमार्कचा भाग कापून टाकला तरीही ती प्रकाशचित्रे (अर्थात, थोडी डावी, पण) उत्तमच राहतात. १, ३, ४ मध्ये किंचित खोली जाते. पण म्हणून स्वयंभूपणे न्यून येत नाही. न्यून दिसते ते मूळ छायाचित्राच्याच संदर्भात. याचा अर्थ इथं घेतलेली दक्षताही पुरेशी नाही. हे पाहिले की, नीधपने टाकलेले वॉटरमार्क अगदी प्रकाशचित्राच्या मध्ये का आहेत हे पटते. यातली कुठलीही तांत्रीक करामत मी केलेली नाही. मी फक्त दृष्टीपटलासमोर प्रकाशचित्रे आणून एक खेळ करून पाहिला आणि तो बरोबर निघाला.

In reply to by चतुरंग

रामदास 10/06/2010 - 19:01
यांनी काढलेले फोटो बघताना कर्सर फोटोवर नेला तर कॉपी करू नये .तुमचा पत्ता मला कळतो आहे अशी सूचना येते. असे काही करता येईल

In reply to by श्रावण मोडक

वॉटरमार्क इतका नजरेत येतोय ? अगदी.. माझ्या तरी लै वेळा नजरेत येतो... पण वॉटरमार्क टाकल्याने चित्र ढापता येत नाही असे कोणी सांगितले? ढापायचेच तर कसेही ढापता येते... वॉटरमार्क काढायची तंत्रे पुष्कळ असतात... ते जाउदे... वॉटरमार्क कसा टाकावा ( तो काढणे सर्वात अवघड होईल ,[ अवघड बरं, मी अशक्य म्हणतच नाहीये...]अशा पद्धतीने) याचीही तंत्रे असतात..... असो... माझ्या मते १.वाटरमार्क संपूर्ण चित्रात असून नसल्यासारखा असावा. फिकट रंगाचा... २.ढापणार्‍या माणसाला तो खोडणे अति अवघड जावे... ३. चित्राच्या मुख्य भागाच्या जवळ, फिकट रंगात , बारीक पट्टीसारखा पारदर्शक असावा ( तुमचा काय तो नाव गाव पत्ता देऊन त्या लेयरची ओपेसिटी कमी करावी) ४.बर्‍याच चांगल्या वाटरमार्क्स करणारे कलाकार त्या त्या संस्थळाची पाणीखूण बारीक आडव्या पट्टीच्या स्वरूपात संपूर्ण चित्रभरून पण अत्यंत बारीक आणि पारदर्शक ठेवून वापरतात... पाणीखूण करण्याविषयी माझे दोन शब्द इथे संपले...

In reply to by भडकमकर मास्तर

नीधप 10/06/2010 - 08:51
>>पण वॉटरमार्क टाकल्याने चित्र ढापता येत नाही असे कोणी सांगितले? ढापायचेच तर कसेही ढापता येते... वॉटरमार्क काढायची तंत्रे पुष्कळ असतात... पण वॉटरमार्क टाकल्याने ढापले जाण्याची टक्केवारी तरी कमी होते हे तर खरं आहे ना. >>वॉटरमार्क कसा टाकावा ( तो काढणे सर्वात अवघड होईल ,[ अवघड बरं, मी अशक्य म्हणतच नाहीये...]अशा पद्धतीने) याचीही तंत्रे असतात..... याबद्दल अजून माहिती मिळाल्यास आवडेल. इथे नाही तर विपु किंवा व्यनि मधे द्यावी. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

In reply to by नीधप

मदनबाण 10/06/2010 - 09:22
वॉटरमार्क कसा टाकावा ( तो काढणे सर्वात अवघड होईल ,[ अवघड बरं, मी अशक्य म्हणतच नाहीये...]अशा पद्धतीने) याचीही तंत्रे असतात..... याबद्दल अजून माहिती मिळाल्यास आवडेल. इथे नाही तर विपु किंवा व्यनि मधे द्यावी. इथे माहिती दिल्यास सर्वांनाच त्याचा उपयोग होईल. :) वॉटरमार्कमुळे मूळ चित्राचे सौंदर्य नष्ट होउ नये हीच माफक इच्छा आहे. मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by भडकमकर मास्तर

यशोधरा 10/06/2010 - 10:02
>>माझ्या मते १.वाटरमार्क संपूर्ण चित्रात असून नसल्यासारखा असावा. फिकट रंगाचा... >> बर्‍यापैकी फिकट आहे असे वाटते मी टाकलेला वॉमा. अजून फिकट हवाय का? २.ढापणार्‍या माणसाला तो खोडणे अति अवघड जावे... >> ह्याबाबत कल्पना नाही, पण तो कडेला असल्याने क्रॉप करता येईल म्हणा. ३. चित्राच्या मुख्य भागाच्या जवळ, फिकट रंगात , बारीक पट्टीसारखा पारदर्शक असावा ( तुमचा काय तो नाव गाव पत्ता देऊन त्या लेयरची ओपेसिटी कमी करावी) >> मुख्य भागाच्या जवळ वॉमा टाकला तर चित्राचा विचका होतो, कितीही फिकट टाका. ४.बर्‍याच चांगल्या वाटरमार्क्स करणारे कलाकार त्या त्या संस्थळाची पाणीखूण बारीक आडव्या पट्टीच्या स्वरूपात संपूर्ण चित्रभरून पण अत्यंत बारीक आणि पारदर्शक ठेवून वापरतात >> ही सूचना चांगली आहे, पण प्रोफेशनल्ससाठी अधिक योग्य. तसही मी जिथे फोटो होस्ट करते, त्या संसथाळाच्या काही मर्यादा आहेत. तेह्वा तसे करता येत नाही आहे सद्ध्या. पण चित्र न पाहता वॉमाच पहाणारे कोणी असले तर वॉमा कसाही टाकला तरी तोच दिसेल ना? :)

In reply to by यशोधरा

नीधप 10/06/2010 - 13:01
पण चित्र न पाहता वॉमाच पहाणारे कोणी असले तर वॉमा कसाही टाकला तरी तोच दिसेल ना? ये बात सोला आने सच यशो... - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

In reply to by यशोधरा

अवलिया 10/06/2010 - 13:09
>>>पण चित्र न पाहता वॉमाच पहाणारे कोणी असले तर वॉमा कसाही टाकला तरी तोच दिसेल ना? हाच तो कळीचा मुद्दा. वॉमा दिसतोच अशा सोईस्कर गृहितकावर आधारलेला. हे परमेश्वरा काय हे घोर अज्ञान... असो. सगळ्यांनाच ज्ञानी करण्याचा मक्ता मी घेतलेला नाही तेव्हा पाण्याची चिन्हे ...आपलं... वॉटर मार्क पुराण चालु द्या ! --अवलिया

In reply to by भडकमकर मास्तर

श्रावण मोडक 10/06/2010 - 23:04
मास्तर, तुमच्या दोन शब्दांनंतर माझ्यापुरते आभार प्रदर्शन करतो. वॉटरमार्क टाकल्याने प्रकाशचित्रे ढापता येणार नाहीत असं थोडंच आहे, हे मान्यच. पण बाजारात कडीकोयंडा काढण्याची हत्यारे, डुप्लिकेट चाव्या मिळतात हे ठाऊक असूनही आपण कुलपं लावतो घरादारांना; तसाच हा एक प्रकार (अशी इतरही बरीच उदाहरणे देता येतील. लांबवत नाही). याला भले भ्रम म्हणा किंवा काहीही. पण ही तशीच आणि तेवढीच व्यवस्था आहे हे माझ्याइतकेच तुम्हालाही मान्य व्हावे. शनीशिंगणापूर ते (चोराची) आळंदी यातलं अंतर फारसं नसतं, इतकंच. वॉटरमार्क कसा टाकावा याविषयी तुमच्या मतांशी सहमत. तुमच्यातला फोटोशॉप एक्स्पर्ट दिसतो आहेच त्यात. अर्थातच, तसे काही सोपे तंत्र असेल तर त्याचाच वापर कलाकारांनी करावा. म्हणजे प्रकाशचित्रांचा आस्वाद नीट घेता येईल. अवलियांच्या म्हणण्यानुसार तसं काही तंत्र असावं असं दिसतं आहे. ज्याने-त्याने शोध घ्यावा. थांबतो. धाग्यावरचा मुख्य भाग प्रकाशचित्रांचा. त्याचा आनंद घेऊया.

मेघवेडा 09/06/2010 - 19:55
आईशप्पथ कसले फोटो आलेत एकेक! एकदम जॉब्बरदस्त!! चौथा फोटो नक्कीच भोगवे बीचवरचा आहे. तिथे कुणीही फोटो काढले तरी चांगलेच येतात आणि स्टीरीओटाईप होतात असा माझा समज होता ;) पण तू काढलेला हा फोटो चांगला आहेच पण जरा वेगळा वाटला.. भावला मनाला!! व्यक्तिचित्रंही सॉल्लीडच आहेत!! छान छान!! :) अजून येऊ दे!! >> जसे, योग्य शब्दकळा वापरली असता एखादा लेख वा कविता मनाला अधिक भावते, परिणामकारक वाटते, तसेच फोटोंचे आहे. योग्य पोस्ट प्रोसेसिंगने छायाचित्राचे सौंदर्य निखालसपणे अधिक खुलून दिसते. अक्षरशः पटलं! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

गणपा 09/06/2010 - 20:06
रंगीत चित्रांवर केलेले संस्कार पटकन जाणवतायत. (त्यामुळे सौंदर्यात भर पडली आहे खर असल तरी जे नैसर्गीक ते नैसर्गिकच.) त्यामुळे कृष्णधवल चित्रं जास्त आवडली. खास करुन म्हातारा. बाणाशी सहमत. मोठे वॉटरमार्क जरा खटकतात. वरुन तिसर्‍या फोटोत जरा जास्तच. आंदो और भी. :)

यशोधरा 09/06/2010 - 20:13
गणपा, कृष्ण धवल चित्रांवर प्रोसेसिंग केलेलं नाही असं वाटलं का? मस्त की मग! :) प्रोसेसिंग जमलं आहे म्हणजे! ;) मी हेच सांगायचा पयत्न करत आहे गणपा. पोस्ट प्रोसेसिंग हे देखील योग्य रीत्या करायला जमले पाहिज, असे मला वाटते.

अभिज्ञ 09/06/2010 - 20:46
आईशप्पथ, एक से एक फोटो आहेत. फोटोप्रोसेसिंग प्रचंड आवडले. १ले,२रे व म्हाता-याचे चित्र अतिशय आवडले. मी काढलेल्या सर्व फोटोंवर पोस्ट प्रोसेसिंग करते. त्यात काही चुकीचे वा कमीपणाचे आहे, असे मला वाटत नाही. जसे, योग्य शब्दकळा वापरली असता एखादा लेख वा कविता मनाला अधिक भावते, परिणामकारक वाटते, तसेच फोटोंचे आहे. योग्य पोस्ट प्रोसेसिंगने छायाचित्राचे सौंदर्य निखालसपणे अधिक खुलून दिसते. उत्तम छायाचित्रणाबरोबरच, योग्य पोस्ट प्रोसेसिंग करता येणे ही देखील एक कलाच आहे, असे माझे मत. अतिशय सहमत. मला मात्र ह्या छंदाने आनंदाचे खूप क्षण दिले आहेत हे नक्की! हेच तर सर्वात महत्वाचे. असो, अजून येउ द्यात. अभिज्ञ.

चतुरंग 09/06/2010 - 20:47
प्रकाशचित्रे सुंदरच आली आहेत. म्हातार्‍याचे व्यक्तिचित्र तर आवडलेच व मुलाचेही भावपूर्ण बोलके डोळेही आवडले. (आयुष्याशी झगडून उमर झालेल्या म्हातार्‍याचे चित्र एकेक बारकावा दिसेल असे उठावदार आणि मुले स्वप्नाळू असतात त्यामुळे थोडा सॉफ्ट फोकस ठेवून प्रोसेसिंग केले आहेस असा अंदाज.) चतुरंग

पक्या 09/06/2010 - 21:05
सुंदर छायाचित्रे. २ रा खूप आवडला आणि दोन्ही कृष्णधवल . पण रंगीत चित्रातील रंग फार भडक वाटतायेत...खासकरून क्र. ३ आणि ४. ते रंग नैसर्गिक वाटत नाहीयेत. खराब फोटो पोस्ट प्रोसेसिंग ने उजळवला/ चांगला केला तर पटण्यासारखे आहे. उदा. काळसर आलेला फोटो , खूप प्रकाश असल्याने पांढरट आलेला फोटो, ... पण मुळातच फोटो छान आलेले असतील (सुस्पष्ट वगैरे) तर पोस्ट पोसेसिंग करू नये हे माझे मत आहे. नैसर्गिक ते नैसर्गिकच ह्या गणपा ह्यांच्या मताशी सहमत. वॉटर मार्क मला तरी खटकलेला नाही. जय महाराष्ट्र , जय मराठी !

यशोधरा 09/06/2010 - 21:06
पक्या, ३ आणि ४ चे रंग नैसर्गिकच आहेत. ते लीस्ट प्रोसेस्ड फोटो आहेत. ४ थ्या फोटोमधला भोगवेचा किनारा असाच दिसतो. अतिशय निरभ्र निळेशार आकाश (खरं तर आकाशात इतर रंगच नव्हते, फारसे ढगही नव्हते, फ्लॅट होतं आकाश... ) आणि स्वच्छ प्रकाश दोन्ही फोटोंमधे आहे. ३र्‍या फोटोमध्ये तर पाण्यामध्ये केवळ आकाशाच्या प्रतिबिंबाचा रंग आहे. तुमच्या संगणकाच्या पडद्याच्या प्रखरतेवरही तुम्हांला रंग कसे दिसतात हे थोडेफार अवलंबून असते.

In reply to by यशोधरा

पक्या 09/06/2010 - 21:07
>>तुमच्या संगणकाच्या पडद्याच्या प्रखरतेवरही तुम्हांला रंग कसे दिसतात हे थोडेफार अवलंबून असते. हो असू शकेल कारण मला ते खूपच भडक वाटतायेत. - जय महाराष्ट्र , जय मराठी !

राघव 10/06/2010 - 00:02
मला विशेषतः कर्दळीचा अन् दोन्ही पोर्ट्रेट्स आवडलेत. किनारेही छान आहेत पण का कुणास ठाऊक कॅमेरा वा लेन्स वेगळी वापरल्यासारखं वाटतंय (चु. भू. द्या. घ्या.) हे आवडले असतील तर, पुन्हा कधीतरी अजून फोटो पोस्टेन. नेकी और पूछपूछ??? :) येऊ द्यात बिनधास्त! (फोटूप्रेमी) राघव

यशोधरा 10/06/2010 - 00:06
सग़ळे फोटो त्याच कॅमेराने आणि एकाच लेन्सने घेतले आहेत राघव. मला विविध लेन्स कुठे परवडायला? :) पण अशी विविध लेन्स माझ्याकडे असतील हा विचारही मस्त आहे! :) आमेन, आमेन :)

बेसनलाडू 10/06/2010 - 00:08
(आस्वादक)बेसनलाडू कॅमेरा कोणता याबरोबरच इतर तांत्रिक बाबींचे पुरेसे ज्ञान असणे/नसणे, सौंदर्यदृष्टी (कोठे, कधी, कोणता फोटो काढावा इ.) असणे/नसणे, यांचाही प्रकाशचित्रवर परिणाम होतो, असे वाटते. (प्रेक्षक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

राघव 10/06/2010 - 00:25
ते सर्व तर प्राथमिकरीत्या गरजेचे आहे. अँगल वा प्रकाशाचा वापर या सोबतच, नक्की फ्रेम किती व कशी ठेवायची यावरही बरंच अवलंबून असतं की. अर्थात् कुणा बॅडमिंटन चांगलं खेळता येणार्‍याला जरा चांगली रॅकेट मिळाली तर सोने पे सुहागा! :) (आस्वादक) राघव

यशोताय आहेच गुणाची. :) तिचा फोटोब्लॉगतर निव्वळ अप्रतिम आहे. इथे दिलेले सगळेच फोटो मस्त आहेत. खूप आवडले आहेत. खुद के साथ बातां: शिकव म्हणलं तर शिकवत नाही :( बिपिन कार्यकर्ते

Nile 10/06/2010 - 04:24
झकास फोटु, निर्मयीदेवींशी याविषयाबद्दल एकदा सविस्तर चर्चा करायची आहे. ;) -Nile

यशोधरा 10/06/2010 - 09:56
सगळ्यांचे आभार. :) मतांची, आक्षेपांची उत्तरे देते १-२ दिवसांत. वॉटरमार्क संबंधात बरीच चर्चा झालेली आहे म्हणून त्याबद्दल माझे मत मांडते - माझ्या मते वॉटरमार्क असण्यात गैर काही नाही, अर्थात त्यामुळे मूळ चित्राला धक्का पोहोचू नये हे मात्र मान्य. मी वॉमा कडेला टाकण्याचे हेच कारण आहे की मूळ चित्राला धोका पोहोचवायला मला आवडत नाही, चित्राचे सौंदर्य त्याने नष्ट होते. तरीही फोटोग्राफरची आयडेंटीटी कळावी म्हणून वॉमॉ असला तर काय बिघडले? लेखाच्या शेवटी नाही का लेखकाचे नाव असते? तसेच हेही. जसे वर काहीजणांनी म्हटले आहे तसे ज्याला ढापायचे आहे तो काहीही केले तरी ढापणार, तेह्वा ती चिंता मला नाही. पुन्हा मी इतक्या महान लोकांचे इतके सुरेख फोटो पाहते, तेह्वा मी काढलेले फोटोग्राफ्स कोणी आवर्जून ढापतील असे काही मला वाटत नाही! (ढापायला अजूनही खूप सुरेख फोटो आहेत मंडळी!) त्यामुळे मी काढलेला हा एक सुवर्णमध्य समजूयात.

विमुक्त 10/06/2010 - 11:30
सुंदर!!! फुलांचे फोटो तर बेस्टच... ३ रा फोटो नाही आवडला इतका, पण बाकीचे मस्तच आहेत...

अवलिया 10/06/2010 - 12:15
सुरेख फोटो. वॉटर मार्क मधे आणुन फोटोंचा विचका न केल्याबद्दल धन्यवाद. वॉटरमार्क फोटोच्यामधे टाकायचे असल्यास ते टाकण्याची एक पद्धत आहे. फुकटात ज्ञान मिळत नसते. योग्य गुरु शोधून त्याला दक्षिणा देवुन शिकुन घ्यावी, फायदा होईल. असो. --अवलिया

धमाल मुलगा 10/06/2010 - 18:43
खल्लास! खत्रा...जबरान !!!! विषय संपला. क्काय वो एकेक फोटो म्हणायचं.... बाकी, का कोण जाणे, मला स्वतःला तरी असे कृष्णधवल फोटो जास्त भावतात त्यामुळे माझ्याकडुन त्या 'दोन बालपणाचे दोन फोटो' ह्यांना सर्वात जास्त टाळ्या. :) बरं ते वॉटरमार्क वॉटरमार्क चं काय ओरडाआरडा चाल्लाय रे? च्यायला, ज्याला टाकायचा त्याला टाकूद्या, ज्याला नाय टाकायचा त्यानं नका टाकू..अरे हाऽय काऽय नाऽय काऽय? इथं तं वॉटरमार्क म्हणजे कंपनीचा लोगो वॉलपेपरवर टाकल्यागत धुराळा उडिवलाय की रं!!! आरं बाबान्नो....त्या चित्रांमधी वॉटरमार्क हाय....वॉटरमार्काभोवती चित्र नव्हं....ह्या आता समजुन काय ते :)

In reply to by धमाल मुलगा

यशोधरा 10/06/2010 - 22:39
>>बरं ते वॉटरमार्क वॉटरमार्क चं काय ओरडाआरडा चाल्लाय रे?>> तेच तर म्हणते ना मी! :D >>ज्याला टाकायचा त्याला टाकूद्या, ज्याला नाय टाकायचा त्यानं नका टाकू..अरे हाऽय काऽय नाऽय काऽय? >> ह्ये ब्येष्ट! :)

अरुंधती 10/06/2010 - 18:51
यशोधरा, मस्त फोटोज! खास करून कृष्णधवल व्यक्तिचित्रे आवडली! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

शानबा५१२ 10/06/2010 - 23:22
खुप छान फोटो आहेत. मला पहील्यांदा (जर तुम्ही हे फोटो स्वःता त्या निसर्गाच्या सानिध्यात राहुन काढले असले तरच!)......कलादालन मधले फोटो एवढे आकर्षक वाटले. हो watermark अजुन छोटा करता येईल..आणी तस केल्यास फोटो अजुन ठळक दीसतील. दुसर फुल हळदीच आहे का?? खुप आवडले फोटु म्हणून प्रतिक्रीया दीली......अजुन असले तर ते पण 'पोस्टा' :* धन्यवाद!!

यशोधरा 10/06/2010 - 23:37
>>जर तुम्ही हे फोटो स्वःता त्या निसर्गाच्या सानिध्यात राहुन काढले असले तरच >> स्वतः फोटो काढायचे म्हणजे तसं करावच लागत हो शानबा! किं करोमी? स्वतःच काढलेत मी ते. दुसर्‍यांचे इथे का लावणार? दुसरं फूल कर्दळीचं आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

In reply to by यशोधरा

शानबा५१२ 10/06/2010 - 23:48
नाही म्हणजे कोणी घरच वगैरे फोटो काढुन आल की आपण त्याचा वापर अधिकाराने करतो म्हणून विचारल...बाकी अश्या निसर्गाच्या सानिध्यात येण भाग्याचच!!
किं करोमी?
........??????? करोमी???????????????????? आणि ते व्रुध्द पुरुषाच छायाचित्र एकदम world class आहे!! आपण ह्या क्षेत्रात काही course वगैरे केलाय का???

ज्ञानेश... 13/06/2010 - 20:55
मला १,२,४ सर्वाधिक आवडले. वॉटरमार्कसंबंधी एवढ्या घनघोर चर्चेनंतरही माझ्या लक्षात एक गोष्ट आली नाही- त्या शेवटच्या फोटोत दोन-दोन वॉटरमार्क्स का आहेत? :^o ('शैलजा' आणि छायाप्रकाश)

केशवराव 14/06/2010 - 01:29
यशोधरा, याला कावळ्याची चाल म्हणायचे म्हणजे फारच झाले. विनय विनय म्हणजे तरी किती ? बाकी फोटो फारच छान ! म्हातारा -- लै भारी !!

Manish Mohile 16/06/2010 - 16:18
सगळेच फोटो छान आहेत पण त्यातल्या त्यात मला दोन्ही फुलांचे आणि म्हातारबुवांचा विशेष आवडले. कॅमेरा कुठला वापरता ? नविन घेण्याचा विचार आहे. त्यावेळी ह्या माहितीचा उपयोग होईल.

चिगो 30/10/2010 - 16:38
जबराट फॉटु.. खुप आवडले. आणि नक्की पोष्टा हं आणखी फोटो..

चित्रा 30/10/2010 - 17:44
छायाचित्र (खरेतर सगळीच) अतिशय सुंदर आहे/त. तात्यांचे आभार मुखपृष्ठावर टाकल्याबद्दल. या लेखनाची तारीख बघितल्यावर लक्षात आले की इथे आधी लक्ष कसे गेले नाही ;)

मस्त! सगळेच फोटो आवडले. लहान मुलाचा पिक बघुन मला माझ्या लहानपणाचीच आठवण झाली. पुढील कामासाठी शुभकामना. वॉटरमार्क: सगळ्यात योग्य रीतीने दिलेले आहेत. स्वतः यशोताई म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी सुर्वणमध्य साधलेला आहे. इंट्या.

युयुत्सु 09/06/2010 - 19:23
कॅमेरा कोणता? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

टारझन 10/06/2010 - 00:12
त्या होडीचा फोटू अगदी प्रोफेशनल ने काढल्या सारखा आलाय .. जबरा @@ ब्लॅक अँड व्हाईट आजोबा पण भारी !

यशोधरा 09/06/2010 - 19:30
त्याने काय फरक पडतो? :) नायकॉन डीएसएलाआर. डीएसएलआर असो वा पाँइट अ‍ॅंड शूट, नजर महत्वाची. पॉईंट आणि शूट कॅमेरावर पण भरपूर खेळ करता येतात, सॅचुरेशन वाढवता येतं वगैरे, वगैरे. असो.

युयुत्सु 09/06/2010 - 19:34
त्याने काय फरक पडतो? माझ्या मते बराच फरक पडतो. लोक उच्च प्रतीचा कॅमेरा वापरून पण सुमार फोटो काढतात. बाकी मला म्हाता-याचे पोर्ट्रेट आवडले. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

मदनबाण 09/06/2010 - 19:45
फोटो सुंदर आहेत... :) इतक्या सुंदर चित्रांवर वॉटरमार्क मात्र खटकतो... :( मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by मदनबाण

यशोधरा 09/06/2010 - 20:05
बाणा, वॉटरमार्क त्यातल्यात्यात खटकणार नाही अश्या पद्धतीने एका बाजूला असा टाकलेला आहे. छायाचित्रावर मधेच कुठेही आलेला नाहीये.

In reply to by यशोधरा

मदनबाण 09/06/2010 - 22:52
ह्म्म... वरुन ३रा फोटो जेव्हा मी पाहिला तेव्हा मला तसे वाटले... जाता जाता :--- मला काय वाटतं ते सांगतो,जर मी प्रोफेशनल फोटो काढुन कोणाला विकणार नसेन ( पैसा कमवणे हा उद्देश धरला तर...) तर स्वतःच्या आनंदासाठी काढलेल्या फोटोवर शिक्का मारण्यात काय अर्थ ? दुसर्‍याने वापरला तर... हरकत नाय माझी... अंबानी( धिरुभाई) काहीही वरती घेऊन जाऊ शकला नाही तर ये फोटो वोटो क्या चीज है ? ;) थोडक्यात स्वतः आनंद घ्या आणि दुसर्‍यांसाठी तो अबाधित ठेवुन जा... मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by मदनबाण

यशोधरा 09/06/2010 - 23:53
माझीसुद्धा तू काढलेले फोटो दुसर्‍या कोणी वापरले तर हरकत नाहीये रे! :D >>आणि दुसर्‍यांसाठी तो अबाधित ठेवुन जा... >> तू तर माझ्या जिवावरच उठलास की! फोटो टाकू नको असे व्यवस्थित सांग ना! नाही टाकणार! पण डायरेक वरच पोचवतोस हे मात्र अतिच झाले की भौ! :P :D

In reply to by मदनबाण

श्रावण मोडक 09/06/2010 - 23:39
वॉटरमार्क इतका नजरेत येतोय? खरं तर, नीधपच्या छायाचित्रातील वॉटरमार्कही माझ्या नजरेत आला नाही. मी छायाचित्रातील 'सौंदर्य' हुडकण्यात कमी पडलो असेन बहुदा. :) ही प्रकाशचित्रे ज्या व्यक्तीनं काढली असतात, तिची एक कला त्यात उतरलेली असते. त्या कलेचा आनंद दुसऱ्यांनीही घ्यावा यासाठीच ती प्रकाशित केली जातात. पण जिथे प्रकाशित होतात तिथून ती उचलली जाण्याची शक्यता या तंत्रातच आहे. ती अगदी कुणी फुकट वापरली तरी, ती उचलेगिरीच असते. तसे होऊ नये हे हुन्नरी माणसाला वाटणारच आणि त्यासाठी तो दक्षता घेणारच. त्यात त्याचे काहीही चुकत नाही. आणि माध्यमांमध्ये असे लोक असतातच जे अशा कृती उचलतात. म्हणूनच या तंत्रज्ञानात वॉटरमार्कही आले. त्यांचा अवलंब होणारच. उलट अनेकजण तो करत नसल्याचे पाहून मला आश्चर्य वाटते. या वॉटरमार्कमुळे या कलेचा आस्वाद घेता येत नसेल तर त्याचा दोष माध्यमावर टाकला पाहिजे, कारण चोरी होणार नाही अशा रीतीने या कलाकृती प्रकाशित करता न येणं हा माध्यमाचा अपुरेपणा आहे. या माध्यमांमध्ये ही प्रकाशचित्रे अशाच वॉटरमार्कसह येतील हे माणसाचाच एकूण या माध्यमांवरील इतिहास पाहता स्पष्ट आहे. (आता इथं, खरं तर, माध्यमाचा काय दोष? ते खुलं असणं योग्यच असं कोणीही म्हणेल. तत्वतः मी सहमत आहे. पण तेवढा खुलेपणा झेपण्याची माणसाची लायकी, किंवा पात्रता म्हणूया, नसेल तर तो दोष माणसं स्वतःवर न घेता माध्यमावरच टाकतील हे नक्की!!! मी फक्त तेच लिहितोय.) यापलीकडे अस्सल आस्वादासाठी कलाकाराशी संपर्क साधून इतर माध्यमांचा विचार करता येतोच.

In reply to by श्रावण मोडक

चतुरंग 10/06/2010 - 00:09
(वॉटरमार्क्स थेट दिसणार नाहीत फक्त संगणकाचा शापक (कर्सर) चित्रावरुन फिरला तरच दिसतील असे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे का?) चतुरंग

In reply to by चतुरंग

श्रावण मोडक 10/06/2010 - 00:42
उत्तम सूचना. तांत्रीक, मांत्रिकांनी यावर जरूर विचार करावा. प्रेरणा - याच धाग्यातील पहिले, तिसरे, चौथे, पाचवे आणि सहावे प्रकाशचित्र घ्या. त्यातील वॉटरमार्कचा भाग कापून टाकला तरीही ती प्रकाशचित्रे (अर्थात, थोडी डावी, पण) उत्तमच राहतात. १, ३, ४ मध्ये किंचित खोली जाते. पण म्हणून स्वयंभूपणे न्यून येत नाही. न्यून दिसते ते मूळ छायाचित्राच्याच संदर्भात. याचा अर्थ इथं घेतलेली दक्षताही पुरेशी नाही. हे पाहिले की, नीधपने टाकलेले वॉटरमार्क अगदी प्रकाशचित्राच्या मध्ये का आहेत हे पटते. यातली कुठलीही तांत्रीक करामत मी केलेली नाही. मी फक्त दृष्टीपटलासमोर प्रकाशचित्रे आणून एक खेळ करून पाहिला आणि तो बरोबर निघाला.

In reply to by चतुरंग

रामदास 10/06/2010 - 19:01
यांनी काढलेले फोटो बघताना कर्सर फोटोवर नेला तर कॉपी करू नये .तुमचा पत्ता मला कळतो आहे अशी सूचना येते. असे काही करता येईल

In reply to by श्रावण मोडक

वॉटरमार्क इतका नजरेत येतोय ? अगदी.. माझ्या तरी लै वेळा नजरेत येतो... पण वॉटरमार्क टाकल्याने चित्र ढापता येत नाही असे कोणी सांगितले? ढापायचेच तर कसेही ढापता येते... वॉटरमार्क काढायची तंत्रे पुष्कळ असतात... ते जाउदे... वॉटरमार्क कसा टाकावा ( तो काढणे सर्वात अवघड होईल ,[ अवघड बरं, मी अशक्य म्हणतच नाहीये...]अशा पद्धतीने) याचीही तंत्रे असतात..... असो... माझ्या मते १.वाटरमार्क संपूर्ण चित्रात असून नसल्यासारखा असावा. फिकट रंगाचा... २.ढापणार्‍या माणसाला तो खोडणे अति अवघड जावे... ३. चित्राच्या मुख्य भागाच्या जवळ, फिकट रंगात , बारीक पट्टीसारखा पारदर्शक असावा ( तुमचा काय तो नाव गाव पत्ता देऊन त्या लेयरची ओपेसिटी कमी करावी) ४.बर्‍याच चांगल्या वाटरमार्क्स करणारे कलाकार त्या त्या संस्थळाची पाणीखूण बारीक आडव्या पट्टीच्या स्वरूपात संपूर्ण चित्रभरून पण अत्यंत बारीक आणि पारदर्शक ठेवून वापरतात... पाणीखूण करण्याविषयी माझे दोन शब्द इथे संपले...

In reply to by भडकमकर मास्तर

नीधप 10/06/2010 - 08:51
>>पण वॉटरमार्क टाकल्याने चित्र ढापता येत नाही असे कोणी सांगितले? ढापायचेच तर कसेही ढापता येते... वॉटरमार्क काढायची तंत्रे पुष्कळ असतात... पण वॉटरमार्क टाकल्याने ढापले जाण्याची टक्केवारी तरी कमी होते हे तर खरं आहे ना. >>वॉटरमार्क कसा टाकावा ( तो काढणे सर्वात अवघड होईल ,[ अवघड बरं, मी अशक्य म्हणतच नाहीये...]अशा पद्धतीने) याचीही तंत्रे असतात..... याबद्दल अजून माहिती मिळाल्यास आवडेल. इथे नाही तर विपु किंवा व्यनि मधे द्यावी. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

In reply to by नीधप

मदनबाण 10/06/2010 - 09:22
वॉटरमार्क कसा टाकावा ( तो काढणे सर्वात अवघड होईल ,[ अवघड बरं, मी अशक्य म्हणतच नाहीये...]अशा पद्धतीने) याचीही तंत्रे असतात..... याबद्दल अजून माहिती मिळाल्यास आवडेल. इथे नाही तर विपु किंवा व्यनि मधे द्यावी. इथे माहिती दिल्यास सर्वांनाच त्याचा उपयोग होईल. :) वॉटरमार्कमुळे मूळ चित्राचे सौंदर्य नष्ट होउ नये हीच माफक इच्छा आहे. मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by भडकमकर मास्तर

यशोधरा 10/06/2010 - 10:02
>>माझ्या मते १.वाटरमार्क संपूर्ण चित्रात असून नसल्यासारखा असावा. फिकट रंगाचा... >> बर्‍यापैकी फिकट आहे असे वाटते मी टाकलेला वॉमा. अजून फिकट हवाय का? २.ढापणार्‍या माणसाला तो खोडणे अति अवघड जावे... >> ह्याबाबत कल्पना नाही, पण तो कडेला असल्याने क्रॉप करता येईल म्हणा. ३. चित्राच्या मुख्य भागाच्या जवळ, फिकट रंगात , बारीक पट्टीसारखा पारदर्शक असावा ( तुमचा काय तो नाव गाव पत्ता देऊन त्या लेयरची ओपेसिटी कमी करावी) >> मुख्य भागाच्या जवळ वॉमा टाकला तर चित्राचा विचका होतो, कितीही फिकट टाका. ४.बर्‍याच चांगल्या वाटरमार्क्स करणारे कलाकार त्या त्या संस्थळाची पाणीखूण बारीक आडव्या पट्टीच्या स्वरूपात संपूर्ण चित्रभरून पण अत्यंत बारीक आणि पारदर्शक ठेवून वापरतात >> ही सूचना चांगली आहे, पण प्रोफेशनल्ससाठी अधिक योग्य. तसही मी जिथे फोटो होस्ट करते, त्या संसथाळाच्या काही मर्यादा आहेत. तेह्वा तसे करता येत नाही आहे सद्ध्या. पण चित्र न पाहता वॉमाच पहाणारे कोणी असले तर वॉमा कसाही टाकला तरी तोच दिसेल ना? :)

In reply to by यशोधरा

नीधप 10/06/2010 - 13:01
पण चित्र न पाहता वॉमाच पहाणारे कोणी असले तर वॉमा कसाही टाकला तरी तोच दिसेल ना? ये बात सोला आने सच यशो... - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

In reply to by यशोधरा

अवलिया 10/06/2010 - 13:09
>>>पण चित्र न पाहता वॉमाच पहाणारे कोणी असले तर वॉमा कसाही टाकला तरी तोच दिसेल ना? हाच तो कळीचा मुद्दा. वॉमा दिसतोच अशा सोईस्कर गृहितकावर आधारलेला. हे परमेश्वरा काय हे घोर अज्ञान... असो. सगळ्यांनाच ज्ञानी करण्याचा मक्ता मी घेतलेला नाही तेव्हा पाण्याची चिन्हे ...आपलं... वॉटर मार्क पुराण चालु द्या ! --अवलिया

In reply to by भडकमकर मास्तर

श्रावण मोडक 10/06/2010 - 23:04
मास्तर, तुमच्या दोन शब्दांनंतर माझ्यापुरते आभार प्रदर्शन करतो. वॉटरमार्क टाकल्याने प्रकाशचित्रे ढापता येणार नाहीत असं थोडंच आहे, हे मान्यच. पण बाजारात कडीकोयंडा काढण्याची हत्यारे, डुप्लिकेट चाव्या मिळतात हे ठाऊक असूनही आपण कुलपं लावतो घरादारांना; तसाच हा एक प्रकार (अशी इतरही बरीच उदाहरणे देता येतील. लांबवत नाही). याला भले भ्रम म्हणा किंवा काहीही. पण ही तशीच आणि तेवढीच व्यवस्था आहे हे माझ्याइतकेच तुम्हालाही मान्य व्हावे. शनीशिंगणापूर ते (चोराची) आळंदी यातलं अंतर फारसं नसतं, इतकंच. वॉटरमार्क कसा टाकावा याविषयी तुमच्या मतांशी सहमत. तुमच्यातला फोटोशॉप एक्स्पर्ट दिसतो आहेच त्यात. अर्थातच, तसे काही सोपे तंत्र असेल तर त्याचाच वापर कलाकारांनी करावा. म्हणजे प्रकाशचित्रांचा आस्वाद नीट घेता येईल. अवलियांच्या म्हणण्यानुसार तसं काही तंत्र असावं असं दिसतं आहे. ज्याने-त्याने शोध घ्यावा. थांबतो. धाग्यावरचा मुख्य भाग प्रकाशचित्रांचा. त्याचा आनंद घेऊया.

मेघवेडा 09/06/2010 - 19:55
आईशप्पथ कसले फोटो आलेत एकेक! एकदम जॉब्बरदस्त!! चौथा फोटो नक्कीच भोगवे बीचवरचा आहे. तिथे कुणीही फोटो काढले तरी चांगलेच येतात आणि स्टीरीओटाईप होतात असा माझा समज होता ;) पण तू काढलेला हा फोटो चांगला आहेच पण जरा वेगळा वाटला.. भावला मनाला!! व्यक्तिचित्रंही सॉल्लीडच आहेत!! छान छान!! :) अजून येऊ दे!! >> जसे, योग्य शब्दकळा वापरली असता एखादा लेख वा कविता मनाला अधिक भावते, परिणामकारक वाटते, तसेच फोटोंचे आहे. योग्य पोस्ट प्रोसेसिंगने छायाचित्राचे सौंदर्य निखालसपणे अधिक खुलून दिसते. अक्षरशः पटलं! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

गणपा 09/06/2010 - 20:06
रंगीत चित्रांवर केलेले संस्कार पटकन जाणवतायत. (त्यामुळे सौंदर्यात भर पडली आहे खर असल तरी जे नैसर्गीक ते नैसर्गिकच.) त्यामुळे कृष्णधवल चित्रं जास्त आवडली. खास करुन म्हातारा. बाणाशी सहमत. मोठे वॉटरमार्क जरा खटकतात. वरुन तिसर्‍या फोटोत जरा जास्तच. आंदो और भी. :)

यशोधरा 09/06/2010 - 20:13
गणपा, कृष्ण धवल चित्रांवर प्रोसेसिंग केलेलं नाही असं वाटलं का? मस्त की मग! :) प्रोसेसिंग जमलं आहे म्हणजे! ;) मी हेच सांगायचा पयत्न करत आहे गणपा. पोस्ट प्रोसेसिंग हे देखील योग्य रीत्या करायला जमले पाहिज, असे मला वाटते.

अभिज्ञ 09/06/2010 - 20:46
आईशप्पथ, एक से एक फोटो आहेत. फोटोप्रोसेसिंग प्रचंड आवडले. १ले,२रे व म्हाता-याचे चित्र अतिशय आवडले. मी काढलेल्या सर्व फोटोंवर पोस्ट प्रोसेसिंग करते. त्यात काही चुकीचे वा कमीपणाचे आहे, असे मला वाटत नाही. जसे, योग्य शब्दकळा वापरली असता एखादा लेख वा कविता मनाला अधिक भावते, परिणामकारक वाटते, तसेच फोटोंचे आहे. योग्य पोस्ट प्रोसेसिंगने छायाचित्राचे सौंदर्य निखालसपणे अधिक खुलून दिसते. उत्तम छायाचित्रणाबरोबरच, योग्य पोस्ट प्रोसेसिंग करता येणे ही देखील एक कलाच आहे, असे माझे मत. अतिशय सहमत. मला मात्र ह्या छंदाने आनंदाचे खूप क्षण दिले आहेत हे नक्की! हेच तर सर्वात महत्वाचे. असो, अजून येउ द्यात. अभिज्ञ.

चतुरंग 09/06/2010 - 20:47
प्रकाशचित्रे सुंदरच आली आहेत. म्हातार्‍याचे व्यक्तिचित्र तर आवडलेच व मुलाचेही भावपूर्ण बोलके डोळेही आवडले. (आयुष्याशी झगडून उमर झालेल्या म्हातार्‍याचे चित्र एकेक बारकावा दिसेल असे उठावदार आणि मुले स्वप्नाळू असतात त्यामुळे थोडा सॉफ्ट फोकस ठेवून प्रोसेसिंग केले आहेस असा अंदाज.) चतुरंग

पक्या 09/06/2010 - 21:05
सुंदर छायाचित्रे. २ रा खूप आवडला आणि दोन्ही कृष्णधवल . पण रंगीत चित्रातील रंग फार भडक वाटतायेत...खासकरून क्र. ३ आणि ४. ते रंग नैसर्गिक वाटत नाहीयेत. खराब फोटो पोस्ट प्रोसेसिंग ने उजळवला/ चांगला केला तर पटण्यासारखे आहे. उदा. काळसर आलेला फोटो , खूप प्रकाश असल्याने पांढरट आलेला फोटो, ... पण मुळातच फोटो छान आलेले असतील (सुस्पष्ट वगैरे) तर पोस्ट पोसेसिंग करू नये हे माझे मत आहे. नैसर्गिक ते नैसर्गिकच ह्या गणपा ह्यांच्या मताशी सहमत. वॉटर मार्क मला तरी खटकलेला नाही. जय महाराष्ट्र , जय मराठी !

यशोधरा 09/06/2010 - 21:06
पक्या, ३ आणि ४ चे रंग नैसर्गिकच आहेत. ते लीस्ट प्रोसेस्ड फोटो आहेत. ४ थ्या फोटोमधला भोगवेचा किनारा असाच दिसतो. अतिशय निरभ्र निळेशार आकाश (खरं तर आकाशात इतर रंगच नव्हते, फारसे ढगही नव्हते, फ्लॅट होतं आकाश... ) आणि स्वच्छ प्रकाश दोन्ही फोटोंमधे आहे. ३र्‍या फोटोमध्ये तर पाण्यामध्ये केवळ आकाशाच्या प्रतिबिंबाचा रंग आहे. तुमच्या संगणकाच्या पडद्याच्या प्रखरतेवरही तुम्हांला रंग कसे दिसतात हे थोडेफार अवलंबून असते.

In reply to by यशोधरा

पक्या 09/06/2010 - 21:07
>>तुमच्या संगणकाच्या पडद्याच्या प्रखरतेवरही तुम्हांला रंग कसे दिसतात हे थोडेफार अवलंबून असते. हो असू शकेल कारण मला ते खूपच भडक वाटतायेत. - जय महाराष्ट्र , जय मराठी !

राघव 10/06/2010 - 00:02
मला विशेषतः कर्दळीचा अन् दोन्ही पोर्ट्रेट्स आवडलेत. किनारेही छान आहेत पण का कुणास ठाऊक कॅमेरा वा लेन्स वेगळी वापरल्यासारखं वाटतंय (चु. भू. द्या. घ्या.) हे आवडले असतील तर, पुन्हा कधीतरी अजून फोटो पोस्टेन. नेकी और पूछपूछ??? :) येऊ द्यात बिनधास्त! (फोटूप्रेमी) राघव

यशोधरा 10/06/2010 - 00:06
सग़ळे फोटो त्याच कॅमेराने आणि एकाच लेन्सने घेतले आहेत राघव. मला विविध लेन्स कुठे परवडायला? :) पण अशी विविध लेन्स माझ्याकडे असतील हा विचारही मस्त आहे! :) आमेन, आमेन :)

बेसनलाडू 10/06/2010 - 00:08
(आस्वादक)बेसनलाडू कॅमेरा कोणता याबरोबरच इतर तांत्रिक बाबींचे पुरेसे ज्ञान असणे/नसणे, सौंदर्यदृष्टी (कोठे, कधी, कोणता फोटो काढावा इ.) असणे/नसणे, यांचाही प्रकाशचित्रवर परिणाम होतो, असे वाटते. (प्रेक्षक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

राघव 10/06/2010 - 00:25
ते सर्व तर प्राथमिकरीत्या गरजेचे आहे. अँगल वा प्रकाशाचा वापर या सोबतच, नक्की फ्रेम किती व कशी ठेवायची यावरही बरंच अवलंबून असतं की. अर्थात् कुणा बॅडमिंटन चांगलं खेळता येणार्‍याला जरा चांगली रॅकेट मिळाली तर सोने पे सुहागा! :) (आस्वादक) राघव

यशोताय आहेच गुणाची. :) तिचा फोटोब्लॉगतर निव्वळ अप्रतिम आहे. इथे दिलेले सगळेच फोटो मस्त आहेत. खूप आवडले आहेत. खुद के साथ बातां: शिकव म्हणलं तर शिकवत नाही :( बिपिन कार्यकर्ते

Nile 10/06/2010 - 04:24
झकास फोटु, निर्मयीदेवींशी याविषयाबद्दल एकदा सविस्तर चर्चा करायची आहे. ;) -Nile

यशोधरा 10/06/2010 - 09:56
सगळ्यांचे आभार. :) मतांची, आक्षेपांची उत्तरे देते १-२ दिवसांत. वॉटरमार्क संबंधात बरीच चर्चा झालेली आहे म्हणून त्याबद्दल माझे मत मांडते - माझ्या मते वॉटरमार्क असण्यात गैर काही नाही, अर्थात त्यामुळे मूळ चित्राला धक्का पोहोचू नये हे मात्र मान्य. मी वॉमा कडेला टाकण्याचे हेच कारण आहे की मूळ चित्राला धोका पोहोचवायला मला आवडत नाही, चित्राचे सौंदर्य त्याने नष्ट होते. तरीही फोटोग्राफरची आयडेंटीटी कळावी म्हणून वॉमॉ असला तर काय बिघडले? लेखाच्या शेवटी नाही का लेखकाचे नाव असते? तसेच हेही. जसे वर काहीजणांनी म्हटले आहे तसे ज्याला ढापायचे आहे तो काहीही केले तरी ढापणार, तेह्वा ती चिंता मला नाही. पुन्हा मी इतक्या महान लोकांचे इतके सुरेख फोटो पाहते, तेह्वा मी काढलेले फोटोग्राफ्स कोणी आवर्जून ढापतील असे काही मला वाटत नाही! (ढापायला अजूनही खूप सुरेख फोटो आहेत मंडळी!) त्यामुळे मी काढलेला हा एक सुवर्णमध्य समजूयात.

विमुक्त 10/06/2010 - 11:30
सुंदर!!! फुलांचे फोटो तर बेस्टच... ३ रा फोटो नाही आवडला इतका, पण बाकीचे मस्तच आहेत...

अवलिया 10/06/2010 - 12:15
सुरेख फोटो. वॉटर मार्क मधे आणुन फोटोंचा विचका न केल्याबद्दल धन्यवाद. वॉटरमार्क फोटोच्यामधे टाकायचे असल्यास ते टाकण्याची एक पद्धत आहे. फुकटात ज्ञान मिळत नसते. योग्य गुरु शोधून त्याला दक्षिणा देवुन शिकुन घ्यावी, फायदा होईल. असो. --अवलिया

धमाल मुलगा 10/06/2010 - 18:43
खल्लास! खत्रा...जबरान !!!! विषय संपला. क्काय वो एकेक फोटो म्हणायचं.... बाकी, का कोण जाणे, मला स्वतःला तरी असे कृष्णधवल फोटो जास्त भावतात त्यामुळे माझ्याकडुन त्या 'दोन बालपणाचे दोन फोटो' ह्यांना सर्वात जास्त टाळ्या. :) बरं ते वॉटरमार्क वॉटरमार्क चं काय ओरडाआरडा चाल्लाय रे? च्यायला, ज्याला टाकायचा त्याला टाकूद्या, ज्याला नाय टाकायचा त्यानं नका टाकू..अरे हाऽय काऽय नाऽय काऽय? इथं तं वॉटरमार्क म्हणजे कंपनीचा लोगो वॉलपेपरवर टाकल्यागत धुराळा उडिवलाय की रं!!! आरं बाबान्नो....त्या चित्रांमधी वॉटरमार्क हाय....वॉटरमार्काभोवती चित्र नव्हं....ह्या आता समजुन काय ते :)

In reply to by धमाल मुलगा

यशोधरा 10/06/2010 - 22:39
>>बरं ते वॉटरमार्क वॉटरमार्क चं काय ओरडाआरडा चाल्लाय रे?>> तेच तर म्हणते ना मी! :D >>ज्याला टाकायचा त्याला टाकूद्या, ज्याला नाय टाकायचा त्यानं नका टाकू..अरे हाऽय काऽय नाऽय काऽय? >> ह्ये ब्येष्ट! :)

अरुंधती 10/06/2010 - 18:51
यशोधरा, मस्त फोटोज! खास करून कृष्णधवल व्यक्तिचित्रे आवडली! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

शानबा५१२ 10/06/2010 - 23:22
खुप छान फोटो आहेत. मला पहील्यांदा (जर तुम्ही हे फोटो स्वःता त्या निसर्गाच्या सानिध्यात राहुन काढले असले तरच!)......कलादालन मधले फोटो एवढे आकर्षक वाटले. हो watermark अजुन छोटा करता येईल..आणी तस केल्यास फोटो अजुन ठळक दीसतील. दुसर फुल हळदीच आहे का?? खुप आवडले फोटु म्हणून प्रतिक्रीया दीली......अजुन असले तर ते पण 'पोस्टा' :* धन्यवाद!!

यशोधरा 10/06/2010 - 23:37
>>जर तुम्ही हे फोटो स्वःता त्या निसर्गाच्या सानिध्यात राहुन काढले असले तरच >> स्वतः फोटो काढायचे म्हणजे तसं करावच लागत हो शानबा! किं करोमी? स्वतःच काढलेत मी ते. दुसर्‍यांचे इथे का लावणार? दुसरं फूल कर्दळीचं आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

In reply to by यशोधरा

शानबा५१२ 10/06/2010 - 23:48
नाही म्हणजे कोणी घरच वगैरे फोटो काढुन आल की आपण त्याचा वापर अधिकाराने करतो म्हणून विचारल...बाकी अश्या निसर्गाच्या सानिध्यात येण भाग्याचच!!
किं करोमी?
........??????? करोमी???????????????????? आणि ते व्रुध्द पुरुषाच छायाचित्र एकदम world class आहे!! आपण ह्या क्षेत्रात काही course वगैरे केलाय का???

ज्ञानेश... 13/06/2010 - 20:55
मला १,२,४ सर्वाधिक आवडले. वॉटरमार्कसंबंधी एवढ्या घनघोर चर्चेनंतरही माझ्या लक्षात एक गोष्ट आली नाही- त्या शेवटच्या फोटोत दोन-दोन वॉटरमार्क्स का आहेत? :^o ('शैलजा' आणि छायाप्रकाश)

केशवराव 14/06/2010 - 01:29
यशोधरा, याला कावळ्याची चाल म्हणायचे म्हणजे फारच झाले. विनय विनय म्हणजे तरी किती ? बाकी फोटो फारच छान ! म्हातारा -- लै भारी !!

Manish Mohile 16/06/2010 - 16:18
सगळेच फोटो छान आहेत पण त्यातल्या त्यात मला दोन्ही फुलांचे आणि म्हातारबुवांचा विशेष आवडले. कॅमेरा कुठला वापरता ? नविन घेण्याचा विचार आहे. त्यावेळी ह्या माहितीचा उपयोग होईल.

चिगो 30/10/2010 - 16:38
जबराट फॉटु.. खुप आवडले. आणि नक्की पोष्टा हं आणखी फोटो..

चित्रा 30/10/2010 - 17:44
छायाचित्र (खरेतर सगळीच) अतिशय सुंदर आहे/त. तात्यांचे आभार मुखपृष्ठावर टाकल्याबद्दल. या लेखनाची तारीख बघितल्यावर लक्षात आले की इथे आधी लक्ष कसे गेले नाही ;)

मस्त! सगळेच फोटो आवडले. लहान मुलाचा पिक बघुन मला माझ्या लहानपणाचीच आठवण झाली. पुढील कामासाठी शुभकामना. वॉटरमार्क: सगळ्यात योग्य रीतीने दिलेले आहेत. स्वतः यशोताई म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी सुर्वणमध्य साधलेला आहे. इंट्या.

बुलेवार्ड ऑफ ब्रोकन ड्रिम्स....

निखिल देशपांडे ·

शिल्पा ब 05/06/2010 - 00:24
I'm walking down the line That divides me somewhere in my mind On the border line Of the edge and where I walk alone मस्त गाणे आहे...२-३ वर्षानी परत ऐकले... :-) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

टारझन 05/06/2010 - 00:24
एक्सलंट !!!! निदे निदे ... हा लेख "आज तक" वर छापुन येण्याच्या क्वालिटीचा आहे .. णिष्चित !! - (निदेच्या दर्दी लेखणाचा फ्याण) आळंदीयात्री

प्रियाली 05/06/2010 - 00:28
चांगले आहे. आवडते. उच्चार बुलावर्ड असा आहे की बुलेवार्ड असा? मला बुलेवार्ड वाटतो. मी तसाच उच्चारही करते. ;-) असेच आणखी आवडते गाणे.

In reply to by प्रियाली

बुलेवार्ड हाच उच्चार योग्य वाटतो... बदल करत आहे. चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

राणी काय उच्चार करते boulevard चा? ;-) निख्या, तुझा लेख बोर्डावर पाहूनच परम संतोष झाला! आता पुन्हा एकदा नीट वाचते आणि ते इंग्रजी कळायला अंमळ वेळ लागतो, त्यामुळे खर्राखुर्रा प्रतिसाद नंतर देते. ही फक्त पोच. अदिती

नंदन 05/06/2010 - 02:35
सुरेख लेख. ह्या बँडची इतर काही गाणीही आवडतात, पण हे गाणं सर्वात अधिक. अवांतर - हे एकाकीपणाचं ज्यात फक्त सावलीच आपली सोबत करते (किंवा सावलीदेखील सोबत करत नाही), हे अर्थातच अनेक ठिकाणी वापरलं गेलंय. 'My shadow's the only one that walks beside me' ह्या उपमेवरून काही हिंदी गाण्यांचे शब्द आठवले. जसे की - साया ही अपने साथ था, साया ही अपने साथ है (जाने कहाँ गये वो दिन); गम के मारे पुकारे किसे हम, हमसे बिछडा हमाराही साया (दिल अपना और प्रीत परायी); मेरे साथ जाये ना मेरी परछाई रे (यारा सीली सीली). जाणकारांनी कृपया अजूनही या यादीत भर घालावी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

नंदनभौ शी सहमत आहे. ह्या गाण्यामुळे "साया भी साथ जब छोड जाये ऐसी है तनहाई" ह्या नुसरत फतेह अली खान ह्यांच्या गाण्याची फार आठवण झाली. अप्रतिम लेखन निखुभौ, आता कायम लिहिते रहा हेच मागणे आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

शुचि 05/06/2010 - 03:24
लेख आणि गाणं आवडलं. प्रियालींचही गाणं मस्त आहे. मला "पेंट माय लव्ह" हे एम एल टी आर चं गाणं खूप आवडतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मेघवेडा 05/06/2010 - 03:37
मस्तच रे निखिलशेट! मस्त आहेच गाणं. 'वेक मी अप व्हेन सप्टेंबर एण्ड्स' आणि टाईम ऑफ यॉर लाईफ ही अशीच आणखी मस्त गाणी ग्रीनडेची!! "बूलिवार्ड"बद्दल काय बोलावं.. सगळं तू मोजक्या शब्दांत व्यवस्थित लिहिलंयस!! :) आणि तो धोक्याचा इशारा दिलायस ते बरं केलंस. ;) अवांतरः टीवायला असताना अ‍ॅन्युअलला परफॉर्म केलं होतं हे गाणं. त्या आठवणी ताज्या झाल्या. आमचा कीबोर्ड प्लेयर होता थोडा काण्या.. तर एकदा मुद्दाम त्याला चिडवायला म्हणून प्रॅक्टिसच्या वेळी .... Sometimes I wish someone out there will find me 'Til then I walk alone हे झाल्यानंतर Ah-ah, Ah-ah, Ah-ah, Aaah-ah Ah-ah, Ah-ah याच्याऐवजी मी मुद्दाम "काण्या.. काण्या.. काण्या.. काऽऽऽण्या.." असं म्हटलं होतं!! =)) =)) चार पाच मिनिटं नुसते हसत होतो सगळे!! निदे.. कॉलेजच्या दिवसात परत घेऊन गेलास यार!! मस्त!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

सहज 05/06/2010 - 07:59
लेख व प्रतिसाद दोन्ही छान. बाकी सध्यातरी युट्युबवर फक्त नॅन्सी अजरमतै व क'न्ननभौ ठेका धरतात..

आनंदयात्री 05/06/2010 - 10:09
छान ! पण इंग्रजी अजिबातच कच्ची असल्याने लेखाचा आनंद घेउ शकलो नाही :( - (पापी पापी .. पापी चुलो ऐकणारा) आंद्या पापी

मदनबाण 05/06/2010 - 12:06
ह्म्म...छान गाणं... आता मला आठवलेल गाणं... मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

शानबा५१२ 05/06/2010 - 14:24
अरे मी पण ह्या विषयावर लिहणार होतो पण हली मनस्ताप खुप आहे. हल्ली मी हे गाण एकतो हल्ली बर का ..............माझे इतर all time favorite नंतर..........
मला 'जास्तकरुन' ह्याच श्रेणीतली गाणी आवडतात.

शिल्पा ब 05/06/2010 - 00:24
I'm walking down the line That divides me somewhere in my mind On the border line Of the edge and where I walk alone मस्त गाणे आहे...२-३ वर्षानी परत ऐकले... :-) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

टारझन 05/06/2010 - 00:24
एक्सलंट !!!! निदे निदे ... हा लेख "आज तक" वर छापुन येण्याच्या क्वालिटीचा आहे .. णिष्चित !! - (निदेच्या दर्दी लेखणाचा फ्याण) आळंदीयात्री

प्रियाली 05/06/2010 - 00:28
चांगले आहे. आवडते. उच्चार बुलावर्ड असा आहे की बुलेवार्ड असा? मला बुलेवार्ड वाटतो. मी तसाच उच्चारही करते. ;-) असेच आणखी आवडते गाणे.

In reply to by प्रियाली

बुलेवार्ड हाच उच्चार योग्य वाटतो... बदल करत आहे. चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

राणी काय उच्चार करते boulevard चा? ;-) निख्या, तुझा लेख बोर्डावर पाहूनच परम संतोष झाला! आता पुन्हा एकदा नीट वाचते आणि ते इंग्रजी कळायला अंमळ वेळ लागतो, त्यामुळे खर्राखुर्रा प्रतिसाद नंतर देते. ही फक्त पोच. अदिती

नंदन 05/06/2010 - 02:35
सुरेख लेख. ह्या बँडची इतर काही गाणीही आवडतात, पण हे गाणं सर्वात अधिक. अवांतर - हे एकाकीपणाचं ज्यात फक्त सावलीच आपली सोबत करते (किंवा सावलीदेखील सोबत करत नाही), हे अर्थातच अनेक ठिकाणी वापरलं गेलंय. 'My shadow's the only one that walks beside me' ह्या उपमेवरून काही हिंदी गाण्यांचे शब्द आठवले. जसे की - साया ही अपने साथ था, साया ही अपने साथ है (जाने कहाँ गये वो दिन); गम के मारे पुकारे किसे हम, हमसे बिछडा हमाराही साया (दिल अपना और प्रीत परायी); मेरे साथ जाये ना मेरी परछाई रे (यारा सीली सीली). जाणकारांनी कृपया अजूनही या यादीत भर घालावी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

नंदनभौ शी सहमत आहे. ह्या गाण्यामुळे "साया भी साथ जब छोड जाये ऐसी है तनहाई" ह्या नुसरत फतेह अली खान ह्यांच्या गाण्याची फार आठवण झाली. अप्रतिम लेखन निखुभौ, आता कायम लिहिते रहा हेच मागणे आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

शुचि 05/06/2010 - 03:24
लेख आणि गाणं आवडलं. प्रियालींचही गाणं मस्त आहे. मला "पेंट माय लव्ह" हे एम एल टी आर चं गाणं खूप आवडतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मेघवेडा 05/06/2010 - 03:37
मस्तच रे निखिलशेट! मस्त आहेच गाणं. 'वेक मी अप व्हेन सप्टेंबर एण्ड्स' आणि टाईम ऑफ यॉर लाईफ ही अशीच आणखी मस्त गाणी ग्रीनडेची!! "बूलिवार्ड"बद्दल काय बोलावं.. सगळं तू मोजक्या शब्दांत व्यवस्थित लिहिलंयस!! :) आणि तो धोक्याचा इशारा दिलायस ते बरं केलंस. ;) अवांतरः टीवायला असताना अ‍ॅन्युअलला परफॉर्म केलं होतं हे गाणं. त्या आठवणी ताज्या झाल्या. आमचा कीबोर्ड प्लेयर होता थोडा काण्या.. तर एकदा मुद्दाम त्याला चिडवायला म्हणून प्रॅक्टिसच्या वेळी .... Sometimes I wish someone out there will find me 'Til then I walk alone हे झाल्यानंतर Ah-ah, Ah-ah, Ah-ah, Aaah-ah Ah-ah, Ah-ah याच्याऐवजी मी मुद्दाम "काण्या.. काण्या.. काण्या.. काऽऽऽण्या.." असं म्हटलं होतं!! =)) =)) चार पाच मिनिटं नुसते हसत होतो सगळे!! निदे.. कॉलेजच्या दिवसात परत घेऊन गेलास यार!! मस्त!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

सहज 05/06/2010 - 07:59
लेख व प्रतिसाद दोन्ही छान. बाकी सध्यातरी युट्युबवर फक्त नॅन्सी अजरमतै व क'न्ननभौ ठेका धरतात..

आनंदयात्री 05/06/2010 - 10:09
छान ! पण इंग्रजी अजिबातच कच्ची असल्याने लेखाचा आनंद घेउ शकलो नाही :( - (पापी पापी .. पापी चुलो ऐकणारा) आंद्या पापी

मदनबाण 05/06/2010 - 12:06
ह्म्म...छान गाणं... आता मला आठवलेल गाणं... मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

शानबा५१२ 05/06/2010 - 14:24
अरे मी पण ह्या विषयावर लिहणार होतो पण हली मनस्ताप खुप आहे. हल्ली मी हे गाण एकतो हल्ली बर का ..............माझे इतर all time favorite नंतर..........
मला 'जास्तकरुन' ह्याच श्रेणीतली गाणी आवडतात.
ट्रिगरः अर्थातच.. मकीने लिहिलेलं चाँद तनहा!!! रोज ऑफीसमध्ये होणारा तोच तो उशीर. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत मरमर करायची.. त्यानंतर माजिवाड्याला उतरून पुन्हा घरी जायचं अगदी जीवावर येतं.. एकदा का घराकडच्या रस्त्यावर वळलं की रहदारी तशी तुरळकच. कधी कधी तर साथ द्यायला कुत्रंही नसते.. रस्ता मस्त शांत असतो.. मधूनच गार हवेची झुळूक शरीराला गारवा देऊन जाते.. खरेतर हा रस्ता चालण्याचा खूप कंटाळा आलेला असतो.. दिवसभराचा शीण तर असतोच, त्यात कुणाला फोन करावा अशी वेळ पण नसते. अशा वेळेला कंटाळलेल्या जीवाला सोबत एकच....

चाँद तनहा है..

मस्त कलंदर ·

मी_ओंकार 04/06/2010 - 12:14
गझलेची चाल ( तरन्नूम) ही अतिशय साधी आणि संथ. पहिल्यांदा ऐकलेली तेंव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या. या गझलेच्या शेवटच्या ओळी मला "ये क्या जगह है दोस्तों" ची आठवण करून देतात.. याबद्दल अगदी सहमत. छान स्फुट. - ओंकार.

नंदन 04/06/2010 - 12:49
लेख. ही गझल प्रथमच ऐकली.
कदाचित तिने ज्या परिस्थितीत लिहिलं असावं हे माहित असल्यामुळे जास्त दर्दभरं वाटलं..,तिच्या आवाजात जास्त दर्द आहे....., की शब्दांत जास्त दु:ख सामावलंय आहेत हे नाही मला सांगता यायचं..!!! पण एक मात्र खरं.. की एकाकीपणाचं दु:ख काय असू शकतं याचं हे सार्थ वर्णन ठरावं..
--- सहमत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश 04/06/2010 - 12:51
गाणं सुंदर आहेच.. आणि परिचय.. अंदाज ए बयाँ आवडला! >> जिंदगी क्‍या इसी को कहते हैं >> जिस्‍म तनहा है और जाँ तनहा॥ या शेरातील पहिली ओळ वाचून का कोण जाणे "mistake that cannot be corrected is called Life" हे वाक्य आठवलं ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

ज्ञानेश... 04/06/2010 - 13:04
लेख आवडला. =D> मीनाकुमारी प्रतिभावंत शायरा होत्या. त्यांच्या अनेक गझला वाचनीय/श्रवणीय आहेत. "आबदा पा कोई इस दश्त में आया होगा, वर्ना आंधी मे दिया किसने जलाया होगा..." ही अशीच एक गझल. अवांतर- 'तनहा' हाच रदीफ घेऊन वरील गझलेच्या जमिनीवर गुलजारसाहेबांनी एक गझल लिहिली आहे. (बहुधा) जगजितने गायली आहे. "जिंदगी यूं हुई बसर तनहा, काफिला साथ और सफर तनहा.. अपने साये से चौंक जाते है, उम्र गुजरी है इस कदर तनहा दिन गुजरता नही है लोगोमे, रात होती नही बसर तनहा हमने दरवाजे तक तो देखा था, फिर न जाने गये किधर तनहा..."

आनंदयात्री 04/06/2010 - 13:05
ओय होय !! क्या बात है मकी ! वाचुन आवडलेली ही दुसरी गझल. याआधी 'चमकते चांद को टुटा हुवा तारा बना डाला" ही वाचुन आवडली होती. लेख खुपच उत्स्फुर्त झाला आहे (युट्युब ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी बोल देणे वै) ... अजुन येउ दे !

मेघवेडा 04/06/2010 - 13:23
व्वा!! छान लिहिलंय.. वर ऋषी म्हणतो तसं 'अंदाज-ए-बयाँ' आवडला! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

भोचक 04/06/2010 - 19:27
मके, मस्त ओळख. क्या बात है. भावनेला फुटलेले शब्द जणू. (भोचक) जाणे अज मी अजर

मीली 05/06/2010 - 00:12
छान लेख!गाणे पण आवडले. मीनाकुमारी वरून आठवले,तिचे "पिया ऐसो जिया में समाये गयो रे !" पण किती सुरेल आणि सुरेख आहे. मीली

मी_ओंकार 04/06/2010 - 12:14
गझलेची चाल ( तरन्नूम) ही अतिशय साधी आणि संथ. पहिल्यांदा ऐकलेली तेंव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या. या गझलेच्या शेवटच्या ओळी मला "ये क्या जगह है दोस्तों" ची आठवण करून देतात.. याबद्दल अगदी सहमत. छान स्फुट. - ओंकार.

नंदन 04/06/2010 - 12:49
लेख. ही गझल प्रथमच ऐकली.
कदाचित तिने ज्या परिस्थितीत लिहिलं असावं हे माहित असल्यामुळे जास्त दर्दभरं वाटलं..,तिच्या आवाजात जास्त दर्द आहे....., की शब्दांत जास्त दु:ख सामावलंय आहेत हे नाही मला सांगता यायचं..!!! पण एक मात्र खरं.. की एकाकीपणाचं दु:ख काय असू शकतं याचं हे सार्थ वर्णन ठरावं..
--- सहमत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश 04/06/2010 - 12:51
गाणं सुंदर आहेच.. आणि परिचय.. अंदाज ए बयाँ आवडला! >> जिंदगी क्‍या इसी को कहते हैं >> जिस्‍म तनहा है और जाँ तनहा॥ या शेरातील पहिली ओळ वाचून का कोण जाणे "mistake that cannot be corrected is called Life" हे वाक्य आठवलं ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

ज्ञानेश... 04/06/2010 - 13:04
लेख आवडला. =D> मीनाकुमारी प्रतिभावंत शायरा होत्या. त्यांच्या अनेक गझला वाचनीय/श्रवणीय आहेत. "आबदा पा कोई इस दश्त में आया होगा, वर्ना आंधी मे दिया किसने जलाया होगा..." ही अशीच एक गझल. अवांतर- 'तनहा' हाच रदीफ घेऊन वरील गझलेच्या जमिनीवर गुलजारसाहेबांनी एक गझल लिहिली आहे. (बहुधा) जगजितने गायली आहे. "जिंदगी यूं हुई बसर तनहा, काफिला साथ और सफर तनहा.. अपने साये से चौंक जाते है, उम्र गुजरी है इस कदर तनहा दिन गुजरता नही है लोगोमे, रात होती नही बसर तनहा हमने दरवाजे तक तो देखा था, फिर न जाने गये किधर तनहा..."

आनंदयात्री 04/06/2010 - 13:05
ओय होय !! क्या बात है मकी ! वाचुन आवडलेली ही दुसरी गझल. याआधी 'चमकते चांद को टुटा हुवा तारा बना डाला" ही वाचुन आवडली होती. लेख खुपच उत्स्फुर्त झाला आहे (युट्युब ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी बोल देणे वै) ... अजुन येउ दे !

मेघवेडा 04/06/2010 - 13:23
व्वा!! छान लिहिलंय.. वर ऋषी म्हणतो तसं 'अंदाज-ए-बयाँ' आवडला! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

भोचक 04/06/2010 - 19:27
मके, मस्त ओळख. क्या बात है. भावनेला फुटलेले शब्द जणू. (भोचक) जाणे अज मी अजर

मीली 05/06/2010 - 00:12
छान लेख!गाणे पण आवडले. मीनाकुमारी वरून आठवले,तिचे "पिया ऐसो जिया में समाये गयो रे !" पण किती सुरेल आणि सुरेख आहे. मीली
एके काळी मस्त लाईफ होती.. रोज संध्याका़ळी लायब्ररीत जाऊन नवीन पुस्तक आणायचं.. येईल तसा स्वयंपाक पक्षी: माझ्या नि फ्लॅटमेटच्या पोटावर प्रयोग करणारं काहीतरी बनवायचं.. ती आली की जेवायचं.. त्यानंतरच्या आवराआवरीचं आणि सास-बहू सिरियल पाहाण्याचं काम तिचं!! नि मी पळायचे माझ्या बेडरूममध्ये.. हातात पुस्तक.. नि सोबतीला.. विन ९४.६ वरचं खनक विथ रोशन अब्बास!!!! मस्त गाणी लागायची.. एक वाजेपर्यंत पुस्तक वाचून संपायचं आणि मी दुसर्‍या दिवशी नवीन पुस्तक आणायला सज्ज व्हायचे.. (रोज मला कुठलं पुस्तक द्यायचं म्हणून तिथले लोक बिचारे वैतागले होते). खनक आम्हा बर्‍याच जणांचा आवडता कार्यक्रम!!

शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.

चिन्या१९८५ ·

टारझन 04/06/2010 - 00:05
ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती
वाक्याचा पुर्वार्थ मोठा गमतीशिर ... बाकी लेख निबंधाच्या अंगाने जातोय असे वाटले .. सगळंच माहिती असल्याने नविन काही मिळण्याबाबद निराषा झाली. नेपोलियन्,ज्युलियस , अलेग्झांडर वगैरेंची राजांशी केलेली तुलणा, आणि नंतर पुन्हा खोडुन काढलेले मुद्दे म्हणजे , आम्ही म्याथ्स च्या पेपरात गणिताच्या स्टेप्स वाढवण्यासाठी त्याला एकदा दोन ने गुणायचो , आणि पुन्हा दोन ने भागायचो , त्या प्रमाणे वाटले. अवांतर : काय चिण्या भौ.. लै दिवसांनी आलाय ? काय म्हणते रशिया ? :) -नेपाळी बोनापार्ट

शानबा५१२ 04/06/2010 - 00:09
जर शिवाजी महाराजांच महत्व लोकांना माहीती असत तर लोकांनी आज नको त्यांना डोक्यावर चढवुन ठेवल नसत...........आणि हे महाराष्ट्रात राहणारे उपरे व आपले महाराजांना खुशाल विसरले आहेत...... जयंत्या साज-या करत्यात भो**चे!!!! अरे तो माणुस नसता तर 'पुर्ण सामान' पण नसत हातात राहील भ्**नु!!! आपण फक्त मनोभावे त्यांना आठवुनच त्यांचे उपकार फेडु शकतो....... आमच्या शिवाजी महराजांना माझा मानाचा(सर्वात वरचा बर का!) मुजरा!!!

शुचि 04/06/2010 - 00:24
भाषणात बर्‍याच मुद्द्यांचा सर्वांगसुंदर परामर्ष घेतला आहे. मला खूप आवडलं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रियाली 04/06/2010 - 00:31
भाषण नेमके कोणासमोर करायचे आहे? कटु शब्दांना क्षमा करा पण लहान मुलांसमोर भाषण करावे तसा सूर वाटतो आहे आणि काही अनावश्यक टाळ्याखाऊ वाक्ये बदलून योग्य वाक्यरचना करून भाषण करता येईल असे वाटते. उदा.
त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले.
असे वाटत नाही. महाराजांआधी शेकडो वर्षे सातवाहन, चोला आणि मौर्य राजे नौदले बाळगून होते परंतु राजांच्या आरमाराबद्दल तसेच वतनदारी प्रथेबद्दल आणि ती बंद करावीशी का वाटली यावर अधिक लिहिता येईल.
अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते.
नेपोलियन आणि सीझर हे जन्माने राजे किंवा सैन्य, भूभाग बाळगून नव्हते. त्यांची उद्दिष्टे वेगळी होती. अलेक्झांडरला स्वतःच्या भूभागाचा फारसा उपयोग नव्हता. तो वाचवण्याकरता त्याने लढाया केल्या नाहीत. किंबहुना, बर्‍याचशा लढाया परकीयांच्या भूभागावरच केल्या. कर्तृत्वाबरोबर त्यांच्या पराक्रमाविषयी बोलणे योग्य ठरेल. राजांनीही शून्यातून स्वराज्य उभे केले तरी तेही जहागिरदार होते तेव्हा तुलनेची गरज नाही.
वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुध्द वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडुन बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे!पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक हार न चुकता घालतात !
लेखाचा उद्देश शिवाजीराजांची माहिती करून देणे असल्यास वरील वाक्ये अवांतर आणि अनावश्यक आहेत पण टाळ्याखाऊ आहेत. :)
महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते ... ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.
मिटर वगैरे शब्द बदलता येतील. त्याचबरोबर, धर्मांतराचा किंवा बाटवलेल्या/ बाटलेल्या मुसलमानांना पुन्हा हिंदु करून घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा आपण विसरलेले दिसता. त्यासाठी, महाराजांनी केलेले प्रयत्न विसरण्याजोगे नाहीत.
अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्मला तेंव्हा महाराज म्हणाले होते 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.'
हे श्रीमान योगीतील वाक्य आहे. याला ऐतिहासिक आधार आहे का? नसल्यास ते वगळले तरी चालेल.
शिवाजी महाराजांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती.
हे देखील टाळीखाऊ वाक्य. याची भाषणात गरज वाटत नाही त्यापेक्षा महाराजांच्या मावळ्यांशी असणार्‍या मैत्रीचे, सैन्यात बाई-बटकी बाळगू नये, मोहिमेवर असताना गावकर्‍यांना त्रास देऊ नये, त्यांच्यावर अन्न-शिधा देण्याची जबरदस्ती करू नये या धोरणाचे वर्णन करता येईल. छत्रसालचा राजा नसावा. राजाचे नाव छत्रसाल असावे. पुरंदरच्या तहात २३ किल्ले देण्याचे ठरले होते. २१ नाही. (चू. भू. द्या. घ्या.) बाकीचे आठवले आणि वेळ झाला की. मी देखील आठवणींवरून लिहिले आहे तेव्हा प्रतिसादात चूक असल्यास दुरुस्त करावी.

In reply to by प्रियाली

योगी९०० 04/06/2010 - 01:21
छत्रसालचा राजा नसावा. राजाचे नाव छत्रसाल असावे. माझ्या माहितीप्रमाणे बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल होता..तो पण थोरल्या बाजीरावाच्या काळात.. शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढत मुघल,आदिलशाही,ब्रिटीश्,पौर्तुगिज इत्यादींशी महाराज एकाच वेळी सामना करत. मला माहित नव्हते की महाराजांनी ब्रिटीश आणि पौर्तुगिज यांच्या बरोबर सामना केला..माझ्या माहितीनुसार त्या काळात east India कंपनी ने आपला कारभार सुरु केला होता..पण महाराजांनी त्यांचा धुर्त कावा ओळखून त्यांना दुरच ठेवले होते..पण त्यांच्याबरोबर सामना/युद्ध वगैरे नव्हते झाले. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

प्रियाली 04/06/2010 - 01:24
दीर्घायुषी असावा. महाराजांपासून थोरल्या बाजीरावांपर्यंत जिवंत होता. महाराज आणि बाजीराव त्यामानाने अल्पायुषीच. :( शिवाजी, छत्रसाल आणि गुरु गोविंदसिंह या तिघांनी औरंगजेबाला टक्कर दिली होती.

चिन्या१९८५ 04/06/2010 - 01:10
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद टारझन्,शानबा,शुचि,प्रियाली!! बाकी लेख रटाळ झालेला दिसतोय.बहुतेक १ वर्षानंतर काहीतरी लिहितोय त्यामुळे असेल.बाकी काही आक्षेपार्ह नसेल तर मी परत संपादित करणार नाहिये. टारझन्,रशियातला अभ्यास संपला.आता मेडिकल कोउन्सिल ऑफ इंडीयाची परीक्षाही पास झालोय.आता दिल्लीत इंटर्नशीप करणार आहे. प्रियाली त्यांची नौदले परदेशी लोकांशी सामना करण्याइतकी सक्षम नसावीत.दुसरी गोष्ट म्हणजे जगातल्या महान राजांबद्दल बोलायला लागले तर तुलना ही होणारच.अलेक्सांडरकडे भुभाग्,सैन्य होते त्यामुळे त्याला इतरांशी लढण्याची तयारी करणे सोपे होते.शिवाय शिवरायांच्यासारखीच जशीच्या तशी परीस्थिती कुणाचीच नसणार.असो.तुलना करण्यास घाबरणे मला कळत नाही जेंव्हा आपले नाणे पक्के असताना. मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

Pain 04/06/2010 - 10:09
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो अंगावर काटा उभा रहाणे हा वाक्प्रचार चान्गल्या लोकांपासून चांगल्या लोकांसाठी वापरत नाहीत. योग्य उदा. क्रुर दरोडेखोरांपासुन-->जनता किंवा किरण बेदींसारखा अधिकारी आणि गुंड इतर अनेक चुका. बहुतेक प्रियाली यांनी दाखवल्याच आहेत्...उरलेल्या मी सांगतो.

jaypal 04/06/2010 - 10:28
अभ्यास पुर्ण भाषण पण...............सुरवातिचच दुसरं वाक्य >>अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही." खुप खटकल कारण मिपा वर अस वाक्य मी पहिल्यांदाच वाचत आहे. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

ह्रुषिकेश 04/06/2010 - 12:00
>>जयसिंघाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देउन २१ ऐवजी प्रत्यक्षात १७च किल्ले देण्याचे राजकार>>.. या राजकारणाचा उल्लेख मी तरी पहिल्यान्दाच ऐकला. अर्थात माझा या विषयावर जास्त अभ्यास नाही. जाणकारानी यावर प्रकाश टाकावा..

चिन्या१९८५ 04/06/2010 - 12:36
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद पेन्,जयपाल्,हृषिकेश. पेन्,अंगावर काटा वेगवेगळ्या कारणांनी उभा राहु शकतो. राष्ट्रगीत म्हणताना,मंदिरात गेल्यावरही आमच्या अंगावर काटा उभा रहातो.इथे हा वाक्प्रचार म्हणुन नाही तर वस्तुस्थिती म्हणुन लिहिला आहे.तसेच वाक्प्रचार म्हणुन जरी वापरला तरीही तुम्ही म्हणता तोच अर्थ होतो असे मला वाटत नाही. जयपाल्,ते वाक्य मिपाकरांसाठी लिहिलेल नाही तर हे भाषण ज्या लोकांसमोर होणार होत त्यांच्याबाबत लिहिल होत. हृषिकेष अस राजकारण नक्कीच झाल होत.तुम्ही तपासुन बघु शकता. असो 'छत्रसालचा राजा वगैरे' टायपोबद्दलही चुका काढणे म्हणजे एकुनच शाळेतल्या शिक्षिका माझा पेपर तपासत आहेत अस मला वाटु लागलय. मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

In reply to by चिन्या१९८५

पेन्,अंगावर काटा वेगवेगळ्या कारणांनी उभा राहु शकतो. राष्ट्रगीत म्हणताना,मंदिरात गेल्यावरही आमच्या अंगावर काटा उभा रहातो.इथे हा वाक्प्रचार म्हणुन नाही तर वस्तुस्थिती म्हणुन लिहिला आहे.तसेच वाक्प्रचार म्हणुन जरी वापरला तरीही तुम्ही म्हणता तोच अर्थ होतो असे मला वाटत नाही. अंगावर काटा उभे राहणे च्या ऐवजी रोमांच उभे राहतात असे म्हणणे जास्त योग्य वाटले असते. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

अवलिया 04/06/2010 - 12:54
चांगला लेख. लेख लिहिण्याचा हेतु डोळ्यासमोर सतत राहु देणे, येवढे केले की अजुन असेच सुंदर लेख लिहिता येतील. :) --अवलिया

जिप्सी 04/06/2010 - 13:36
गेल्या २ वर्षात भारत इतिहास संशोधक मंडळात केलेल्या थोड्या फार अभ्यासानंतर मला काही गोष्टी सुचावाव्याश्या वाटतात. लेख उत्तम आहे पण बराच बाळबोध वाटतो. 'कुटनितीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितक होतं तितक औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हत.' :- हे वाक्य माझ्या वाचनात अजून तरी आलेलं नाही, परदेशी लेखकाचे नाव सांगितल्यास संदर्भ शोधता येईल. 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.' या वाक्याला सुद्धा काहीहि एतिहसिक आधार नाही. मराठ्यांच्यात राजाच्या तोंडून निघालेला शब्द आणि शब्द लिहून ठेवायची पद्धत नव्हती. हि पद्धत मोगल दरबारात होती, त्याला अखबार असे म्हणत. हि गोष्ट कपोलकल्पित आहे. इतिहास लेखी पुरावा मागतो. मराठी आरमार महाराजांनी उभे केले हा खरच एक एतिहसिक क्षण होता. मोगलांचे आरमार होते पण ते एवढे सामर्थ्यवान नव्हते महाराजांनी नवीन जहाजांचे प्रकार वापरत आणून युद्धसज्ज आरमार उभे केले. मराठी आरमार व्यापारासाठी मस्कत पर्यंत जात होती, म्हणजे महाराजांनी हिंदुस्थान आरमार नावाचे जे अंग विसरला होता त्याची जाणीव करून दिली. अनेक जलदुर्ग महाराजानी बांधून घेतले. एकट्या सिंधुदुर्गावर १ कोटी होन खर्च झालेल्याचा उल्लेख सापडतो १ होन = ३ १/२ ते ३ ३/४ रुपये. (त्यावेळचे !!!) महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला. ---- त्याकाळी हि जी काही संत मंडळी होती त्यासर्वाचे महाराजांशी सलगीचे संबध होते पण मी काही ठिकाणी महाराजांनी रामदास स्वामींच्या झोळीत राज्याची सनद टाकली होती, असे वाचले आहे याला कोणताही एतिहसिक पुरावा नाही. यात मी रामदासांची योग्यता कमी होती असे कोणत्याही प्रकारे सुचवत नाही. पण महाराज धर्म आणि सत्ता नेहमीच एकमेकापासून लांब ठेवत. महाराजांनी अनेक देवस्थानांना सनदा दिल्या म्हणजे त्या देवस्थानांना सरकारी जमिनी इनाम म्हणून दिल्या, पण जुन्या अनेक सनदा रद्द सुद्धा केल्या उदा. चिंचवडकर मोरया गोसावींना जनतेकडून धान्य गोळा करून घेण्याची सनद आदिलशहा कडून मिळाली होती पण महाराजांनी ती रद्द करून धान्य सरकारी अम्बारातून घ्यावे अशी तजवीज करून दिली. छत्रसाल राजाला त्यांनी त्याच हेतुने मदत केली :- पण याला प्रत्यक्ष कोणती मदत केली याचा उल्लेख सापडत नाही. वरच्या काही शंकाना उत्तर म्हणजे छत्रसाल महाराजना भेटला त्यावेळी साधारणपणे १८ वर्षांचा होता. त्याचा जन्म १६४९चा आणि मृत्यू १७३१ चा. बाजीरावाचा मृत्यू १७४० चा म्हणजे हाच तो छत्रसाल . थोडीशी अवांतर माहिती :- मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळेना वार्षिक ७००० होन पगार होता बाकीच्या ७ प्रधाना ना वार्षिक ५००० होन पगार होता. आता वर दिलेल्या होनाच्या हिशोबाप्रमाणे त्यांच पॅकेज कितिच होत ? याचा हिशोब करता येईल. अजूनही लिहिण्यासारखे बरेच आहे पण परत कधी तरी.

अमोल केळकर 04/06/2010 - 16:08
लेख आवडला अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

चिन्या१९८५ 04/06/2010 - 20:17
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अवलिया,जिप्सी आणि अमोल. जिप्सी,तशा संदर्भाच वाक्य डगलसनी म्हटलय. दुसर म्हणजे झोळित सनद टाकल्याचे शिवरायांचे एक पत्र दर्शवते.हे त्यांच्या १५सप्टेंबर १६७८ चे पत्र होते: "श्री श्रीसद्गुरुवर्य सकळतीर्थरुप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामीचे सेवेसी चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावर मस्तक ठेवुन विज्ञापना जे (की) मजवर कृपा करुन सनाथ केले.आज्ञा केली की 'तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुन धर्मस्थापना,देव्-ब्राह्मणाची सेवा,प्रजेची पिडा दुर करुन (तीचे) पाळण्,रक्षण करावे,हे व्रत संपादुन त्यात परमार्थ करावा.तुम्ही जे मनी धरीले ते श्री सिध्दीस पावील.' त्याजवरुन जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुख (मुसलमान्)लिकांचा नाश करावा,विपुल द्रव्ये करुन राज्यपरंपरा अक्षय चालेल ऐसी स्थळे दुर्घट करावी ,ऐसे जे जे मनी धरीलें ते ते स्वामींनी आशिर्वादाप्रमाणे मनोरथ पुर्ण केले.याउपरी राज्य सर्व संपादिले.ते चरणी अर्पण करुन सर्व काळ सेवा करावी ऐसा विचार मनी आणिला.तेव्हा (रामदाससची) आज्ञा झाली की, 'तुम्हास पुर्वी धर्म सांगितले तेच करावे.तीच सेवा होय.' ऐसे आज्ञापिले.यावरुन निकट वास घडुन वारंवार दर्शन घडावे,श्रीची स्थापना कोठेतरी होउन सांप्रदाय शिष्यभक्ती विस्तीर्ण घडावी ऐसी (महाराजांनी) प्रार्थना केली....यास राज्य संपादिले त्यातील ग्रामभुमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी.तेव्हा आज्ञा झाली की 'विषेश उपाधीचे कारण काय्?तथापि तुमच्या मनी श्रीची सेवा घडावी हा निश्चय जाहला.त्यास यथावकाशे जेथे जे नेमावेसे वाटेल ते नेमावे....'याप्रकारे आज्ञा जाहली... छत्रसालला महाराजांकडुन प्रेरणा मिळाली स्वराज्यासाठी लढण्याची आणि त्याआधी तो महाराजांना भेटलाही होता.तो पुर्वी औरंगजेबाकडुन लढत असे. मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

आशिष सुर्वे 04/06/2010 - 23:57
शिवाजी राजांबद्द्ल कितीही वेळा वाचले तरी 'रटाळ' वाटत नाही.. लिहीत रहा! संभाजी राजांबद्दलही थोडे येऊदेत की! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

चिन्या१९८५ 05/06/2010 - 00:30
धन्यवाद आशीष. संभाजी महाराजांबद्दल पण लिहु कधीतरी. मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

जिप्सी 06/06/2010 - 17:31
चिन्या १९८७ आपण उल्लेखलेले पत्र माझ्या वाचनात आलेले आहे. पण मी म्हणत होतो तो प्रसंग थोडक्यात असा कि, समर्थ रायगडावर भिक्षा मागण्यासाठी गेले असताना महाराजांनी त्यांच्या झोळीत राज्याच्या सनदा टाकल्या ,हा प्रसंग बर्याच गोष्टीच्या पुस्तकात दाखवलेला आहे. छत्रसाल बद्दल तर मी आपले म्हणणे आधीच मान्य केले आहे. निकोलसचा जरा संधर्भ दिलात तर आजच त्याला शोधता येईल. हा माणूस प्रत्यक्षात महाराजांना भेटलेला होता काय? मनुची (माझ्या माहिती प्रमाणे ) महाराजांना राजकारानेतर प्रसंगात भेटलेला १मेव परदेशी होता.

चिन्या१९८५ 06/06/2010 - 20:39
निकोलस नाही मी डगलस म्हटल.तो महाराजांना भेटला नव्हता कारण तो बराच नंतर भारतात आला होता.मनुची बरोबरच Thevenot पण महाराजांना भेटला होता.त्यानी महाराजांचे दिसणे वगैरे गोष्टी लिहुन ठेवलेल्या आहेत. अजुनही काही जण त्यांना भेटले होते शिवराज्याभिषेकाच्या वेळी. वरील पत्रामधे उल्लेख आहे की महाराजांनी सर्व राज्य अर्पण करण्याची इच्छा दाखवली होती तो प्रसंग आधी कधीतरी झाला असणार.पण तुम्ही म्हणता तो प्रसंग माझ्या वाचनात आल्याचे आठवत नाही(वाचलेही असेल बहुतेक) मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

जिप्सी 07/06/2010 - 18:06
बर बर तुम्ही म्हणताय तो जेम्स डग्लस तर ! "बुक ऑफ बॉम्बे"वाला. चिनूभाऊ तुम्ही हे फार गंभीरपणे घेऊ नका,पण हा सदगृहस्थ फारसा अभ्यासू आणि विद्वान म्हणून गणला जात नव्हता. आणि त्यान "बुक ऑफ बॉम्बे" लिहील १८८० नंतर कधीतरी आणि त्यात सुद्धा त्याचा महाराजांबद्दल आणि मराठ्यांच्याबद्दल भरपूर गोंधळ उडालेला आहे हे जाणवत. त्यान महाराजांची समाधी राजगडावर आहे असे लिहिले आहे,म्हणजे काय ते ओळखा ! असो तुमच्यामुळ माझा बराच अभ्यास झाला. पुन्हा येउद्या एखादा झकास लेख. पुण्यात असाल तर लेखासाठी भरपूर कच्चा माल पुरवण्याची सोय करता येईल. तुम्हाला पुढच्या लेखासाठी शुभेच्छा ! अवांतर :- ग्रांट डफच History of Mahrattas नक्की वाचा. जदुनाथ सरकारांच शिवाजी आणि औरंगझेब यांच्याबद्दलच लेखनही वाचा. आणि गाईड वाचायचं असेल तर शेजवलकर आणि पगडी झिंदाबाद.

चिन्या१९८५ 08/06/2010 - 00:42
डगलसच खर पुस्तक मी वाचलेल नाहीये आणि तो विद्वान नसेलही.पण मला त्याने दिलेली उपमा आवडली,त्याने अजुनही काही उपमा चपखल दिलेल्या आहेत. हिस्टरी ऑफ मराठाज इंटरनेटवर उपलब्ध आहे.संथगतीने माझे त्याचे वाचनही सुरु आहे.३ भाग आहेत ना त्याचे?जदुनाथ सरकारांच महाराजांवरच पुस्तक वाचल आहे.बाकी पुढचा लेख महाराजांवरच असेल अस वाटत नाही.महाराजांच्या युध्दनीतीवर एखाद पुस्तक आहे का??म्हणजे फक्त युध्दांबाबतच?? मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

टारझन 04/06/2010 - 00:05
ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती
वाक्याचा पुर्वार्थ मोठा गमतीशिर ... बाकी लेख निबंधाच्या अंगाने जातोय असे वाटले .. सगळंच माहिती असल्याने नविन काही मिळण्याबाबद निराषा झाली. नेपोलियन्,ज्युलियस , अलेग्झांडर वगैरेंची राजांशी केलेली तुलणा, आणि नंतर पुन्हा खोडुन काढलेले मुद्दे म्हणजे , आम्ही म्याथ्स च्या पेपरात गणिताच्या स्टेप्स वाढवण्यासाठी त्याला एकदा दोन ने गुणायचो , आणि पुन्हा दोन ने भागायचो , त्या प्रमाणे वाटले. अवांतर : काय चिण्या भौ.. लै दिवसांनी आलाय ? काय म्हणते रशिया ? :) -नेपाळी बोनापार्ट

शानबा५१२ 04/06/2010 - 00:09
जर शिवाजी महाराजांच महत्व लोकांना माहीती असत तर लोकांनी आज नको त्यांना डोक्यावर चढवुन ठेवल नसत...........आणि हे महाराष्ट्रात राहणारे उपरे व आपले महाराजांना खुशाल विसरले आहेत...... जयंत्या साज-या करत्यात भो**चे!!!! अरे तो माणुस नसता तर 'पुर्ण सामान' पण नसत हातात राहील भ्**नु!!! आपण फक्त मनोभावे त्यांना आठवुनच त्यांचे उपकार फेडु शकतो....... आमच्या शिवाजी महराजांना माझा मानाचा(सर्वात वरचा बर का!) मुजरा!!!

शुचि 04/06/2010 - 00:24
भाषणात बर्‍याच मुद्द्यांचा सर्वांगसुंदर परामर्ष घेतला आहे. मला खूप आवडलं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रियाली 04/06/2010 - 00:31
भाषण नेमके कोणासमोर करायचे आहे? कटु शब्दांना क्षमा करा पण लहान मुलांसमोर भाषण करावे तसा सूर वाटतो आहे आणि काही अनावश्यक टाळ्याखाऊ वाक्ये बदलून योग्य वाक्यरचना करून भाषण करता येईल असे वाटते. उदा.
त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले.
असे वाटत नाही. महाराजांआधी शेकडो वर्षे सातवाहन, चोला आणि मौर्य राजे नौदले बाळगून होते परंतु राजांच्या आरमाराबद्दल तसेच वतनदारी प्रथेबद्दल आणि ती बंद करावीशी का वाटली यावर अधिक लिहिता येईल.
अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते.
नेपोलियन आणि सीझर हे जन्माने राजे किंवा सैन्य, भूभाग बाळगून नव्हते. त्यांची उद्दिष्टे वेगळी होती. अलेक्झांडरला स्वतःच्या भूभागाचा फारसा उपयोग नव्हता. तो वाचवण्याकरता त्याने लढाया केल्या नाहीत. किंबहुना, बर्‍याचशा लढाया परकीयांच्या भूभागावरच केल्या. कर्तृत्वाबरोबर त्यांच्या पराक्रमाविषयी बोलणे योग्य ठरेल. राजांनीही शून्यातून स्वराज्य उभे केले तरी तेही जहागिरदार होते तेव्हा तुलनेची गरज नाही.
वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुध्द वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडुन बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे!पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक हार न चुकता घालतात !
लेखाचा उद्देश शिवाजीराजांची माहिती करून देणे असल्यास वरील वाक्ये अवांतर आणि अनावश्यक आहेत पण टाळ्याखाऊ आहेत. :)
महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते ... ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.
मिटर वगैरे शब्द बदलता येतील. त्याचबरोबर, धर्मांतराचा किंवा बाटवलेल्या/ बाटलेल्या मुसलमानांना पुन्हा हिंदु करून घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा आपण विसरलेले दिसता. त्यासाठी, महाराजांनी केलेले प्रयत्न विसरण्याजोगे नाहीत.
अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्मला तेंव्हा महाराज म्हणाले होते 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.'
हे श्रीमान योगीतील वाक्य आहे. याला ऐतिहासिक आधार आहे का? नसल्यास ते वगळले तरी चालेल.
शिवाजी महाराजांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती.
हे देखील टाळीखाऊ वाक्य. याची भाषणात गरज वाटत नाही त्यापेक्षा महाराजांच्या मावळ्यांशी असणार्‍या मैत्रीचे, सैन्यात बाई-बटकी बाळगू नये, मोहिमेवर असताना गावकर्‍यांना त्रास देऊ नये, त्यांच्यावर अन्न-शिधा देण्याची जबरदस्ती करू नये या धोरणाचे वर्णन करता येईल. छत्रसालचा राजा नसावा. राजाचे नाव छत्रसाल असावे. पुरंदरच्या तहात २३ किल्ले देण्याचे ठरले होते. २१ नाही. (चू. भू. द्या. घ्या.) बाकीचे आठवले आणि वेळ झाला की. मी देखील आठवणींवरून लिहिले आहे तेव्हा प्रतिसादात चूक असल्यास दुरुस्त करावी.

In reply to by प्रियाली

योगी९०० 04/06/2010 - 01:21
छत्रसालचा राजा नसावा. राजाचे नाव छत्रसाल असावे. माझ्या माहितीप्रमाणे बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल होता..तो पण थोरल्या बाजीरावाच्या काळात.. शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढत मुघल,आदिलशाही,ब्रिटीश्,पौर्तुगिज इत्यादींशी महाराज एकाच वेळी सामना करत. मला माहित नव्हते की महाराजांनी ब्रिटीश आणि पौर्तुगिज यांच्या बरोबर सामना केला..माझ्या माहितीनुसार त्या काळात east India कंपनी ने आपला कारभार सुरु केला होता..पण महाराजांनी त्यांचा धुर्त कावा ओळखून त्यांना दुरच ठेवले होते..पण त्यांच्याबरोबर सामना/युद्ध वगैरे नव्हते झाले. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

प्रियाली 04/06/2010 - 01:24
दीर्घायुषी असावा. महाराजांपासून थोरल्या बाजीरावांपर्यंत जिवंत होता. महाराज आणि बाजीराव त्यामानाने अल्पायुषीच. :( शिवाजी, छत्रसाल आणि गुरु गोविंदसिंह या तिघांनी औरंगजेबाला टक्कर दिली होती.

चिन्या१९८५ 04/06/2010 - 01:10
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद टारझन्,शानबा,शुचि,प्रियाली!! बाकी लेख रटाळ झालेला दिसतोय.बहुतेक १ वर्षानंतर काहीतरी लिहितोय त्यामुळे असेल.बाकी काही आक्षेपार्ह नसेल तर मी परत संपादित करणार नाहिये. टारझन्,रशियातला अभ्यास संपला.आता मेडिकल कोउन्सिल ऑफ इंडीयाची परीक्षाही पास झालोय.आता दिल्लीत इंटर्नशीप करणार आहे. प्रियाली त्यांची नौदले परदेशी लोकांशी सामना करण्याइतकी सक्षम नसावीत.दुसरी गोष्ट म्हणजे जगातल्या महान राजांबद्दल बोलायला लागले तर तुलना ही होणारच.अलेक्सांडरकडे भुभाग्,सैन्य होते त्यामुळे त्याला इतरांशी लढण्याची तयारी करणे सोपे होते.शिवाय शिवरायांच्यासारखीच जशीच्या तशी परीस्थिती कुणाचीच नसणार.असो.तुलना करण्यास घाबरणे मला कळत नाही जेंव्हा आपले नाणे पक्के असताना. मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

Pain 04/06/2010 - 10:09
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो अंगावर काटा उभा रहाणे हा वाक्प्रचार चान्गल्या लोकांपासून चांगल्या लोकांसाठी वापरत नाहीत. योग्य उदा. क्रुर दरोडेखोरांपासुन-->जनता किंवा किरण बेदींसारखा अधिकारी आणि गुंड इतर अनेक चुका. बहुतेक प्रियाली यांनी दाखवल्याच आहेत्...उरलेल्या मी सांगतो.

jaypal 04/06/2010 - 10:28
अभ्यास पुर्ण भाषण पण...............सुरवातिचच दुसरं वाक्य >>अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही." खुप खटकल कारण मिपा वर अस वाक्य मी पहिल्यांदाच वाचत आहे. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

ह्रुषिकेश 04/06/2010 - 12:00
>>जयसिंघाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देउन २१ ऐवजी प्रत्यक्षात १७च किल्ले देण्याचे राजकार>>.. या राजकारणाचा उल्लेख मी तरी पहिल्यान्दाच ऐकला. अर्थात माझा या विषयावर जास्त अभ्यास नाही. जाणकारानी यावर प्रकाश टाकावा..

चिन्या१९८५ 04/06/2010 - 12:36
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद पेन्,जयपाल्,हृषिकेश. पेन्,अंगावर काटा वेगवेगळ्या कारणांनी उभा राहु शकतो. राष्ट्रगीत म्हणताना,मंदिरात गेल्यावरही आमच्या अंगावर काटा उभा रहातो.इथे हा वाक्प्रचार म्हणुन नाही तर वस्तुस्थिती म्हणुन लिहिला आहे.तसेच वाक्प्रचार म्हणुन जरी वापरला तरीही तुम्ही म्हणता तोच अर्थ होतो असे मला वाटत नाही. जयपाल्,ते वाक्य मिपाकरांसाठी लिहिलेल नाही तर हे भाषण ज्या लोकांसमोर होणार होत त्यांच्याबाबत लिहिल होत. हृषिकेष अस राजकारण नक्कीच झाल होत.तुम्ही तपासुन बघु शकता. असो 'छत्रसालचा राजा वगैरे' टायपोबद्दलही चुका काढणे म्हणजे एकुनच शाळेतल्या शिक्षिका माझा पेपर तपासत आहेत अस मला वाटु लागलय. मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

In reply to by चिन्या१९८५

पेन्,अंगावर काटा वेगवेगळ्या कारणांनी उभा राहु शकतो. राष्ट्रगीत म्हणताना,मंदिरात गेल्यावरही आमच्या अंगावर काटा उभा रहातो.इथे हा वाक्प्रचार म्हणुन नाही तर वस्तुस्थिती म्हणुन लिहिला आहे.तसेच वाक्प्रचार म्हणुन जरी वापरला तरीही तुम्ही म्हणता तोच अर्थ होतो असे मला वाटत नाही. अंगावर काटा उभे राहणे च्या ऐवजी रोमांच उभे राहतात असे म्हणणे जास्त योग्य वाटले असते. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

अवलिया 04/06/2010 - 12:54
चांगला लेख. लेख लिहिण्याचा हेतु डोळ्यासमोर सतत राहु देणे, येवढे केले की अजुन असेच सुंदर लेख लिहिता येतील. :) --अवलिया

जिप्सी 04/06/2010 - 13:36
गेल्या २ वर्षात भारत इतिहास संशोधक मंडळात केलेल्या थोड्या फार अभ्यासानंतर मला काही गोष्टी सुचावाव्याश्या वाटतात. लेख उत्तम आहे पण बराच बाळबोध वाटतो. 'कुटनितीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितक होतं तितक औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हत.' :- हे वाक्य माझ्या वाचनात अजून तरी आलेलं नाही, परदेशी लेखकाचे नाव सांगितल्यास संदर्भ शोधता येईल. 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.' या वाक्याला सुद्धा काहीहि एतिहसिक आधार नाही. मराठ्यांच्यात राजाच्या तोंडून निघालेला शब्द आणि शब्द लिहून ठेवायची पद्धत नव्हती. हि पद्धत मोगल दरबारात होती, त्याला अखबार असे म्हणत. हि गोष्ट कपोलकल्पित आहे. इतिहास लेखी पुरावा मागतो. मराठी आरमार महाराजांनी उभे केले हा खरच एक एतिहसिक क्षण होता. मोगलांचे आरमार होते पण ते एवढे सामर्थ्यवान नव्हते महाराजांनी नवीन जहाजांचे प्रकार वापरत आणून युद्धसज्ज आरमार उभे केले. मराठी आरमार व्यापारासाठी मस्कत पर्यंत जात होती, म्हणजे महाराजांनी हिंदुस्थान आरमार नावाचे जे अंग विसरला होता त्याची जाणीव करून दिली. अनेक जलदुर्ग महाराजानी बांधून घेतले. एकट्या सिंधुदुर्गावर १ कोटी होन खर्च झालेल्याचा उल्लेख सापडतो १ होन = ३ १/२ ते ३ ३/४ रुपये. (त्यावेळचे !!!) महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला. ---- त्याकाळी हि जी काही संत मंडळी होती त्यासर्वाचे महाराजांशी सलगीचे संबध होते पण मी काही ठिकाणी महाराजांनी रामदास स्वामींच्या झोळीत राज्याची सनद टाकली होती, असे वाचले आहे याला कोणताही एतिहसिक पुरावा नाही. यात मी रामदासांची योग्यता कमी होती असे कोणत्याही प्रकारे सुचवत नाही. पण महाराज धर्म आणि सत्ता नेहमीच एकमेकापासून लांब ठेवत. महाराजांनी अनेक देवस्थानांना सनदा दिल्या म्हणजे त्या देवस्थानांना सरकारी जमिनी इनाम म्हणून दिल्या, पण जुन्या अनेक सनदा रद्द सुद्धा केल्या उदा. चिंचवडकर मोरया गोसावींना जनतेकडून धान्य गोळा करून घेण्याची सनद आदिलशहा कडून मिळाली होती पण महाराजांनी ती रद्द करून धान्य सरकारी अम्बारातून घ्यावे अशी तजवीज करून दिली. छत्रसाल राजाला त्यांनी त्याच हेतुने मदत केली :- पण याला प्रत्यक्ष कोणती मदत केली याचा उल्लेख सापडत नाही. वरच्या काही शंकाना उत्तर म्हणजे छत्रसाल महाराजना भेटला त्यावेळी साधारणपणे १८ वर्षांचा होता. त्याचा जन्म १६४९चा आणि मृत्यू १७३१ चा. बाजीरावाचा मृत्यू १७४० चा म्हणजे हाच तो छत्रसाल . थोडीशी अवांतर माहिती :- मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळेना वार्षिक ७००० होन पगार होता बाकीच्या ७ प्रधाना ना वार्षिक ५००० होन पगार होता. आता वर दिलेल्या होनाच्या हिशोबाप्रमाणे त्यांच पॅकेज कितिच होत ? याचा हिशोब करता येईल. अजूनही लिहिण्यासारखे बरेच आहे पण परत कधी तरी.

अमोल केळकर 04/06/2010 - 16:08
लेख आवडला अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

चिन्या१९८५ 04/06/2010 - 20:17
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अवलिया,जिप्सी आणि अमोल. जिप्सी,तशा संदर्भाच वाक्य डगलसनी म्हटलय. दुसर म्हणजे झोळित सनद टाकल्याचे शिवरायांचे एक पत्र दर्शवते.हे त्यांच्या १५सप्टेंबर १६७८ चे पत्र होते: "श्री श्रीसद्गुरुवर्य सकळतीर्थरुप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामीचे सेवेसी चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावर मस्तक ठेवुन विज्ञापना जे (की) मजवर कृपा करुन सनाथ केले.आज्ञा केली की 'तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुन धर्मस्थापना,देव्-ब्राह्मणाची सेवा,प्रजेची पिडा दुर करुन (तीचे) पाळण्,रक्षण करावे,हे व्रत संपादुन त्यात परमार्थ करावा.तुम्ही जे मनी धरीले ते श्री सिध्दीस पावील.' त्याजवरुन जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुख (मुसलमान्)लिकांचा नाश करावा,विपुल द्रव्ये करुन राज्यपरंपरा अक्षय चालेल ऐसी स्थळे दुर्घट करावी ,ऐसे जे जे मनी धरीलें ते ते स्वामींनी आशिर्वादाप्रमाणे मनोरथ पुर्ण केले.याउपरी राज्य सर्व संपादिले.ते चरणी अर्पण करुन सर्व काळ सेवा करावी ऐसा विचार मनी आणिला.तेव्हा (रामदाससची) आज्ञा झाली की, 'तुम्हास पुर्वी धर्म सांगितले तेच करावे.तीच सेवा होय.' ऐसे आज्ञापिले.यावरुन निकट वास घडुन वारंवार दर्शन घडावे,श्रीची स्थापना कोठेतरी होउन सांप्रदाय शिष्यभक्ती विस्तीर्ण घडावी ऐसी (महाराजांनी) प्रार्थना केली....यास राज्य संपादिले त्यातील ग्रामभुमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी.तेव्हा आज्ञा झाली की 'विषेश उपाधीचे कारण काय्?तथापि तुमच्या मनी श्रीची सेवा घडावी हा निश्चय जाहला.त्यास यथावकाशे जेथे जे नेमावेसे वाटेल ते नेमावे....'याप्रकारे आज्ञा जाहली... छत्रसालला महाराजांकडुन प्रेरणा मिळाली स्वराज्यासाठी लढण्याची आणि त्याआधी तो महाराजांना भेटलाही होता.तो पुर्वी औरंगजेबाकडुन लढत असे. मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

आशिष सुर्वे 04/06/2010 - 23:57
शिवाजी राजांबद्द्ल कितीही वेळा वाचले तरी 'रटाळ' वाटत नाही.. लिहीत रहा! संभाजी राजांबद्दलही थोडे येऊदेत की! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

चिन्या१९८५ 05/06/2010 - 00:30
धन्यवाद आशीष. संभाजी महाराजांबद्दल पण लिहु कधीतरी. मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

जिप्सी 06/06/2010 - 17:31
चिन्या १९८७ आपण उल्लेखलेले पत्र माझ्या वाचनात आलेले आहे. पण मी म्हणत होतो तो प्रसंग थोडक्यात असा कि, समर्थ रायगडावर भिक्षा मागण्यासाठी गेले असताना महाराजांनी त्यांच्या झोळीत राज्याच्या सनदा टाकल्या ,हा प्रसंग बर्याच गोष्टीच्या पुस्तकात दाखवलेला आहे. छत्रसाल बद्दल तर मी आपले म्हणणे आधीच मान्य केले आहे. निकोलसचा जरा संधर्भ दिलात तर आजच त्याला शोधता येईल. हा माणूस प्रत्यक्षात महाराजांना भेटलेला होता काय? मनुची (माझ्या माहिती प्रमाणे ) महाराजांना राजकारानेतर प्रसंगात भेटलेला १मेव परदेशी होता.

चिन्या१९८५ 06/06/2010 - 20:39
निकोलस नाही मी डगलस म्हटल.तो महाराजांना भेटला नव्हता कारण तो बराच नंतर भारतात आला होता.मनुची बरोबरच Thevenot पण महाराजांना भेटला होता.त्यानी महाराजांचे दिसणे वगैरे गोष्टी लिहुन ठेवलेल्या आहेत. अजुनही काही जण त्यांना भेटले होते शिवराज्याभिषेकाच्या वेळी. वरील पत्रामधे उल्लेख आहे की महाराजांनी सर्व राज्य अर्पण करण्याची इच्छा दाखवली होती तो प्रसंग आधी कधीतरी झाला असणार.पण तुम्ही म्हणता तो प्रसंग माझ्या वाचनात आल्याचे आठवत नाही(वाचलेही असेल बहुतेक) मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

जिप्सी 07/06/2010 - 18:06
बर बर तुम्ही म्हणताय तो जेम्स डग्लस तर ! "बुक ऑफ बॉम्बे"वाला. चिनूभाऊ तुम्ही हे फार गंभीरपणे घेऊ नका,पण हा सदगृहस्थ फारसा अभ्यासू आणि विद्वान म्हणून गणला जात नव्हता. आणि त्यान "बुक ऑफ बॉम्बे" लिहील १८८० नंतर कधीतरी आणि त्यात सुद्धा त्याचा महाराजांबद्दल आणि मराठ्यांच्याबद्दल भरपूर गोंधळ उडालेला आहे हे जाणवत. त्यान महाराजांची समाधी राजगडावर आहे असे लिहिले आहे,म्हणजे काय ते ओळखा ! असो तुमच्यामुळ माझा बराच अभ्यास झाला. पुन्हा येउद्या एखादा झकास लेख. पुण्यात असाल तर लेखासाठी भरपूर कच्चा माल पुरवण्याची सोय करता येईल. तुम्हाला पुढच्या लेखासाठी शुभेच्छा ! अवांतर :- ग्रांट डफच History of Mahrattas नक्की वाचा. जदुनाथ सरकारांच शिवाजी आणि औरंगझेब यांच्याबद्दलच लेखनही वाचा. आणि गाईड वाचायचं असेल तर शेजवलकर आणि पगडी झिंदाबाद.

चिन्या१९८५ 08/06/2010 - 00:42
डगलसच खर पुस्तक मी वाचलेल नाहीये आणि तो विद्वान नसेलही.पण मला त्याने दिलेली उपमा आवडली,त्याने अजुनही काही उपमा चपखल दिलेल्या आहेत. हिस्टरी ऑफ मराठाज इंटरनेटवर उपलब्ध आहे.संथगतीने माझे त्याचे वाचनही सुरु आहे.३ भाग आहेत ना त्याचे?जदुनाथ सरकारांच महाराजांवरच पुस्तक वाचल आहे.बाकी पुढचा लेख महाराजांवरच असेल अस वाटत नाही.महाराजांच्या युध्दनीतीवर एखाद पुस्तक आहे का??म्हणजे फक्त युध्दांबाबतच?? मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985
शिवजयंतीनिमित्त्य शिवरायांवर मी लिहिलेले एक भाषण येथे लिहित आहे.अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही.
  • गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
  • शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
  • धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
  • अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महा

घरगुती सावरकर

भोचक ·

चांगलं संकलन आहे. माणूस आतून-बाहेरून एकच असावा याचा उत्तम आदर्श: माईंनी जेवणासाठी थांबू नये, आपल्यामागे 'घराणेशाही' सुरू होऊ नये, इ.इ. अदिती

विकास 28/05/2010 - 20:07
चांगली माहीती. सावरकरांचे "हिंदू" आणि "हिंदुत्व" शब्दावरील विचार आचार अतिशय स्पष्ट होते. त्यात अंधश्रद्धा अजिबात नव्हती. मात्र "जो पर्यंत जगात इतर धर्मांवरून ओळख होते, तो पर्यंत मी स्वतःला देखीन हिंदूच म्हणवून घेईन" अशा अर्थाचे त्यांचे म्हणणे होते. जे त्यांनी लोकांना सांगितले तेच स्वतः आचरले. त्यांच्यावर त्यांच्या येसू वहीनीचे संस्कार होते. "तू धैर्याची अससी मुर्ती, माझे वहीनी, माझे स्फुर्ती" असे त्यांच्या मला वाटते "सांत्वन" कवितेत त्यांनी येसू वहीनींना लिहीले आहे. संघाचा आणि त्यांचा तात्विक/सैद्धांतिक म्हणजे तुम्हाला कुठला अपेक्षित आहे, ते माहीत नाही, पण मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती. हिंदूत्वाचा अर्थ देखील दोघांच्या मते समानच होता/आहे. पण तो विषय वेगळा आहे. जर कुणाला अधिक बोलायचे असल्यास कृपया वेगळी चर्चा टाका. :) वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. कशा बद्दल? त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले. हे व्यक्तिगत आर्थिक प्रश्न होते का कसले? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

पंगा 28/05/2010 - 23:02
वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः
अगदी याच दोन संदर्भांबद्दल मीही साशंक आहे.
पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची.
याबद्दल आणखी माहिती आवश्यक आहे असे वाटते.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.
ही विधाने ज्या पद्धतीने लिहिली आहेत, त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. कदाचित प्रत्यक्षात तसे नसेलही, परंतु त्या परिस्थितीत अधिक स्पष्टीकरणाची (आणि या वाक्यांच्या काळजीपूर्वक पुनर्लेखनाची) आवश्यकता आहे असे सुचवावेसे वाटते. (सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, आणि म्हणूनच आज ते आकाशातून आपल्याकडे पाहत असण्याची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु जर का असे झालेच, तर ते "देवा, यांना क्षमा कर. कारण हे (माझ्या नावावर) जे काही लिहितात, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही." असे म्हणत असण्याची शक्यता दाट वाटते.)
सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी
याबद्दल अधिक माहिती लेखकाकडून मिळाल्यास आवडेल. बाकी समयोचित लेख. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

विकास 28/05/2010 - 23:44
त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. असेच वाटले म्हणून तो प्रश्न विचारला. सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, त्या काळात पटकन मान्य न होणारी गोष्ट त्यांनी स्वतःच्या बाबतीत केली होती म्हणजे मंत्रविधीविना अंत्यसंस्कार आणि तेही विद्यूतदाहीनीत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

प्रदीप 30/05/2010 - 10:48
संघाचा आणि त्यांचा ........................... मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...
ह्यावरून मला समजले ते हे की: १. सावरकरांना (अ) स्वातंत्र्यप्राप्ती व (ब) हिंदू संघटन ह्याची प्रायोरिटी होती. २. संघास (अ) राष्ट्रनिर्माण, (ब) हिंदू संघटन व (क) देशाला परमवैभवाकडे नेणे ह्यांची आस होती. आणि म्हणून पुढे तुम्हीच लिहीले आहे की...'त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती'' मग जर (अ), (ब) हे समान होते, तर त्यांच्यात नक्की मतभेद कसले होते? [हा मी निव्वळ प्रश्न उपस्थित केलेला आहे, म्हणून नवा धागा काढत नाही].

ऋषिकेश 28/05/2010 - 20:59
वा चांगले संकलन.. काहि माहिती (जसे लाखाची थैली, मजबूत घर वगैरे) नवीन आहे. धन्यवाद.. बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

पंगा 28/05/2010 - 22:39
बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन!
चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्‍या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय? फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात. जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते. अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व. सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व. याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.) त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.) थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.) - पंडित गागाभट्ट. (डिस्क्लेमरः मी सध्याच्या प्रचलित अर्थाने हिंदुत्ववादी आहे असे मला वाटत नाही. इतर अर्थांबाबत विचार केलेला नाही.)

Pain 29/05/2010 - 00:01
ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची ???

हुप्प्या 29/05/2010 - 01:31
मंगेशकर घराण्यातील बहुतेक मंडळी, अगदी दीनानाथांपासून सावरकरांचे चाहते/अनुयायी. सावरकरांची अनेक गाणी मंगेशकरांच्या स्वरांनी, संगीताने सजली आहेत आणि अजरामर बनली आहेत. वेळोवेळी हृदयनाथ, लताबाई यांच्या बोलण्यातून सावरकरांविषयीचा आदर जाणवतो. असे ऐकून आहे की कधी कधी लताबाई स्वतः सावरकरांकरता मांसाहारी पदार्थ करुन देत असत. कारण बहुधा सावरकरांच्या घरी ते बनत नसत. तुम्ही कोणी हे ऐकले आहे का?

वीर सावरकर यांच्याविषयीची अधिकची माहिती ~~ (१) ब्रिटिश पेन्शन >> सावरकरांना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरूध्द पुकारलेल्या सशस्त्र हालचालीबाबत अटक होऊन त्यांना विविध कलमाखाली एकूण ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली व त्यांची रवानगी अंदमान जेलमध्ये झाली होती. तेथील दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या काळात त्यांचे अतोनात शारिरीक आणि मानसिक हाल झाले. प्रकृती इतकी ढासळली होती की त्या वातावरणात त्यांना तेथे ठेवणे जेल अधिकार्‍यांना ठीक वाटले नाही म्हणून त्यांची भारतातील तुरुंगात रवानगी करण्यात आली. इथे ४ वर्षे विविध तुरुंगात काढल्यानंतर शिक्षेची उरलेली वर्षे त्यांनी "नजरकैदेत" काढावीत असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला व त्यांना रत्नागिरी येथील त्या छोट्या बंगल्यात आणले गेले. साल होते १९२९. सावरकर हे अजूनही ब्रिटिशांचे कैदी होते त्यामुळे त्यांना रत्नागिरी ह्द्दीत जरी फिरायची सवलत होती तरी कोणत्याही राजकीय घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्ह्ता. "ऑफिशिअल कैदी" असल्यामुळे साहजिकच त्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती.... आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांना दरमहा मिळणारा रूपये ६०/- हा भत्ता. त्यांच्या बर्‍याच चरित्रकारांनी आपआपल्या लेखनात "त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती..." असा उल्लेख केला आहे. मात्र रत्नागिरी कलेक्टोरेट गॅझेटमध्ये "रुपये ६०/- अलौन्स" असे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना "पेन्शन" ऐवजी "उदरनिर्वाह भत्ता" मिळत होता असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल. हा भत्ता १९३७ पर्यंत चालू होता आणि तो "बंद" होण्याचे कारण दुसरेतिसरे कोणते नसून सरकारने सावरकरांची उरलेली शिक्षा माफ केली आणि ते देशात सर्वत्र फिरण्यास आणि भाषण देणे, संघटना बांधणे आदी कामे करण्यास मुक्त आहेत असे सांगण्यात आले. याच साली सावरकर सांगली मार्गे मुंबईला आले आणि हिंदु महासभेचे कार्य जोमाने सुरू झाले. (सांगलीत नथुराम गोडसे त्यांना भेटले आणि तेदेखील मुंबईत महासभेचे कार्य करण्यासाठी आले... पण हा विषय सर्वस्वी वेगळा आहे....) (२) दोन लाख रुपयांची थैली ~~ ही गोष्ट पूर्ण सत्य आहे की, वीर सावरकर यांना मुंबईत त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंदु महासभेवर विश्वास असणार्‍यांनी २ लाखाची थैली दिली... पण त्याला निमित्त होते १९४३ ला झालेली त्यांची "षष्ठ्यब्दपूर्ती". हे एक चांगले निमित्त होते त्यांच्याबाबत प्रेम आणि आदर असणार्‍या लोकात की, त्यांना त्यातून मुंबईत किमानपक्षी आरामात राहाण्यास मिळावे. पण सावरकरांच्या मनाचा मोठेपणा असा होता की यातील बरीचशी रक्कम त्यांनी "मगोरा" या लोकहितार्थ स्थापन झालेल्या संस्थेला दान दिली. ("मगोरा" = महादेव गोविंद रानडे, सामाजिक कार्यकर्ते). पुढे गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर झालेल्या खटल्यात त्यांना जवळपास ५० हजार खर्च आला होता. जरी त्या स्पेशल कोर्टाने सावरकरांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांना कुठलाही कोर्ट खर्च परत मिळाला नाही. पैशांना अशीच दिशा मिळत गेली.... आणि अखेरपर्यंत ते सर्वसाधारण जीवन जगत गेले. लेखनाच्या "रॉयल्टी" द्वारे जी काय थोडीबहुत रक्कम त्यांना मिळत असे तोच एक आधार होता. त्यांच्या घरात रेडिओ देखील आला तो आकाशवाणीने ज्यावेळी "जयोस्तुते" ही त्यांनी लिहिलेले देवीला आवाहन रितसर "शासनमान्य" गीत म्हणून स्वीकारले त्यावेळी. अजुन खूप काही सांगता येईल. (आता "घरगुती सावरकर" असा धाग्याचा विषय आहे म्हणून सांगतो ~~ सावरकरांच्या मुंबईच्या घरी पूर्णपणे शाकाहारी वातावरण, मात्र तात्यांना मासे फार आवडायचे. पण फक्त आपल्यासाठी कुणी घरात मासे करावेत ही कल्पना त्यांना मान्य नव्ह्ती. अशावेळी अधेमधे माई मंगेशकर (लतादिदींच्या आई..) त्यांना माशाचा डबा स्वतः आणायच्या.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्राजु 29/05/2010 - 02:03
इंद्रराज.. फार सुंदर माहिती. धागाही छान आहे. आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

"....आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल...." आनंद झाला मला खरंच, वरील वाक्यामुळे. वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मिसळभोक्ता 29/05/2010 - 03:36
फार मोठा माणूस. (होय, माणूसच. देव नाही.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by Pain

मिसळभोक्ता 01/06/2010 - 08:26
देवमाणूस असे कोणीही नसते. एक तर देव, नाही तर माणूस, नाही तर राक्षस. ह्या तीन योनी आहेत. तुमची योनी कुठली ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

Pain 01/06/2010 - 13:15
तसे पाहता देव आणि राक्षसही नसतात. पण एखाद्या माणसातील गुण, कर्त्रुत्व, चारित्र्य विचारात घेउन त्याला देवमाणुस किंवा राक्षस म्हणण्याची पद्धत किंवा terminology आहे.

In reply to by मिसळभोक्ता

टारझन 01/06/2010 - 21:18
तुमची योनी कुठली ?
"तुमची" हा शब्द काळजाला भिडला ... असो =)) (तुमची प्रेमी) तुमचाराम

स्पंदना 29/05/2010 - 08:11
"फार मोठा माणुस" असेच म्हणते. लेख अतिशय सुंदर. इन्द्राजदांची माहिती ही फार चांगली. भोचक आणि इन्द्राजदा तुम्हा दोघांचे आभार. (स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

In reply to by स्पंदना

विकास 29/05/2010 - 08:21
खूप नवीन माहीती कळली. धन्यवाद. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by स्पंदना

(स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) धन्यवाद अपर्णा जी... वर आत्ताच प्राजुताई यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे ते तुम्हालाही लागु असल्यामुळे तेच इथे देत आहे.....:: वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 29/05/2010 - 19:36
बरीच अधिकची (आणि मला माहीत नसलेली) महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रतिसादांच्या निमित्ताने (आणि मार्फत) येत आहे, हे स्वागतार्हच आहे. यथाशक्ती ती पचवण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, एका क्षुल्लक मुद्द्याच्या अनुषंगाने एक शंका आहे.
"भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत.
ही गोष्ट काही पचनी पडली नाही. कुराण हे उर्दू भाषेत नसून अरबी भाषेत आहे अशी माझी समजूत होती. आणि कुराणाचे यदाकदाचित उर्दू भाषेत भाषांतर झाले असेलच, तर त्या भाषांतराच्या अधिकृततेबद्दल साशंक आहे. त्यामुळे उर्दू भाषा शिकून कुराण वाचून ते सटीक व्याख्यान देण्याइतपत समजणे कितपत शक्य आहे याबाबत शंका आहे. कृपया हा आपल्या मुद्द्यातील खोडी काढण्याचा प्रयत्न समजू नये. (एरवी अशा प्रकारच्या खोड्या काढण्याची माझ्यात भरपूर क्षमता असली तरीही.) कदाचित यात अधिक स्पष्टीकरण असू शकेल, त्या परिस्थितीत ते नमूद व्हावे, किंवा तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे. आभारी आहे. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

"....तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे...." जरूर.... मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोताकडून (ज्यात गावातील अत्यंत ज्येष्ठ आणि अभ्यासू, अधिकारी लोकांचा समावेश आहे...) या संदर्भातील माहिती घेतो व त्यानुसार आवश्यक वाटल्यास संपादन करेन. वास्तविक ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात त्या अशा प्रकारे कुणी शंका वा चूक लक्षात आणून दिली तरच, अन्यथा लिखित स्वरूपात आले म्हणजे ते अंतीम प्रमाण असे मानले जाते. त्यामुळे मी तरी आपण "खोडी" काढली असे कधीही म्हणणार नाही, नव्हे म्हणूच शकत नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 29/05/2010 - 10:50
>>गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! हा सुदिन सध्याच्या हिंदुत्ववादी पक्षाच्या एका राज्यात खरोखरच उगवला आहे. गोवंशाची केवळ उपयुक्तता पाहून तेथे फक्त गायींनाच जन्माला येऊ दिले जात आहे. गोवंशाचे जे घटक फारसे उपयुक्त नाहीत (पक्षी: बैल) त्यांना जन्माला येऊ दिले जात नाही. म्हणजेच आता या राज्यात गाय हा केवळ उपयुक्त पशू म्हणूनच पाहिले जात आहे. :) >>गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर.... जाणून बुजून आरोपी करण्याएवढे सावरकर त्याकाळी राजकीयदृष्ट्या सिग्निफिकंट नेते नव्हते असे मला वाटते. दुसरीकडे १. नथुरामशी सावरकरांचे संबंध होते हे उघड होते. २. गांधींच्या तथाकथित मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणावर सावरकर वेळोवेळी टीका करीत होते. ३. आपल्या उद्दिष्टांसाठी हिंसेचा वापर करण्यास प्रत्यवाय नसल्याचा सावरकरांचा ज्ञात इतिहास होता. अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. (सावरकरांची स्थानबद्धतेतून फायनल सुटका १९३७ मध्ये काँग्रेसची प्रांतिक सरकारे स्थापन झाल्यावरच झाली होती). (या धाग्यावर हे सर्व अवांतर आहे पण वरील वाक्य लिहिले गेल्याने उत्तर देणे भाग पडले. मूळ वाक्य संपादित झाल्यास माझ्या प्रतिसादातला हा भाग उडवायला हरकत नाही). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

स्वतंत्र उत्तर देत आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 13:10
अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. सावरकरांना १९५० साली बेळगावात अटकेत ठेवले होते (पाकीस्तानी पंतप्रधानाच्या भारत भेटीच्या वेळी) हा आकस नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by वेताळ

आपले स्वागत..... शिवाय आपण इच्छुक असाल तर काही दुकानाची नावेही मी तुम्हाला देईन जिथून अशी दुर्मिळ माहितीची पुस्तके तुम्हाला मिळतील. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भारद्वाज 29/05/2010 - 12:14
@भोचक: घरगुती सावरकरांबद्दल माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. @इन्द्र्राज पवार: तुमच्यामुळे माहितीत नेहमीच नवीन भर पडत असते. तुमचेही मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by भारद्वाज

आपले आभार भारद्वाज जी.... वास्तविक अशा पध्द्तीच्या माहितीचे जे काही असेल ते श्रेय त्या धागा कर्त्यालाच दिले गेले पाहिजे. श्री.भोचक यांनी हा विषय सुरू केला नसता तर ज्या कुणी अधिकची माहिती इथे दिली ती त्यांना देता आली नसती. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भोचकराव, खूप छान धागा. बरीच नविन माहिती कळली. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. पवार साहेब, जरूर लिहा तुम्ही. वाचायला आवडेल.

नितिन जी. "गांधी हत्या" हा विषय खूप मोठा आवाका असलेला विषय आहे आणि जर त्यावर चर्चा करायचीच असेल तर त्यासाठी केवळ आपण दोघांनी नव्हे तर हा धागा (किंवा तत्सम..) वाचणार्‍यांनी त्या खटल्याशी संबंधित असलेल्या सर्व बाबींकडे अत्यंत तटस्थपणे पाहणे फार गरजेचे आहे. "मी शाखेचा/सभेचा स्वयंसेवक आहे, म्हणून केवळ सावरकरच काय तर त्या खटल्यातील सर्व संबधित निर्दोष आहेत..." असे प्रतिपादन करणे जेवढे हट्टीपणाचे आहे तितकेच "मी गांधींचा उपासक आहे म्हणून त्यांचा वध होण्यास ज्या काही बाबी कारणीभूत झाल्या त्याच्याशी निगडीत असणारे सर्वजण हे निखालस आरोपी आहेत आणि त्यांना फासावर लटकाविले पाहिजे...." हे म्हणणे देखील तितकेच अपरिपक्वतेचे लक्षण दाखविणारे आहे. मी एक "मराठा" युवक आहे.... आणि मी स्वत: सावरकर प्रेमी आहे... त्यांच्या विचाराचा भक्त आहे, पण माझे प्रेम वा भक्ती ही त्यांच्या सर्वच विचाराशी प्रवास करू शकत नाही. उदा. सावरकरांची "भाकड गायी" विषयी काय मते होती हे तुम्ही स्वत: देखील जाणताच. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलही, त्याच्याशी मी सहमत असो वा नसो, पण "सावरकर विचाराचा मी भक्त" म्हणून उद्या सामिष भोजनासाठी मी गाय मारा असे कधीही म्हणू शकणार नाही. तीच गोष्ट "महात्मा गांधी" या महामानवाबद्दल. सावरकरांच्याबद्दल मी दहा पाने लिहिली तर दुसरीकडे गांधी यांच्या तत्त्वज्ञानावर मी १०० पाने लिहू शकेन इतका त्यांच्या जीवन आणि कार्य याविषयीचा माझा अभ्यास आहे... किंबहुना तो अभ्यास कधी संपत नाही असेच म्हणू या. नेहरूंच्या "इंग्लिश" चा तर मी अक्षरश: दिवाना आहे. हे सुरुवातीसच सांगायचे कारण इतकेच की तुमच्या आक्षेपांना उत्तर देताना आपल्या दोघांचीही पाटी (या विषयाबाबत) कोरी असणे फार गरजेचे आहे, तरच त्या घटनेवर प्रकाश टाकणे योग्य होईल. ६२ वर्षे होऊन गेली भारताच्या इतिहासातील त्या प्रसंगाला आणि खटल्याशी संबंधित सुप्रिम कोर्ट लायब्ररीत जे काही रेकॉर्ड आहे, त्या व्यतिरिक्त अधिकचे अधिकृत पुरावे गोळा करणे मला वाटते गरजेचे नसावे. त्या अनुषंगाने हे उत्तर स्वरूपातील लिखाण : "गांधी हत्या" खटल्यातील एक प्रमुख आरोपी "मदनलाल पाहवा" हा पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेला एक सर्वार्थाने उध्वस्त झालेला हिंदू युवक जो मुंबईत प्रोफ. जगदीशचंद्र जैन (रामनारायण रुईया कॉलेजमध्ये हिंदी व अर्धमागधी शिकवीत...) यांच्याकडे घरगडी म्हणून कामास होता, तो मुंबई वास्तव्यात हिंदू महासभेचा सदस्य झाला आणि गोडसे, आपटे, करकरे यांच्या संपर्कात आला. पुढे या गटाने "मुस्लिमांचा वाढता अनुनय आणि फाळणीनंतर पाकिस्तानला गांधीनी द्यायला लावलेले ५५ कोटी रुपये" या कारणास्तव त्यांचा वध करण्याचे निश्चित केले त्यावेळी (३० जानेवारी १९४८ पूर्वी) जे काय एक दोन प्रयत्न झाले त्यात प्रामुख्याने मदनलाल याने बिर्ला भवन येथे केलेला गावठी बॉम्बचा स्फोट होता. दिल्लीत मदनलाल याला अटक झाल्यावर "तो या संदर्भात (काही जहाल हिंदुत्ववादी युवक गांधींचा वध करणार आहेत...) माझ्याबरोबर एक दोन वेळा तसे तो पुसटसे बोलला होता...त्यामुळे सबब आता जर काही दुर्घटना झालेली नसली तरी पुढे होणारच नाही असे म्हणून सरकारने गांधी सुरक्षेबाबत गाफील राहू नये" असे म्हणत प्रोफ. जैन यांनी मंत्रालयात थेट मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री ना. मोरारजी देसाई यांची भेट घेतली. मोरारजीना त्यात विशेष असे काही तथ्य वाटले नाही तरीही त्यांनी कमिशनर जिमी नगरवाला यांना बोलावून त्यांची व प्रोफ. जैन यांची गाठ घालून दिली. घटना दिल्लीत आणि तक्रार रिपोर्ट मुंबईत ही बाब नगरवाला यांनी दुर्लक्षित म्हणून सोडून दिली... इतकेच नव्हे तर त्यांनी प्रोफ. जैन यांची टरदेखील उडविली. जैन निराशेने परतले पण त्यावेळी मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचा चांगला दबदबा असल्याने ते बर्‍याच ठिकाणी वैयक्तिक पातळीवर मदनलालच्या "त्या" इशार्‍याबाबत बोलत राहिले. अखेर "ती" घटना घडलीच.... आणि "वधाच्या जागेवर पकडला गेलेला युवक" हा एक ब्राह्मण असून तो महाराष्ट्रातला आहे ही बातमी विजेच्या वेगाने देशभर सर्वत्र पसरली व त्याचे परिणाम काय झाले हे सर्वाना माहित आहे. खरा धक्का बसला तो मुंबई पोलिसांना.. विशेषत: मोरारजी देसाई आणि कमिशनर जिमी नगरवाला यांना. त्यांना साक्षात्कार झाला की आपणास याची योग्यवेळी "वॉर्निंग" मिळाली होती. ३१ जानेवारीला दिल्ली पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर समजून चुकले की "गांधी वध" ही घटना केवळ एका व्यक्तीची नसून ती एक Conspiracy आहे. आता "कट" म्हटले की साहजिकच त्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती असणे क्रमप्राप्त असते. नेहरू आणि पटेल यांनी तातडीने या बाबीवर खोलवर तपास सुरु करण्याचे आदेश दिले, अर्थात तो पर्यंत गोळ्या झाडणारा तरुण हा "महाराष्ट्रा"तील आहे हे समजले होतेच शिवाय नथुराम दिल्लीत "हिंदू महासभे" च्या निवासस्थानात राहत होता हे उघडकीस आल्यावर मग काय होणार ते सांगणे न लगे. ज्याअर्थी गोडसे, आपटे, करकरे, बडगे, पाहवा हे हिंदू महासभेचे अधिकृत सदस्य त्या तत्वानुसार या वधामागील कर्ताकरवितात्या संघटनेचा अग्रणी म्हणजेच "विनायक दामोदर सावरकर" हेच असणार यावर झटकन शिक्कामोर्तब झाले. आणि दिल्लीवरून आदेश आल्याक्षणी नगरवाला यांनी मुंबईत "सावरकर सदन" वर छापा घातला व सावरकरांची खाजगी कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली तीत १४३ फाईल्स व अंदाजे १०,००० पत्रे होती. पण पोलीस खात्याच्या दुर्दैवाने प्रत्यक्ष "गांधी वधा" च्या वेळेस सावरकर मुंबईत असल्याने त्यांना त्याक्षणी अटक करता येणे शक्य नव्हते.... नाहीतर मोरारजी खूपच उतावळे झाले होते त्या गोष्टीसाठी. केवळ कटात सामील असलेले तरुण 'त्यांनी स्थापित केलेल्या संघटनेचे सदस्य' या अत्यंत विरळ धाग्याच्या आधारे सावरकर अटकेस पात्र ठरत नव्हते ही बाब नगरवाला यांना चांगलीच माहित होती. केवळ प्रोफ. जैन यांनी मदनलाल पाहवा याच्या बरोबर झालेल्या बोलण्याच्या आधारे सावरकर यांना आरोपी म्हणणे पोलिसांना कागदोपत्री शाबित करणे अशक्य झाले. पण देशभरातील त्यावेळची स्थिती पाहता सरकारला "आपण काहीतरी मोठा कट शोधून काढला आहे" हे दाखविण्याची घाई झाली होती आणि जे काय चार तरुण सापडले होते त्यांची नावे तर राज्यकर्त्यांच्या नजरेत किरकोळ होती. गांधी हत्येच्या मागे "कोणीतरी बडा" असणारच ही खात्री त्यांनी मनी बाळगली होती आणि त्या दिवसात महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता. मोरारजीच्या काळात मुंबईत सरकारातील ना.स.का.पाटील सम "मराठी" पुढार्‍यांची काय पत्रास होती नेहरू आणि मोरारजींच्या विरुद्ध बोलायची ! एकदाचे "कट खटल्यात" सावरकरांचे नाव गोवले गेले आणि त्यांना दिल्लीला आणले गेले. १७ फेब्रुवारी १९४८ च्या "उलट तपासणीत" प्रोफ. जैन यांनी स्पष्ट सांगितले की, "मी पोलिसांना किंवा मोराराजीभाईंना हे कधीच सांगितले नाही कि मदनलालने मला जी गांधी हत्या योजनेची माहिती दिली त्यात सावरकर यांचे नाव त्याने घेतले होते." खुद्द मदनलाल याने (त्याला दिल्ली पोलिसानी दाखविलेल्या/दिलेल्या पाशवी छळानंतरही...) भर कोर्टात ठासून सांगितले की, "गांधी हत्या कट प्रकरणात मी प्रोफ. जैनच काय पण कुणालाही 'यात सावरकर देखील आहेत' असे सांगितले नाही.. कारण मला फक्त गोडसे, आपटे आणि करकरे यांचीच माहिती होती.... (त्यावेळी तर राहू देच पण त्याने रितसर जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वीस वर्षांनी देखील लेखी स्वरूपात हेच विधान केले होते...) खटला जसजसा पुढे सरकू लागला तसतसे कोर्ट जस्टिस कपूर , तसेच सरकारी वकिलांची फौज यांच्या लक्षात येऊ लागले होते की गांधी वधात "सावरकर" यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा पुढे येत नाही....आणि अखेर जानेवारी १९४९ मध्ये त्यांची खटल्यातून "निर्दोष" म्हणून मुक्तता करण्यात आली. सावरकर यांना या प्रकरणात गुंतविण्याचा प्रामुख्याने नेहरू यांचा फार मोठा सहभाग होता. त्याला कारण म्हणजे सावरकर यांची हिंदुत्ववादाची भूमिका आणि नेहरूंचे ठरलेले मुस्लीम मनधरणी राजकारण. खटल्यानंतर "१६ जून १९८३" च्य पुण्याच्या श्री. एस. आर. दाते संपादित "काळ" या दैनिकात (म्हणजे सुमारे ३५ वर्षानंतर....) एक लेख प्रकाशित झाला होता. तो लेख होता सावरकरांचे लाल किल्ला खटला केस मधील वकील श्री. ल. ब. भोपटकर (आण्णासाहेब भोपटकर यांनी केलेल्या एका रहस्याभेदावर.....ते थोडक्यात खालीलप्रमाणे...) "दिल्लीत खटल्याचे कामकाज चालू असताना एके दिवशी सकाळी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी केसची कागदपत्रे वाचत असताना भोपटकरांना तेथील सेवकाने "तुम्हास फोन आला आहे" असे सांगितल्यावरून ते फोनच्या ठिकाणी गेले व फोनकर्त्याला आपली ओळख सांगीतली. पलीकडील बाजूस खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते जे नेहरू मंत्रिमंडळात "कायदा मंत्री" होते. भोपटकरांचे आश्चर्य कमी होण्याच्या अगोदरच आंबेडकरांनी त्यांना सांगितले की, "आज संध्याकाळी तुम्ही मला मथुरा रस्त्याच्या सहाव्या मैल थांब्याजवळ भेटा. मी वाट पाहतो." फोन बंद झाला. कोर्टाचे काम संपल्यानंतर भोपटकर मथुरा रस्त्यावर ठरलेल्या संकेतस्थळी गेले तर त्या अगोदरच एक कारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची वाट पाहत होते. स्टिअरिंग व्हील वर ते स्वत:च होते. थोडावेळ तसाच पुढे प्रवास झाल्यानंतर एक ठिकाणी त्यांनी गाडी थांबविली आणि भोपटकरांच्याकडे वळून म्हणाले, "अण्णासाहेब, खरे सांगायचे म्हणजे आमच्याकडे तात्यांच्या विरुद्ध कोणताही निश्चित स्वरूपाचा आरोप नाही; पुरावा नाही. मी कायदा मंत्री आहे त्यामुळे माझ्यासमोर जे पुरावे सादर करण्यांत आले ते शून्य किंमतीचे देखील नाहीत. विश्वास ठेवा की आमच्या कॅबिनेट मंत्रीमंडळातील बहुतांशी मंत्री त्यांना (सावरकर यांना...) या खटल्यांत गुंतविण्याच्या विरुद्ध आहेत... पण केवळ एका व्यक्तीमुळे हा सारा प्रकार चालू आहे... सरदार पटेल यांना देखील आता हे पटत आहे तरीही त्या व्यक्तीच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. पण माझा शब्द प्रमाण माना, तुम्ही तुमच्या अशीलाची केस जिंकालच...." ~~ आणि झालेही तसेच. आता "ती" प्रभावशाली व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू... दुसरे कोण ? ("काळ" मधील वरील प्रसंग त्यानंतर १६.२.१९८९ मध्ये "सावरकर मेमोरिअल कमिटी" ने प्रकाशीत केलेल्या गौरव अंकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

भारद्वाज 29/05/2010 - 16:53
...तर असं हाय व्हय :? तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. जय महाराष्ट्र

In reply to by इन्द्र्राज पवार

आवशीचो घोव् 29/05/2010 - 17:27
...तर असं हाय व्हय :think: तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. असेच म्हणतो. ना.स.का पाटील हॅहॅ

In reply to by इन्द्र्राज पवार

वेताळ 29/05/2010 - 17:29
जागा भयास्तव काहीही लिहायचे बाकी ठेवु नकोस.सत्य काय ते सगळ्याना कळाले पाहिजे. वेताळ

In reply to by इन्द्र्राज पवार

आनंदयात्री 29/05/2010 - 17:47
ख जि ना हा शब्द तोकडा पडावा. कित्येक पुस्तके वाचुन मिळालेले हे ज्ञान असे छान ताटलीत वाढुन समोर आलेय .. आम्ही नशिबवान खरे !!

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 21:58
१. माझा "सावरकर दोषी होते" असा अजिबात दावा नव्हता. तुम्ही नेहरू-पटेल यांनी आकसाने आरोपी केले असे लिहिले होते त्यावरच आक्षेप होता. (नव्या उत्तरात तुम्ही खुबीने पटेलांचे नाव गाळले आहे. कारण तुमच्या संघीय विचारसरणीला ते सुटेबल नाही). २. तुम्ही एक मराठा युवक आहात या माहितीचा येथे काय संबंध हे कळले नाही. ३. तुम्ही जसे आहात तसाच मी काही बाबतीत सावरकर भक्त आहे. पण त्या काही बाबतीत स्वातंत्र्यलढा ही बाब खूप वरची नाही. विज्ञाननिष्ठा, कर्मकांडाला विरोध आणि जात्युच्छेदन या बाबी वर आहेत. ४. गांधींच्या खुनाची पार्श्वभूमी म्हणून जे तुम्ही लिहिले आहे ते १०००००००००+ वेळा ऐकले आहे. त्यापैकी ५५ कोटीचे प्रकरण खोटे आहे हेही अनेकांनी दाखवून दिले आहे.. तरीही 'नेहरूंनी आकसाने सावरकरांना आरोपी केले' या मुद्द्याशी संबंध नसताना तुम्ही ते सर्व लिहिले आहे. प्रत्यक्षात असा कटाचा आरोप ठेवणे हे स्वाभाविकच होते हे तुमच्याच लेखनातून सूचित होते. ४. सावरकर हे मोठे नेते (नेहरूंना थ्रेट निर्माण करण्यासारखे) अजिबात नव्हते. महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता या कल्पनेच्या भरार्‍या आहेत. तसे मोठे नेते असलेच तर ते पटेल आणि राजेंद्रप्रसाद असतील. ५. कटाचा आरोप ठेवण्यात दिगंबर बडगेची साक्ष हा महत्त्वाचा दुवा होता. पण त्याला कोरोबोरेट करणारे पुरावे सरकार दाखवू शकले नाही. ६. आंबेडकर आणि भोपटकर यांच्यातले संभाषण ९९% काल्पनिक असावे. काळ या भोपटकरांच्याच मालकीच्या पेपरात ते लिहून आलेले दिसते. तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. नेहरूंनी एका दृष्टीने सावरकरांवर उपकारच केले. (नाहीतर आपण संजूबाबाच्या सुटकेबद्दल बोलतो तसे त्या सुटकेबद्दलही बोलत राहिलो असतो. किंवा सावरकरांच्या अंदमानातून सुटकेविषयी बोलले जाते तसे याही सुटकेबाबत बोलले गेले असते). तपशीलातील चूकः जस्टिस कपूर हे गांधी खुनाचा खटला चालवत नव्हते. १९६६ मध्ये स्थापन केलेल्या चौकशी आयोगावर ते होते. त्यांच्या अहवालात "सावरकरांविरोधात पुरावा नसला तरी एकूण परिथिती सावरकरांच्या आणि त्यांच्या गटाच्या कटाकडेच निर्देश करते" असे म्हटले होते. ७. नेहरू आणि लियाकत अली यांच्यात एक करार झाला होता. त्या करारानुसार दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटावे अशी काळजी घेतील असे ठरले होते. त्या कराराला सावरकरांनी विरोध केला. त्यानंतर लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती. नंतर सावरकरांनी १३ जुलै १९५० रोजी आपण कुठल्याही राजकीय कार्यात भाग घेणार नाही आणि आपल्या मुंबईच्या घरातच राहू असे हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात दिल्यावर त्यांची सुटका झाली. त्यानंतर २० जुलै रोजी त्यांनी हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. पण माझा उद्देश फक्त आकसाने खटल्यात गोवले या मुद्द्याचा प्रतिवाद करणे हा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

नितिन जी... या सर्व मुद्यांवर मी सविस्तर लिहू का? ~~ मात्र अकारण आपल्यात कटुता वाढणार असेल तर इथेच थांबू या. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 22:41
कटुता वाढायचे काही कारण नाही. पण माझा एकाच मुद्द्याला आक्षेप होता. खरे तर ते वाक्य तुम्ही लिहिले नसते तर मी एवढे प्रतिसाद दिले नसते. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही. म्हणून थांबू या. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

II विकास II 30/05/2010 - 20:46
>>इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही.
; ही माहीती वाचण्यास उत्सुक आहे. फक्त नवीन धाग्यात दिली तर वाचणीय होईल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 23:08
तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. मग कॉग्रेस तरीही त्यांना गांधीवधात का दोषी मानते? हा आकसच नव्हे काय? लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती सुर्हावर्दी स्वातंत्र्यानंतर (१-२ वर्ष) भारतातच होता त्याला कधी खबरदारीचा उपाय म्हणून अट़क नाही झाली. तत्कालीन कॉग्रेजीं चा खबरदारीचा दुहेरी मापदंड नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:19
सावरकरांविषयी अशी आपल्याकडे काय माहिती आहे की जी मिसळपाववर पचणार नाही असे आपणास वाट्ते ? नितिन थत्तेंना मी इथे जाहिर विनंती करतो की त्यांनी ती इथे द्यावी, माझ्यासारख्याच इतरांनाही ते जाणुन घ्यायची इच्छा असेलच.

In reply to by आनंदयात्री

नितिन थत्ते 29/05/2010 - 23:26
थांबायचे ठरवले आहे म्हणून लिहिणार नाही. मिसळपाववर पचणार नाही हे स्वानुभवाने म्हणत आहे..... पूर्वी गांधींच्या अहिंसेसंबंधी पुराव्यानिशी लेखन केल्यावर मालकांना "गांधींविषयी मिपावर काहीही लिहिण्यास बंदी" घालावीशी वाटली होती. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:33
आजच्या मिपावर असे काही होईल असे वाटत नाही. अर्थात मी इथे तसे लिहु शकत नाही, मी नीलकांतलाही ह्याबाबत विनंती करेन. मिपावरच्या क्राउडचा आपल्याला प्रॉब्लेम असल्यास मी काही करु शकत नाही पण बाकी काही अडचण असेल तर नक्की आपण मार्ग काढुयात. आपण लिहावे अशी पुन्हा विनंती करतो.

In reply to by नितिन थत्ते

भारद्वाज 30/05/2010 - 00:02
जाणून घ्यायची इच्छा तर मलासुद्धा आहे. थत्तेकाका व पवारकाका, दोघांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ही माहिती वेगळ्या धाग्यात घ्यावी. (मालक-संपादक यांची हरकत नसावी असे वाटते.)

In reply to by नितिन थत्ते

Pain 30/05/2010 - 11:28
१) पटेलांबद्दल पुरेसा पुरावा नसेल, आणि सुधारणा केली असेल किंवा नेहरुंचे नाव घेतल्यावर त्या बाजूचे सर्व लोक आले असे ग्रुहीत धरले गेले असेल. २) तो खुलासा लेखकाबद्दल ३) ५५ कोटीचे प्रकरण खोटे कसे ? मी तर आत्तापर्यंत त्याच्या बाजुचेच सगळे वाचले/ ऐकले आहे. तुम्हाला ही नविन माहिती कुठे मिळाली ? ५) विरोधी गटातील सर्वात मोठा नेता हे माहित नाही पण महरष्ट्रातील सशस्त्र लढ्याचा पुरस्कार करणार्यांचे आदर्श होते हे नक्की. आणि ते कॉग्रेसच्या विरोधात होते. ७) अ)१ देशद्रोही आणि १ देशभक्त यांना एकाच रांगेत बसवु नका. ब) भोपटकरांनी लिहिलेले काल्पनिक आणि त्या कपूर यांनी लिहिलेले खरे असे का ? ८) सारासार विचार करणार्या* कोणीही विरोध केला असता. काँग्रेस नेहमिच, प्रो-अल्पसंख्यांक नाही, प्रो-मुस्लिम धोरणे स्वीकारते. उदा. वाटेल तेवढी. (तुमचे क्र. चुकलेले आहेत. त्यामुळे माझेही चुकले. ते दुरुस्त करा म्हणजे जोड्या जुळतील) शेवटी: १) नेहरू आणि सावरकर यांच्यात स्वातन्त्र्यप्रप्ती आणि त्यानंतरच्या गोष्टी याबद्दल टोकाचे मतभेद होते. २) इतका मोठा आरोप ठेवून एकही पुरावा नसल्याने सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली. यावरून असे सिद्ध होते की "आकसाने खटल्यात गोवले" होते.

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 01/06/2010 - 06:07
य दि फडक्यांसारख्या गांधीप्रेमाने आंधळ्या झालेल्या लोकांनी पंचावन्न कोटी प्रकरण खोटे असल्याचे म्हटले आहे. म्हणजे गांधीने उपास करण्याचे कारण भारताने ते पैसे द्यावेत म्हणून नाहीच मुळी असे म्हटले आहे. याउलट गांधींचा तिटकारा असणारे छातीठोकपणे सांगतात की या कारणाकरताच गांधींने उपोषण केले. आता खरे खोटे कसे सिद्ध करणार? नेहरू आणि अन्य तात्कालिन मंडळी ही सावरकरद्वेष्टी होती हे अनेकदा दिसून आलेले आहे. नेहरूंना सावरकर व अन्य हिंदुत्ववादी धोकादायक वाटत होते ह्याला एक उदाहरण. नथुराम गोडशांना फाशी दिल्यावर त्यांचे शव नातेवाईकांना न देता गुपचूपपणे जाळून टाकले. नंतर कुणीतरी ती जागा शोधून तेथील राख एका कलशात भरून आणली. जर थ्रेट वाटत नसती तर शवाची अशी विल्हेवाट लावायचे काय कारण? बाकी काँग्रेस आणि गांधीवाद जेते असल्याने सगळा इतिहास तेच लिहिणार आणि बहुसंख्य जनतेला तेच खरे वाटणार हेही खरेच.

In reply to by हुप्प्या

~~ खुलासा केला आहे.... ~~ ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain 30/05/2010 - 09:37
यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. इथे नाही तर तुमच्या ब्लॉगवर वगैरे कुठेही लिहा, पण लिहा. आम्हाला वाचायचे आहे. टंकण्याचा कंटाळा असेल तर ध्वनिमुद्रित करा आणि rapidshare etc. वर टाकले तरी चालेल (पळेल).

In reply to by Pain

थँक्स पेन... सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... दिलेल्या विकल्पांचा नक्की विचार करून आपणास कळवितो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

sagarparadkar 01/06/2010 - 19:33
पवार साहेब, अतिशय तटस्थ उत्तराबद्दल अभिनंदन ! मी ह्यासंबंधी अनेक मत-प्रवाह, बातम्या, डॉ. आंबेडकरांचे मत वगैरे पूर्वी वाचलेले आठवतंय. पण स्वातन्त्र्यवीर सावरकरांना "शनिवार्-नारायण्-सदाशिव पेठेतील सिंह" असं म्हणून हिणवणार्या "सुकुमारांना" कोणीतरी ठोस उत्तर द्यायला हवेच होते. अर्थात ह्या मॅडमभक्त सुकुमार कडे माध्यमाचा ताबा असल्यामुळे तो अशा कोणत्याही समर्पक उत्तराची दखल घेणार नाहीच ...

दोघांच्या प्रतिसादातून बरीच नवीन माहिती मिळत आहे... दोघांनी संयमाने लिहिले आहे आणि योग्य पद्धतीने संवाद सुरू आहे असे माझे मत आहे... दोघांनी या विषयासंदर्भात अधिक लिहावे , अशी माझी तरी विनंती आहे... धागाकर्त्यालाही धन्यवाद

In reply to by भडकमकर मास्तर

असेच म्हणतो. @नितिन थत्ते: तू जरूर लिही. मी मागच्यावेळी (ज्यावेळचा संदर्भ तू दिला आहेस तेव्हाही) तुला लिही असेच म्हणले होते. आजही म्हणतो. शिवाय, आज मिसळपावावर अधिकृत बंदी अशी कोणत्याच विषयावर नाही. फारतर तुझे लेखन लोकांना पटणार नाही / आवडणार नाही. पण त्यामुळे गप्प बसणार्‍यातला तू नाहीस. मग एकदम असे का? लिहिच. बिपिन कार्यकर्ते

नितीन थत्ते यांनी अतिशय मुद्देसूद प्रतिसाद दिलेला आहे. पवार यांनीही सुरेख माहिती दिलेली आहे. दोघांना या विषयातील चांगली माहिती दिसत आहे. असहमती असेल दोघांच्या विचारांत. याचा अर्थ असा नाही की कटुता यावी. नितीन थत्ते काही कडवट बोलल्याचं दिसलं नाही. पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही. परंतु, धागा घरगुती सावरकर या विषयावर असल्यामुळे ही चर्चा धाग्याच्या विषयाला धरून नाही, असं वाटतं. पवार किंवा थत्ते यांनी पुढाकार घेऊन एखादा नवीन धागा काढावा ही विनंती. या ठिकाणी बरीच बुद्धीमान मंडळी येतात असं दिसतं. पण बर्‍याच वेळा टवाळीचे आणि टाईमपास करणारे धागे वरती असतात. हरकत नाही. टवाळीमध्ये पण बुद्धीचा स्पार्क दिसतो, आणि चांगली करमणूक होते. मी कुणाला ओळखत नसूनही इथे जी धमाल खेचाखेची चालते ती आवडते आपल्याला. पण अधून मधून गंभीर चर्चांच्या धाग्यांना दखल घेऊन 'जिवंत' ठेवायला हरकत नाही. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

मनिष 30/05/2010 - 00:31
सहमत!!! थत्ते आणि इंदर दोघेही संयमित लिहितात, तेंव्हा दुसर्‍या एका धाग्यात ही चर्चा होऊ द्या ही विनंती/आग्रह.

In reply to by आळश्यांचा राजा

"...पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही....." नाही.... असहमतीला कडवटपणा मी बिलकुल मानत नाही; किंबहुना तर असे मानतो की ज्ञान मिळविण्याची ज्याला आस लागून राहीली आहे त्याने कोणताही वाद हा खेळकरपणे घेतला तरच त्याच्या जाणीवेच्या कक्षा रूंदावतील. इतिहासातील घटना आणि व्यक्ती यांच्याविषयी बोलताना/लिहिताना हे भान ठेवणे फार जरूरीचे असते. मी "कटुता" शब्द एवढ्यासाठीच वापरला होता की, मला माझ्या येथील एका मित्राने मेलद्वारे "इशारा" दिला की, यापूर्वी "गांधी" विषयामुळे बर्‍याच सदस्यामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थात "त्या" धाग्याप्रसंगी मी इथला सदस्य नसल्याने मला त्या घडामोडीबद्दल काहीच माहिती नाही. तथापि मित्राचा "कटुता" टाळण्याचा सल्ला मी मानला, इतकेच. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 30/05/2010 - 00:58
मी सध्या ऑन साईट आहे. त्यामुळे या विषयावर काही लिहिण्यासाठी लागणारे संदर्भ, पुस्तके आत्ता माझ्याकडे नाहीत. सावरकरांच्या विषयी लिहिताना नुसत्या आठवणीतून लिहिणे योग्य होणार नाही. कोणी मी लिहिलेल्या गोष्टीस संदर्भ मागितला तर तो देता लगेच येईल असे नाही. म्हणून आत्त या विषयावर लिहिण्याची इच्छा नाही. आनंदयात्री यांच्या खरडवहीत आत्ताच लिहिल्याप्रमाणे मी सावरकर द्वेष्टा नाही. त्यामुळे नुसते बदनामीकारक मला काही लिहावयाचे नाही. सावरकर देशभक्त होते का? हा माझ्यापुढचा प्रश्न नाही. ते तर ते होतेच. माझी मते वेगळी आहेत ती फक्त गांधी आणि सावरकर यांच्या मार्गापैकी कुठला मार्ग श्रेयस्कर आणि कुठल्या मार्गाने स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता होती/असते; या मार्गांचा एकूण स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग किती आणि कोणता मार्ग स्वातंत्र्य मिळण्यास किती कारणीभूत याबाबतच आहेत. सावरकर हे फार थोर नेते होते आणि गांधी नेहरू यांच्या कारस्थानामुळे ते मागे/बाजूला पडले हे मी कदापि मान्य करणार नाही. पण आत्ता संदर्भासह लेखन करणे शक्य नाही. म्हणून थांबतो. वेगळा धागा नंतर कधीतरी काढायला हरअत नाही. या धाग्यवर तर नकोच. नितिन थत्ते

मूळ धागा कर्ते श्री. भोचक, आणि धाग्याला अभ्यासपूर्ण लिखाणासाठी श्री. नितिन थत्ते यांना, तसेच या दरम्यान चर्चा आवडल्याचे कळवून या विषयावर आम्ही (पक्षी श्री.थत्ते आणि मी...) ती पुढेही न्यावी अशी आग्रहाची विनंती करणारे विविध सदस्य या सर्वांना एकत्रीत मी सांगू इच्छितो की, ...गांधी आणि सावरकर या दोघांचे "स्वातंत्र्य" मिळविण्याचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्यांच्या कट्टर देशभक्तीबाबत आपणच काय पण त्यांचे शत्रुदेखील शंका घेणार नाहीत. पुढील कित्येक पिढ्या असाच इतिहास वाचणार आहेत की, "म.गांधी नावाच्या महामानवाने अहिंसेच्या मार्गाने भारत ब्रिटिशांपासून मुक्त केला..." आणि त्यात अतिशयोक्ती बिलकुल नाही. परंतु त्यामुळे इतरांनी केलेले प्रयत्न हे जिल्हा परिषदेची एखादी बी-बियाणे योजना फसली की करा केस फाईल या धर्तीवर शून्य किंमतीची होत नाही. ...आजही ज्या ज्या वेळी मी दिल्लीत जातो त्या त्या वेळी दहा मिनिटासाठी का होईना राजघाटावर जाऊन त्या महान आत्म्याला मनोभावे वंदन करून येतो. ते थोरच होते. पण म्हणून विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा आमच्या मनातुन काढून टाकण्याचे कोणतेही प्रयोजन माझ्याकडे नाही. ...परंतू काहीवेळा असेही होते की, भावनेच्या भरात एखाद दुसर्‍या शब्दामुळे आंतरसालीला धक्का बसतो व मन नकळत हळवे बनते...मग सुरु होतो तो शब्दखेळ जिथे चंद्रापेक्षा त्यावरील डागांना महत्व प्राप्त होते आणि मूळ प्रश्न बाजुला राहून त्यात सामील होणार्‍यांच्याच डोळ्यात अबीरबुक्का जातो. ...सबब या विषयावरील "पॅन्डोरा बॉक्स" सीलबंद असलेलीच बरी ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रमोद देव 30/05/2010 - 08:46
किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. तस्मात अशा चर्चांचं फलित काहीच निघत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन्ही बाजू आपापल्या जागी घट्ट असल्यावर त्यातून निर्णय निघण्यापेक्षा केवळ कटूताच निर्माण होत असते हेही तेवढेच ढळढळीत वास्तव आहे. मला असं प्रामाणिकपणाने वाटतं की...कोण मोठा/कोण छोटा , कोण दोषी/कोण निर्दोषी ह्यावर चर्चा करण्याऐवजी आपल्याला ज्यांचे विचार पटतात अशा मोठ्या माणसांच्या एखाद्या गुणाचे जरी आपण हेतूत: अनुकरण करू शकलो तरी खूप आहे...एरवी प्रत्यक्षात अहम-अहमिकेने चर्चा करण्या व्यतिरिक्त दुसरे काहीच न करणे म्हणजे आपले वकिली पांडित्य जगासमोर मांडणे ह्यापेक्षा जास्त काही नसावे...असाच अर्थ निघतो.

In reply to by प्रमोद देव

प्रमोद जी... "...किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. ..." हे सूत्र सार्वजनीक क्षेत्राशी निगडित असणार्‍या घडामोडीतील व्यक्तींना (भारतातीलच काय तर जगाच्या इतिहासातील जवळपास सर्वच नामवंताना...) लागू होते. पण नेहमी अंधार्‍या बाजुवर विजेरी टाकून आपण तेच सत्य एकमेव आणि अंतिम म्हणून ढोल बडवू लागलो तर कोणताही "आदर्श आरसा" आपणापुढे राहणारच नाही. सावरकरांच्या ज्या कंगोर्‍यामुळे ते मला आणि माझ्यासारखी विचारसरणी ठेवणार्‍यांना आवडतात, त्याचप्रमाणे त्यांच्यातील ज्या काही "नावडत्या" गोष्टी आहेत (त्या मलाही माहित आहेत...) त्यांच्या तुलनेत मी गेलो तर या जगात काहीच चांगले नाही असा सिद्धांत मनी ठेवूनच आयुष्याची वाटचाल आपण करायला हवी. आज "शिवाजी" हे नाव तमाम महाराष्ट्राला देवाहून प्रिय आहे...आणि ते याव्वच्चंद्रदिवाकरो तसेच राहणार आहे.... पण उद्या मी किंवा दुसर्‍या कुणी "महाराजांनी आठ बायका केल्या होत्या..." या मुद्द्यावर दळण सुरु करून "महाराज चुकले का?..." हे लिहित बसलो तर ते स्वीकृत व्हावे का? शिवाजीची योग्यता पटवून घेण्यात या घटनेला कितपत महत्व द्यावे? काळाच्या कसोटीवर काही घटना तपासल्या तर इतिहासाची पाने विचित्र दिशेने आपणासमोर फडफडू लागतात; पण ते इतिहास संशोधन म्हणजेच "रोखठोक इतिहास दर्शन" ही बाहुली आपण मनी वसविली तर आपले राज्य केवळ लिलिपुटीयन्स यांनीच भरलेले दिसेल....आणि येणार्‍या पिढीला गलिव्हर शोधायला अन्यत्र जावे लागेल. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 30/05/2010 - 14:18
व्यक्तीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मुद्दे सांगण्याबद्दल. निगेटिव्ह मुद्दा सांगताना तो सांगितल्या जात असलेल्या गुणाच्या संदर्भात असेल तर तो सांगणे योग्यच. पण संबंध नसलेला मुद्दा सांगणे चूक. उदा शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगताना शिवाजीला आठ बायका होत्या हे सांगणे चुकीचेच. पण कोणी शिवाजीमहाराज एकपत्नी होते असे म्हणत असेल तर मात्र आठ बायका सांगणे गरजेचे. गांधींच्या अस्पृश्यता धोरणाबाबत बोलताना त्यांचे धोरण कणवयुक्त असून अस्पृष्य हे खालचे आहेत पण आपण त्यांना चांगले वागवले पाहिजे अशा स्वरूपाचे होते हे नोंदवणे गरजेचे. जरी त्यांचे कार्य पॉझिटिव्ह असले तरी. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 30/05/2010 - 17:53
म्हणजे गांधींच्या ब्रम्हचार्यपालन, साधेपणा या बद्दल कोणी सांगु लागले तर तेही खोडुन काढावेत काय? कारण वरील बाबत खुप सारी नावडती माहीती उपलब्ध आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

सुनील 30/05/2010 - 14:18
गांधी हत्या प्रकरणात तत्कालीत सरकारने (विशेषतः) नेहेरूंनी आकसाने सावरकरांना गोवले होते, ह्यात फारसे तथ्य वाटत नाही. पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. १८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेल ह्यांनी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले होते - There is no doubt in my mind that the extreme section of the Hindu Mahasabha was involved in this conspiracy. The activities of the RSS constituted a clear threat to the existence of government and state. (प्रत्यक्ष पत्र मला मिळाले नसले तरी, त्यासंबंधीचे भरपूर पुरावे जालावर उपलब्ध आहेत.) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

आंबोळी 31/05/2010 - 15:06
>>पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. यावरून आठवले : मधे मनसेचेही बरेच कार्यकर्ते वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकले होते.... आंबोळी

Pain 30/05/2010 - 23:59
लिंकबद्दल धन्यवाद. बघतो. खरडवही बंद असल्याने इथे उत्तर देत आहे.

श्री. पंडित गागाभट्ट यांनी "कुराण" आणि "सावरकर" यांच्या संदर्भात एक शंका उपस्थित केली होती तिचा थोडक्यात मतितार्थ असा की, मूळ कुराण हे अरेबिक भाषेत असून, सावरकरांनी उर्दू भाषेत ते जाणून घेतले, मग तसे असेल तर उर्दू भाषेतील कुराणावर ते अधिकारवाणीने कसे सटीक व्याख्यान देत? हा प्रश्न किंवा शंका चांगलीच असल्याने ती मी टिपून घेतली आणि "कुराण" या विषयावर लिहिणे/बोलणे यासाठी जे शिक्षक (मौला) येथे आहेत व ज्यांना इस्लामिक बोर्डाची "कुराण पठण" मान्यता आहे अशा दोघांना एका मुस्लीम मित्रासमवेत मी काल रविवारी व परत आज सोमवारी दुपारी भेटलो... या संदर्भात चर्चा केली अन काही टिपणे काढली... त्याचा सारांश खालीलप्रमाणे : कुराणाचा रचनाक्रम अशा पद्धतीने झाला होता की प्रेषित मुहम्मद पैगंबर जेव्हा "सूरत" (शब्दश: अर्थ "तटबंदी" पण अरेबिक भाषेत इथे "गट, विभाग, वचन, चरण") सांगत तेंव्हा ती त्यांचा सहकारी/अनुयायी लिहून घेत असे व नंतर ती अचूकपणे उतरवून घेतली आहे की नाही हे कटाक्षाने पाहत. त्यांनी सांगितलेल्या अशा सुरतींचेच पुढे कुराण स्वरुपात त्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या अनुयायात वितरण झाले. अनुयायी नमाज (प्रार्थना) वेळी या सुरती तोंडपाठ करीत. त्यावेळी कुराणाची सुरक्षितता केवळ खजूरांच्या पानावर आणि हाडे व कातडीच्या तुकड्यावरच अवलंबून होती. पण प्रामुख्याने अनुयायी त्याच्या पाठांतरावर भर देत. पुढे प्रेषित मुहम्मदांच्या निर्वाणानंतर अरबस्तानात रक्तरंजित लढाया कराव्या लागल्या आणि तीत असे हजारो मारले गेले ज्यांना कुराण तोंडपाठ झाले होते. पुढील पिढीतील हजरात उमर आणि हजारात अबुबकर यांच्या लक्षात आले की "कुराण" हे कायमस्वरूपी असे लिखाणबध्द करून ठेवणे इस्लामच्या दृष्टीने फार गरजेचे आहे व त्यासाठी त्यांनी हजरात अन्सारी यांना अधिकृत "कुराण" लिहिण्यासाठी नियुक्त केले. पुढे सर्व धर्मपंडितांनी त्या कुराणाच्या अचूकतेतीची खात्री पटवून घेतली आणि जनतेला अशी मुभा दिली की त्या प्रमाणसिद्ध प्रतीची नकल उतरवून घ्यावी. भारतासारख्या खंडप्राय देशात जसे जिल्ह्या जिल्ह्यातून भाषेची ढब, उच्चारण बदलत जाते त्याचप्रमाणे अरबस्तानातही होत गेले; त्यामुळे शेवटी असा निर्णय घेण्यात आला की मूळ कुराण "मक्का" या पवित्र शहरातील "कुरेश" लोक जी बोली बोलत असत त्या भाषेतील "प्रमाण" म्हणून मानले जावे आणि त्यानुसार तसा फतवा सर्वत्र गेला, अन तो मान्यही झाला. "मक्का" या ठिकाणाचे धर्म बोर्ड जगात ज्या ज्या भाषेत "कुराण" पोचले आहे त्या त्या भाषेतील तज्ज्ञांना त्यांच्यासमोर आलेल्या त्यांच्या भाषेतील कुराणाची प्रत ही "कुरेशी" प्रत आहे की नाही हे कटाक्षाने पाहण्यास सांगतात. अर्थात भाषांतर करणे वा केलेले भाषांतर तपासणे हे काम जी व्यक्ती करते तिला अग्रक्रमाने "मक्का" प्रत अस्खलितरित्या आली पाहिजे हे आलेच. त्यानुसारच जगभरातील ज्या ज्या भाषेत कुराणाचे अनुवाद झाले ते मूळ प्रतीबरहुकुम आहे अशी मोहोर त्यावर बोर्ड कडून दिली जाते. भारतातच काय पण युरोप आणि अमेरिका येथे देखील इंग्रजी भाषेतील कुराणाच्या ज्या प्रती उपलब्ध आहेत ते या प्रक्रियेतून गेल्या आहेत हे ओघाने आलेच. आजही ही प्रथा अव्याहत चालू आहे. हीच गोष्ट उर्दू, बंगाली, हिंदी, मराठी आदी भारतीय भाषांतील कुराणाच्या अनुवादित प्रतीबाबत म्हणता येते. त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या. एक लक्षात घेणे फार जरूरीचे आहे की, विनायक दामोदर सावरकर ही व्यक्ती अतिशय "भाषाप्रेमी" होती. मराठी भाषेतील त्यांच्या कविता पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने जाणवते की त्यांनी केलेल्या रचना आपल्या जिभेने सरळ उच्चारणेदेखील हे एक तारेवरची कसरत ठरेल. आचार्य अत्रे यांनी "कर्‍हेचे पाणी" या त्यांच्या आत्मचरित्रात "वीर सावरकर" यांच्याबद्दल जे काय आदराने लिहिले आहे त्यात अन्य बाबीपेक्षा त्यांनी मराठी भाषेला जे सौंदर्यलेणे दिले त्याचा उल्लेख प्रामुख्याने आहे.... तो जरूर वाचावा. ("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !) धन्यवाद. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 01/06/2010 - 11:03
त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या.
याबद्दलच जाणून घ्यायचे होते. माहिती काढण्याचे कष्ट घेऊन लिहिलेल्या प्रदीर्घ आणि तपशीलवार प्रतिसादाबद्दल आभार.
("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !)
आगाऊ (म्हणजे इन अडव्हान्स / बिफोर द फॅक्ट) स्वागत आहे. - पंडित गागाभट्ट.

"....आता खरे खोटे कसे सिद्ध करणार?...." ज्यावेळी एखादा चरित्रकार त्याच्या मनी असलेल्या व्यक्तीबद्दल लिहिण्यास घेतो त्यावेळी "त्याला" जे वाटत असते त्याचेच प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटते. आपण "खरे खोटे कसे सिद्ध करणार?" असे म्हटले आहे. त्यासाठी आपणास (शक्य असल्यास....)"टाईम्स ऑफ इंडिया" मुंबईच्या लायब्ररीत जावे लागेल व खालील तारखेचे अंक पाहावे लागतील.... (ही सोय तिथे उपलब्ध आहे...). या तारखेच्या या बातम्या अंकाच्या मुखपृष्ठावर ८ कॉलमरितीने प्रकाशीत झाल्या आहेत. :: १. गुरुवार दि. १ जानेवारी १९४८ NO PAYMENT TO PAKISTAN Supply of Military Stores Stopped India against implementation of financial settlement. Demand to give up Kashmir Adventure. २. मंगळवार दि. १३ जानेवारी १९४८ MAHATAMA GANDHI STARTING FAST FROM TODAY Surprising Delhi Announcement ३. शुक्रवार दि. १६ जानेवारी १९४८ ‘INDIA’s GESTURE TO PAKISTAN” Immediate Payment of Cash Balances. Bid to Remove Cause of Suspicion. New Delhi, January 15 : The Government of India have decided to implement immediately the financial agreement with Pakistan in regard to the cash balances with a view to removing “the one cause of suspicion and friction” between Pakistan and India. “This decision,” says a communiqué issued by the Prime Minister’s Secretariat late tonight, “is the Government’s contribution to the best of their ability to the non-violent and noble effort made by Gandhiji in accordance with the glorious traditions of this great country for peace and goodwill." The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” (या बातमी शेजारीच "महात्मा गांधी ३ दिवसांच्या उपोषणानंतर थकले असल्याचे म्हटले आहे....) आता पंतप्रधानाचे कार्यालयच जर ही बातमी अधिकृत स्वरूपात मिडियाला देत असेल तर "उपोषण हे ५५ कोटीसाठी नव्हते" असे म्हणणे केवळ आत्मवंचना ठरेल. असो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 01/06/2010 - 11:52
सर्वप्रथम इंद्रराज पवार यांनी चर्चा थांबवण्याची विनंती केली. मीही या धाग्यावर (घरगुती सावरकर असा विषय असलेल्या) ही चर्चा अवांतर आहे हे समजूनच चर्चा थांबवण्याची विनंती मान्य केली आणि नंतर अनेकांनी विनंती करूनही येथे प्रतिसाद देण्याचे नाकारले. त्यात सावरकरांविषयी नकारात्मक गोष्टींची यादी सादर करण्यासारखा मी सावरकरद्वेष्टा नाही तसेच संदर्भ देणे वगैरे गोष्टींमधील अडचणी ही कारणे काही सदस्यांच्या खरडवहीतून आणि व्यनितून सांगितल्या होत्या. त्यानंतरही काही सदस्य प्रतिसाद देत राहिले. तरीही मी काही लिहिले नाही. इंद्रराज पवार यांनी मात्र आज स्वतःहून (मी उत्तरे देत नाही असे पाहून?) पुन्हा चर्चेत उडी घेतली आहे त्याबद्दल त्यांचा सौम्य निषेध. ५५ कोटींविषयी चा एक दुवा. http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm इंद्रराज पवार यांनी दिलेल्या टाइम्सच्या बातम्यांवरूनही सरकारी प्रेस रिलीज मध्ये निर्णयाचे कारण 'संशयाचे निराकरण' असे दिले आहे. नेहरूंच्या वक्तव्यात "भारताचे उच्च आदर्श आणि गांधीजींचे उदात्त मानदंड यांना अनुसरून घेतलेल्या या निर्णयामुळे आमच्या शांततेच्या आणि सदिच्छेच्या हेतूंबाबत जगाची खात्री पटेल". गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. "गांधींनी उपोषण करणे आणि सरकारने ५५ कोटी द्यायचा निर्णय घेणे" तसेच "नथुराम हिंदुमहासभेचा सदस्य असणे आणि सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष असणे" या दोन्ही गोष्टी बहुधा सारख्याच योगायोगाच्या असाव्यात. (असो जगन फडणीस यांच्या पुस्तकात गांधींवर पूर्वीही १९३७? खुनाचा प्रयत्न झाला होता असा उल्लेख आहे. १९३७ मध्ये फाळणीही झालेली नव्हती आणि ५५ कोटींचे प्रकरणही नव्हते. तरी खुनाचा प्रयत्न झालाच होता- संदर्भ आता देणे शक्य नाही. २०-२५ दिवसांनंतर देऊ शकेन). इंद्रराज पवारांना टाइम्सचे अंक पाहणे शक्य आहे असे दिसते. त्यांनी मणिभवन च्या दुव्यावर दिलेल्या संदर्भातल्या बातम्या मिळतात का हे पहावे....उदा. गांधींच्या उपोषणासाठी त्यांनी दिलेली कारणे..... १२ जानेवारीला व्यक्त केलेला निर्धार....१३ जानेवारीच्या भाषणातील वक्तव्ये.....तत्कालीन नेत्यांनी केलेले प्रयत्न....राजेंद्रप्रसाद यांच्या समितीने गांधींना दिलेली आश्वासने वगैरे. या दुव्यावर गांधींच्या १२ जानेवारीच्या भाषणाची प्रत आहे. त्यात कोठेही ५५ कोटी पैकी 'प' सुद्धा नाही. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

समंजस 01/06/2010 - 12:39
गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. ------------------------------------------------------ मला वाटतं, नेहरूंनी कुठले शब्द वापरावेत कुठले नाही हे स्वातंत्र्य नेहरूंना असायला हवं. त्या परिस्थीत त्यांना जे शब्द योग्य वाटलेत त्यांचा वापर त्यांनी केला. -- The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” --------------------------------------------------------------- मला तरी वाटतं की ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट आहे की, ५५कोटी रूपये देण्याच्या निर्णया मागे महात्मा गांधींचे उपोषण बर्‍याच अंशी कारणीभूत आहे. राहीला प्रश्न तो "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. याबद्दलचा तर "टाईम्स ऑफ इंडिया" मधील ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट होतं की हे स्टेटमेंट प्रसार माध्यमांना देण्यामागचा प्रधानमंत्री कार्यालयाचा उद्देश, भारत सरकार ५५कोटी रूपये पाकिस्तानला देत आहे ही घोषणा करण्याचा होता. ह्या स्टेटमेंटचा उद्देश महात्मा गांधींना उपोषण सोडण्याकरीता आवाहन देण्याचा नव्हता. (नेहरू आणि महात्मा गांधींमधील संबंध काय एवढे खराब झाले होते की, त्यांनी उपोषण सोडण्याकरीता वर्तमानपत्रां मधून आवाहन करण्याची पाळी नेहरूंवर यावी???? हे न पटण्या सारखे आहे :? तरीपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महात्मा गांधींनी १३ जानेवारी ला उपोषण सुरू करण्यामागे काय कारणे होती(महात्मा गांधींजींच्याच शब्दात) जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 12:57
http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm वरील लिखाणाचा सरळ सरळ अर्थ असा पाकीस्तानातील हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रिया भारतात उमटु लागल्या वर गांधीजी उपोषणाला बसले म्हणजे हिंदुंवर अत्याचार चालु असतांना गांधीजी उपोषणाला बसले नाहीत तर हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रीया उमटली तेव्हा उपोषण चालु झाले. तेच तर नथुराम म्हणत होता आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 13:28
गोल पोष्ट काय घेउन बसलात. इथे क्रिकेट च्या मैदानात फुटबॉल अगोदरच चालु झाला आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते.
नितिन, तू जी दोन वाक्ये लिहिली आहेस, त्याचा अर्थ तुला वेगळा वाटतो? मला तरी नाही वाटत. उपोषण सोडावे ही डायरेक्ट विनंति झाली, आणि आता तरी त्यांना उपोषण सोडायला हरकत नाही ही इनडायरेक्ट विनंति झाली. भावार्थ / अन्वयार्थ यात काय फरक आहे? शिवाय, प्रत्येक पेशाची के भाषा असते. तशीच राजकारणाची / डिप्लोमसीचीही एक भाषा असते. आपण दैनंदिन व्यवहारात जसे बोलतो तसे तिथे बोलले जात नाही. अजून एक गोष्ट लक्षात घे. नेहरू भारतिय असले तरी ब्रिटिश राहणीमान, आचारविचार त्यांनी मनोमन स्वीकारले होते. ब्रिटिश लोक 'अन्डरस्टेटमेंट' साठी प्रसिद्ध आहेत. त्यालाच अनुसरून नेहरूंनी असे शब्द वापरले असतील. बाकी अदितिप्रमाणेच मलाही ५५ कोटी आणि उपोषण यांच्या वेळा सारख्याच असल्याच्या योगायोगाचे आश्चर्य वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 01/06/2010 - 14:32
दोन वाक्यात खूपच फरक आहे. नेहरूंनी म्हटलेल्या वाक्यात "....यांना हवे तसे केले...." हा टोन अजिबात दिसत नाही. कारण गांधींना हवे होते ते हे नव्हतेच हे नेहरूंना माहिती होते. उपोषण ५५ कोटीसाठी असते तर उपोषण १६ जाने ला संपले पाहिजे होते. ते १८ जाने पर्यंत चालू होते. नितिन थत्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 01/06/2010 - 19:55
हे स्वतः थेट कोणत्याही वादग्रस्त ठरु शकेल अशा गोष्टीत पडत नसत ते दरवेळी नेहरुंना पुढे करत. मोतीलाल नेहरुंना आपला मुलगा जवाहर हाच पुढे भारताचे नेतृत्त्व करायला यावा आणि त्याला गांधींचा पाठिंबा असावा हीच आस होती. तसे त्यांनी गांधींजवळ बोलूनही दाखवले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना यथास्थित डावलण्यात जी काही कारस्थाने गांधींनी केली तशीच कारस्थाने त्यांनी ५५ कोटीच्या बाबतीतही केली. उपोषण नेमके त्याच वेळी व्हावे हा काही योगायोग खचितच नाही! जवाहरलाल नेहरुही पट्टीचे राजकारणी होतेच. भाषा वापरतानाच संदिग्ध वापरायची की सोयिस्कर अर्थ काढायला सोपे जाते हा हेतू. गांधीच्या पाठिंब्याशिवाय आपल्याला जनमताचा आधार नाही हे जवाहरलाल ह्यांना माहीत होते. आपण नेतेपदी असलो तरी खरा करविता गांधीजी आहेत हे ते पक्के जाणून होते त्यामुळे त्यांना दुखावण्याची चूक करणे शक्यच नव्हते. आपल्या मनात जे काही खरे आहे त्याचा उच्चारच करायचा नाही, समोरची व्यक्ती त्या विषयाला तोंड फोडायला अगदी आतुर असताना त्या व्यक्तीला केवळ झुलवत, ताटकळत ठेवायचे, हा मार्ग गांधीनी अनेकदा स्वीकारला आणि मग वेळ येताच अवसानघात करणे ही गांधींची खासियत होती, कारण त्यांच्याच मनात असलेला जबरदस्त आंतर्विरोध! अहिंसेपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणारा तो काट्यासारखा काढलाच गेला पाहिजे हे मूलतत्त्व. कारण त्या मार्गाने जाऊन कोणी लोकप्रिय झाला तर मला कोण विचारणार? (ही मते माझी मनची नाहीत अनेक अभ्यासकांनी ही अनेकदा सिद्ध केली आहेत. विश्वास पाटलांचे 'महानायक' हे पुस्तक वाचताना इतक्या ठिकाणी मी ठेचकाळलो की मन रक्तबंबाळ झाले. आपण ज्या व्यक्तींना पूजनीय मानतो त्या व्यक्ती इतक्या टोकाच्या नीचपणाला जाऊ शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशा हकीगतींनी हे पुस्तक भरले आहे. तेव्हा गंधीजींनी ५५ कोटींसाठीच हे उपोषण केले ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही.) चतुरंग

चांगलं संकलन आहे. माणूस आतून-बाहेरून एकच असावा याचा उत्तम आदर्श: माईंनी जेवणासाठी थांबू नये, आपल्यामागे 'घराणेशाही' सुरू होऊ नये, इ.इ. अदिती

विकास 28/05/2010 - 20:07
चांगली माहीती. सावरकरांचे "हिंदू" आणि "हिंदुत्व" शब्दावरील विचार आचार अतिशय स्पष्ट होते. त्यात अंधश्रद्धा अजिबात नव्हती. मात्र "जो पर्यंत जगात इतर धर्मांवरून ओळख होते, तो पर्यंत मी स्वतःला देखीन हिंदूच म्हणवून घेईन" अशा अर्थाचे त्यांचे म्हणणे होते. जे त्यांनी लोकांना सांगितले तेच स्वतः आचरले. त्यांच्यावर त्यांच्या येसू वहीनीचे संस्कार होते. "तू धैर्याची अससी मुर्ती, माझे वहीनी, माझे स्फुर्ती" असे त्यांच्या मला वाटते "सांत्वन" कवितेत त्यांनी येसू वहीनींना लिहीले आहे. संघाचा आणि त्यांचा तात्विक/सैद्धांतिक म्हणजे तुम्हाला कुठला अपेक्षित आहे, ते माहीत नाही, पण मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती. हिंदूत्वाचा अर्थ देखील दोघांच्या मते समानच होता/आहे. पण तो विषय वेगळा आहे. जर कुणाला अधिक बोलायचे असल्यास कृपया वेगळी चर्चा टाका. :) वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. कशा बद्दल? त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले. हे व्यक्तिगत आर्थिक प्रश्न होते का कसले? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

पंगा 28/05/2010 - 23:02
वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः
अगदी याच दोन संदर्भांबद्दल मीही साशंक आहे.
पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची.
याबद्दल आणखी माहिती आवश्यक आहे असे वाटते.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.
ही विधाने ज्या पद्धतीने लिहिली आहेत, त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. कदाचित प्रत्यक्षात तसे नसेलही, परंतु त्या परिस्थितीत अधिक स्पष्टीकरणाची (आणि या वाक्यांच्या काळजीपूर्वक पुनर्लेखनाची) आवश्यकता आहे असे सुचवावेसे वाटते. (सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, आणि म्हणूनच आज ते आकाशातून आपल्याकडे पाहत असण्याची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु जर का असे झालेच, तर ते "देवा, यांना क्षमा कर. कारण हे (माझ्या नावावर) जे काही लिहितात, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही." असे म्हणत असण्याची शक्यता दाट वाटते.)
सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी
याबद्दल अधिक माहिती लेखकाकडून मिळाल्यास आवडेल. बाकी समयोचित लेख. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

विकास 28/05/2010 - 23:44
त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. असेच वाटले म्हणून तो प्रश्न विचारला. सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, त्या काळात पटकन मान्य न होणारी गोष्ट त्यांनी स्वतःच्या बाबतीत केली होती म्हणजे मंत्रविधीविना अंत्यसंस्कार आणि तेही विद्यूतदाहीनीत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

प्रदीप 30/05/2010 - 10:48
संघाचा आणि त्यांचा ........................... मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...
ह्यावरून मला समजले ते हे की: १. सावरकरांना (अ) स्वातंत्र्यप्राप्ती व (ब) हिंदू संघटन ह्याची प्रायोरिटी होती. २. संघास (अ) राष्ट्रनिर्माण, (ब) हिंदू संघटन व (क) देशाला परमवैभवाकडे नेणे ह्यांची आस होती. आणि म्हणून पुढे तुम्हीच लिहीले आहे की...'त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती'' मग जर (अ), (ब) हे समान होते, तर त्यांच्यात नक्की मतभेद कसले होते? [हा मी निव्वळ प्रश्न उपस्थित केलेला आहे, म्हणून नवा धागा काढत नाही].

ऋषिकेश 28/05/2010 - 20:59
वा चांगले संकलन.. काहि माहिती (जसे लाखाची थैली, मजबूत घर वगैरे) नवीन आहे. धन्यवाद.. बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

पंगा 28/05/2010 - 22:39
बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन!
चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्‍या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय? फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात. जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते. अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व. सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व. याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.) त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.) थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.) - पंडित गागाभट्ट. (डिस्क्लेमरः मी सध्याच्या प्रचलित अर्थाने हिंदुत्ववादी आहे असे मला वाटत नाही. इतर अर्थांबाबत विचार केलेला नाही.)

Pain 29/05/2010 - 00:01
ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची ???

हुप्प्या 29/05/2010 - 01:31
मंगेशकर घराण्यातील बहुतेक मंडळी, अगदी दीनानाथांपासून सावरकरांचे चाहते/अनुयायी. सावरकरांची अनेक गाणी मंगेशकरांच्या स्वरांनी, संगीताने सजली आहेत आणि अजरामर बनली आहेत. वेळोवेळी हृदयनाथ, लताबाई यांच्या बोलण्यातून सावरकरांविषयीचा आदर जाणवतो. असे ऐकून आहे की कधी कधी लताबाई स्वतः सावरकरांकरता मांसाहारी पदार्थ करुन देत असत. कारण बहुधा सावरकरांच्या घरी ते बनत नसत. तुम्ही कोणी हे ऐकले आहे का?

वीर सावरकर यांच्याविषयीची अधिकची माहिती ~~ (१) ब्रिटिश पेन्शन >> सावरकरांना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरूध्द पुकारलेल्या सशस्त्र हालचालीबाबत अटक होऊन त्यांना विविध कलमाखाली एकूण ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली व त्यांची रवानगी अंदमान जेलमध्ये झाली होती. तेथील दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या काळात त्यांचे अतोनात शारिरीक आणि मानसिक हाल झाले. प्रकृती इतकी ढासळली होती की त्या वातावरणात त्यांना तेथे ठेवणे जेल अधिकार्‍यांना ठीक वाटले नाही म्हणून त्यांची भारतातील तुरुंगात रवानगी करण्यात आली. इथे ४ वर्षे विविध तुरुंगात काढल्यानंतर शिक्षेची उरलेली वर्षे त्यांनी "नजरकैदेत" काढावीत असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला व त्यांना रत्नागिरी येथील त्या छोट्या बंगल्यात आणले गेले. साल होते १९२९. सावरकर हे अजूनही ब्रिटिशांचे कैदी होते त्यामुळे त्यांना रत्नागिरी ह्द्दीत जरी फिरायची सवलत होती तरी कोणत्याही राजकीय घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्ह्ता. "ऑफिशिअल कैदी" असल्यामुळे साहजिकच त्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती.... आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांना दरमहा मिळणारा रूपये ६०/- हा भत्ता. त्यांच्या बर्‍याच चरित्रकारांनी आपआपल्या लेखनात "त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती..." असा उल्लेख केला आहे. मात्र रत्नागिरी कलेक्टोरेट गॅझेटमध्ये "रुपये ६०/- अलौन्स" असे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना "पेन्शन" ऐवजी "उदरनिर्वाह भत्ता" मिळत होता असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल. हा भत्ता १९३७ पर्यंत चालू होता आणि तो "बंद" होण्याचे कारण दुसरेतिसरे कोणते नसून सरकारने सावरकरांची उरलेली शिक्षा माफ केली आणि ते देशात सर्वत्र फिरण्यास आणि भाषण देणे, संघटना बांधणे आदी कामे करण्यास मुक्त आहेत असे सांगण्यात आले. याच साली सावरकर सांगली मार्गे मुंबईला आले आणि हिंदु महासभेचे कार्य जोमाने सुरू झाले. (सांगलीत नथुराम गोडसे त्यांना भेटले आणि तेदेखील मुंबईत महासभेचे कार्य करण्यासाठी आले... पण हा विषय सर्वस्वी वेगळा आहे....) (२) दोन लाख रुपयांची थैली ~~ ही गोष्ट पूर्ण सत्य आहे की, वीर सावरकर यांना मुंबईत त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंदु महासभेवर विश्वास असणार्‍यांनी २ लाखाची थैली दिली... पण त्याला निमित्त होते १९४३ ला झालेली त्यांची "षष्ठ्यब्दपूर्ती". हे एक चांगले निमित्त होते त्यांच्याबाबत प्रेम आणि आदर असणार्‍या लोकात की, त्यांना त्यातून मुंबईत किमानपक्षी आरामात राहाण्यास मिळावे. पण सावरकरांच्या मनाचा मोठेपणा असा होता की यातील बरीचशी रक्कम त्यांनी "मगोरा" या लोकहितार्थ स्थापन झालेल्या संस्थेला दान दिली. ("मगोरा" = महादेव गोविंद रानडे, सामाजिक कार्यकर्ते). पुढे गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर झालेल्या खटल्यात त्यांना जवळपास ५० हजार खर्च आला होता. जरी त्या स्पेशल कोर्टाने सावरकरांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांना कुठलाही कोर्ट खर्च परत मिळाला नाही. पैशांना अशीच दिशा मिळत गेली.... आणि अखेरपर्यंत ते सर्वसाधारण जीवन जगत गेले. लेखनाच्या "रॉयल्टी" द्वारे जी काय थोडीबहुत रक्कम त्यांना मिळत असे तोच एक आधार होता. त्यांच्या घरात रेडिओ देखील आला तो आकाशवाणीने ज्यावेळी "जयोस्तुते" ही त्यांनी लिहिलेले देवीला आवाहन रितसर "शासनमान्य" गीत म्हणून स्वीकारले त्यावेळी. अजुन खूप काही सांगता येईल. (आता "घरगुती सावरकर" असा धाग्याचा विषय आहे म्हणून सांगतो ~~ सावरकरांच्या मुंबईच्या घरी पूर्णपणे शाकाहारी वातावरण, मात्र तात्यांना मासे फार आवडायचे. पण फक्त आपल्यासाठी कुणी घरात मासे करावेत ही कल्पना त्यांना मान्य नव्ह्ती. अशावेळी अधेमधे माई मंगेशकर (लतादिदींच्या आई..) त्यांना माशाचा डबा स्वतः आणायच्या.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्राजु 29/05/2010 - 02:03
इंद्रराज.. फार सुंदर माहिती. धागाही छान आहे. आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

"....आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल...." आनंद झाला मला खरंच, वरील वाक्यामुळे. वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मिसळभोक्ता 29/05/2010 - 03:36
फार मोठा माणूस. (होय, माणूसच. देव नाही.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by Pain

मिसळभोक्ता 01/06/2010 - 08:26
देवमाणूस असे कोणीही नसते. एक तर देव, नाही तर माणूस, नाही तर राक्षस. ह्या तीन योनी आहेत. तुमची योनी कुठली ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

Pain 01/06/2010 - 13:15
तसे पाहता देव आणि राक्षसही नसतात. पण एखाद्या माणसातील गुण, कर्त्रुत्व, चारित्र्य विचारात घेउन त्याला देवमाणुस किंवा राक्षस म्हणण्याची पद्धत किंवा terminology आहे.

In reply to by मिसळभोक्ता

टारझन 01/06/2010 - 21:18
तुमची योनी कुठली ?
"तुमची" हा शब्द काळजाला भिडला ... असो =)) (तुमची प्रेमी) तुमचाराम

स्पंदना 29/05/2010 - 08:11
"फार मोठा माणुस" असेच म्हणते. लेख अतिशय सुंदर. इन्द्राजदांची माहिती ही फार चांगली. भोचक आणि इन्द्राजदा तुम्हा दोघांचे आभार. (स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

In reply to by स्पंदना

विकास 29/05/2010 - 08:21
खूप नवीन माहीती कळली. धन्यवाद. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by स्पंदना

(स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) धन्यवाद अपर्णा जी... वर आत्ताच प्राजुताई यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे ते तुम्हालाही लागु असल्यामुळे तेच इथे देत आहे.....:: वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 29/05/2010 - 19:36
बरीच अधिकची (आणि मला माहीत नसलेली) महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रतिसादांच्या निमित्ताने (आणि मार्फत) येत आहे, हे स्वागतार्हच आहे. यथाशक्ती ती पचवण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, एका क्षुल्लक मुद्द्याच्या अनुषंगाने एक शंका आहे.
"भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत.
ही गोष्ट काही पचनी पडली नाही. कुराण हे उर्दू भाषेत नसून अरबी भाषेत आहे अशी माझी समजूत होती. आणि कुराणाचे यदाकदाचित उर्दू भाषेत भाषांतर झाले असेलच, तर त्या भाषांतराच्या अधिकृततेबद्दल साशंक आहे. त्यामुळे उर्दू भाषा शिकून कुराण वाचून ते सटीक व्याख्यान देण्याइतपत समजणे कितपत शक्य आहे याबाबत शंका आहे. कृपया हा आपल्या मुद्द्यातील खोडी काढण्याचा प्रयत्न समजू नये. (एरवी अशा प्रकारच्या खोड्या काढण्याची माझ्यात भरपूर क्षमता असली तरीही.) कदाचित यात अधिक स्पष्टीकरण असू शकेल, त्या परिस्थितीत ते नमूद व्हावे, किंवा तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे. आभारी आहे. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

"....तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे...." जरूर.... मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोताकडून (ज्यात गावातील अत्यंत ज्येष्ठ आणि अभ्यासू, अधिकारी लोकांचा समावेश आहे...) या संदर्भातील माहिती घेतो व त्यानुसार आवश्यक वाटल्यास संपादन करेन. वास्तविक ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात त्या अशा प्रकारे कुणी शंका वा चूक लक्षात आणून दिली तरच, अन्यथा लिखित स्वरूपात आले म्हणजे ते अंतीम प्रमाण असे मानले जाते. त्यामुळे मी तरी आपण "खोडी" काढली असे कधीही म्हणणार नाही, नव्हे म्हणूच शकत नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 29/05/2010 - 10:50
>>गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! हा सुदिन सध्याच्या हिंदुत्ववादी पक्षाच्या एका राज्यात खरोखरच उगवला आहे. गोवंशाची केवळ उपयुक्तता पाहून तेथे फक्त गायींनाच जन्माला येऊ दिले जात आहे. गोवंशाचे जे घटक फारसे उपयुक्त नाहीत (पक्षी: बैल) त्यांना जन्माला येऊ दिले जात नाही. म्हणजेच आता या राज्यात गाय हा केवळ उपयुक्त पशू म्हणूनच पाहिले जात आहे. :) >>गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर.... जाणून बुजून आरोपी करण्याएवढे सावरकर त्याकाळी राजकीयदृष्ट्या सिग्निफिकंट नेते नव्हते असे मला वाटते. दुसरीकडे १. नथुरामशी सावरकरांचे संबंध होते हे उघड होते. २. गांधींच्या तथाकथित मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणावर सावरकर वेळोवेळी टीका करीत होते. ३. आपल्या उद्दिष्टांसाठी हिंसेचा वापर करण्यास प्रत्यवाय नसल्याचा सावरकरांचा ज्ञात इतिहास होता. अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. (सावरकरांची स्थानबद्धतेतून फायनल सुटका १९३७ मध्ये काँग्रेसची प्रांतिक सरकारे स्थापन झाल्यावरच झाली होती). (या धाग्यावर हे सर्व अवांतर आहे पण वरील वाक्य लिहिले गेल्याने उत्तर देणे भाग पडले. मूळ वाक्य संपादित झाल्यास माझ्या प्रतिसादातला हा भाग उडवायला हरकत नाही). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

स्वतंत्र उत्तर देत आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 13:10
अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. सावरकरांना १९५० साली बेळगावात अटकेत ठेवले होते (पाकीस्तानी पंतप्रधानाच्या भारत भेटीच्या वेळी) हा आकस नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by वेताळ

आपले स्वागत..... शिवाय आपण इच्छुक असाल तर काही दुकानाची नावेही मी तुम्हाला देईन जिथून अशी दुर्मिळ माहितीची पुस्तके तुम्हाला मिळतील. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भारद्वाज 29/05/2010 - 12:14
@भोचक: घरगुती सावरकरांबद्दल माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. @इन्द्र्राज पवार: तुमच्यामुळे माहितीत नेहमीच नवीन भर पडत असते. तुमचेही मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by भारद्वाज

आपले आभार भारद्वाज जी.... वास्तविक अशा पध्द्तीच्या माहितीचे जे काही असेल ते श्रेय त्या धागा कर्त्यालाच दिले गेले पाहिजे. श्री.भोचक यांनी हा विषय सुरू केला नसता तर ज्या कुणी अधिकची माहिती इथे दिली ती त्यांना देता आली नसती. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भोचकराव, खूप छान धागा. बरीच नविन माहिती कळली. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. पवार साहेब, जरूर लिहा तुम्ही. वाचायला आवडेल.

नितिन जी. "गांधी हत्या" हा विषय खूप मोठा आवाका असलेला विषय आहे आणि जर त्यावर चर्चा करायचीच असेल तर त्यासाठी केवळ आपण दोघांनी नव्हे तर हा धागा (किंवा तत्सम..) वाचणार्‍यांनी त्या खटल्याशी संबंधित असलेल्या सर्व बाबींकडे अत्यंत तटस्थपणे पाहणे फार गरजेचे आहे. "मी शाखेचा/सभेचा स्वयंसेवक आहे, म्हणून केवळ सावरकरच काय तर त्या खटल्यातील सर्व संबधित निर्दोष आहेत..." असे प्रतिपादन करणे जेवढे हट्टीपणाचे आहे तितकेच "मी गांधींचा उपासक आहे म्हणून त्यांचा वध होण्यास ज्या काही बाबी कारणीभूत झाल्या त्याच्याशी निगडीत असणारे सर्वजण हे निखालस आरोपी आहेत आणि त्यांना फासावर लटकाविले पाहिजे...." हे म्हणणे देखील तितकेच अपरिपक्वतेचे लक्षण दाखविणारे आहे. मी एक "मराठा" युवक आहे.... आणि मी स्वत: सावरकर प्रेमी आहे... त्यांच्या विचाराचा भक्त आहे, पण माझे प्रेम वा भक्ती ही त्यांच्या सर्वच विचाराशी प्रवास करू शकत नाही. उदा. सावरकरांची "भाकड गायी" विषयी काय मते होती हे तुम्ही स्वत: देखील जाणताच. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलही, त्याच्याशी मी सहमत असो वा नसो, पण "सावरकर विचाराचा मी भक्त" म्हणून उद्या सामिष भोजनासाठी मी गाय मारा असे कधीही म्हणू शकणार नाही. तीच गोष्ट "महात्मा गांधी" या महामानवाबद्दल. सावरकरांच्याबद्दल मी दहा पाने लिहिली तर दुसरीकडे गांधी यांच्या तत्त्वज्ञानावर मी १०० पाने लिहू शकेन इतका त्यांच्या जीवन आणि कार्य याविषयीचा माझा अभ्यास आहे... किंबहुना तो अभ्यास कधी संपत नाही असेच म्हणू या. नेहरूंच्या "इंग्लिश" चा तर मी अक्षरश: दिवाना आहे. हे सुरुवातीसच सांगायचे कारण इतकेच की तुमच्या आक्षेपांना उत्तर देताना आपल्या दोघांचीही पाटी (या विषयाबाबत) कोरी असणे फार गरजेचे आहे, तरच त्या घटनेवर प्रकाश टाकणे योग्य होईल. ६२ वर्षे होऊन गेली भारताच्या इतिहासातील त्या प्रसंगाला आणि खटल्याशी संबंधित सुप्रिम कोर्ट लायब्ररीत जे काही रेकॉर्ड आहे, त्या व्यतिरिक्त अधिकचे अधिकृत पुरावे गोळा करणे मला वाटते गरजेचे नसावे. त्या अनुषंगाने हे उत्तर स्वरूपातील लिखाण : "गांधी हत्या" खटल्यातील एक प्रमुख आरोपी "मदनलाल पाहवा" हा पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेला एक सर्वार्थाने उध्वस्त झालेला हिंदू युवक जो मुंबईत प्रोफ. जगदीशचंद्र जैन (रामनारायण रुईया कॉलेजमध्ये हिंदी व अर्धमागधी शिकवीत...) यांच्याकडे घरगडी म्हणून कामास होता, तो मुंबई वास्तव्यात हिंदू महासभेचा सदस्य झाला आणि गोडसे, आपटे, करकरे यांच्या संपर्कात आला. पुढे या गटाने "मुस्लिमांचा वाढता अनुनय आणि फाळणीनंतर पाकिस्तानला गांधीनी द्यायला लावलेले ५५ कोटी रुपये" या कारणास्तव त्यांचा वध करण्याचे निश्चित केले त्यावेळी (३० जानेवारी १९४८ पूर्वी) जे काय एक दोन प्रयत्न झाले त्यात प्रामुख्याने मदनलाल याने बिर्ला भवन येथे केलेला गावठी बॉम्बचा स्फोट होता. दिल्लीत मदनलाल याला अटक झाल्यावर "तो या संदर्भात (काही जहाल हिंदुत्ववादी युवक गांधींचा वध करणार आहेत...) माझ्याबरोबर एक दोन वेळा तसे तो पुसटसे बोलला होता...त्यामुळे सबब आता जर काही दुर्घटना झालेली नसली तरी पुढे होणारच नाही असे म्हणून सरकारने गांधी सुरक्षेबाबत गाफील राहू नये" असे म्हणत प्रोफ. जैन यांनी मंत्रालयात थेट मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री ना. मोरारजी देसाई यांची भेट घेतली. मोरारजीना त्यात विशेष असे काही तथ्य वाटले नाही तरीही त्यांनी कमिशनर जिमी नगरवाला यांना बोलावून त्यांची व प्रोफ. जैन यांची गाठ घालून दिली. घटना दिल्लीत आणि तक्रार रिपोर्ट मुंबईत ही बाब नगरवाला यांनी दुर्लक्षित म्हणून सोडून दिली... इतकेच नव्हे तर त्यांनी प्रोफ. जैन यांची टरदेखील उडविली. जैन निराशेने परतले पण त्यावेळी मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचा चांगला दबदबा असल्याने ते बर्‍याच ठिकाणी वैयक्तिक पातळीवर मदनलालच्या "त्या" इशार्‍याबाबत बोलत राहिले. अखेर "ती" घटना घडलीच.... आणि "वधाच्या जागेवर पकडला गेलेला युवक" हा एक ब्राह्मण असून तो महाराष्ट्रातला आहे ही बातमी विजेच्या वेगाने देशभर सर्वत्र पसरली व त्याचे परिणाम काय झाले हे सर्वाना माहित आहे. खरा धक्का बसला तो मुंबई पोलिसांना.. विशेषत: मोरारजी देसाई आणि कमिशनर जिमी नगरवाला यांना. त्यांना साक्षात्कार झाला की आपणास याची योग्यवेळी "वॉर्निंग" मिळाली होती. ३१ जानेवारीला दिल्ली पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर समजून चुकले की "गांधी वध" ही घटना केवळ एका व्यक्तीची नसून ती एक Conspiracy आहे. आता "कट" म्हटले की साहजिकच त्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती असणे क्रमप्राप्त असते. नेहरू आणि पटेल यांनी तातडीने या बाबीवर खोलवर तपास सुरु करण्याचे आदेश दिले, अर्थात तो पर्यंत गोळ्या झाडणारा तरुण हा "महाराष्ट्रा"तील आहे हे समजले होतेच शिवाय नथुराम दिल्लीत "हिंदू महासभे" च्या निवासस्थानात राहत होता हे उघडकीस आल्यावर मग काय होणार ते सांगणे न लगे. ज्याअर्थी गोडसे, आपटे, करकरे, बडगे, पाहवा हे हिंदू महासभेचे अधिकृत सदस्य त्या तत्वानुसार या वधामागील कर्ताकरवितात्या संघटनेचा अग्रणी म्हणजेच "विनायक दामोदर सावरकर" हेच असणार यावर झटकन शिक्कामोर्तब झाले. आणि दिल्लीवरून आदेश आल्याक्षणी नगरवाला यांनी मुंबईत "सावरकर सदन" वर छापा घातला व सावरकरांची खाजगी कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली तीत १४३ फाईल्स व अंदाजे १०,००० पत्रे होती. पण पोलीस खात्याच्या दुर्दैवाने प्रत्यक्ष "गांधी वधा" च्या वेळेस सावरकर मुंबईत असल्याने त्यांना त्याक्षणी अटक करता येणे शक्य नव्हते.... नाहीतर मोरारजी खूपच उतावळे झाले होते त्या गोष्टीसाठी. केवळ कटात सामील असलेले तरुण 'त्यांनी स्थापित केलेल्या संघटनेचे सदस्य' या अत्यंत विरळ धाग्याच्या आधारे सावरकर अटकेस पात्र ठरत नव्हते ही बाब नगरवाला यांना चांगलीच माहित होती. केवळ प्रोफ. जैन यांनी मदनलाल पाहवा याच्या बरोबर झालेल्या बोलण्याच्या आधारे सावरकर यांना आरोपी म्हणणे पोलिसांना कागदोपत्री शाबित करणे अशक्य झाले. पण देशभरातील त्यावेळची स्थिती पाहता सरकारला "आपण काहीतरी मोठा कट शोधून काढला आहे" हे दाखविण्याची घाई झाली होती आणि जे काय चार तरुण सापडले होते त्यांची नावे तर राज्यकर्त्यांच्या नजरेत किरकोळ होती. गांधी हत्येच्या मागे "कोणीतरी बडा" असणारच ही खात्री त्यांनी मनी बाळगली होती आणि त्या दिवसात महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता. मोरारजीच्या काळात मुंबईत सरकारातील ना.स.का.पाटील सम "मराठी" पुढार्‍यांची काय पत्रास होती नेहरू आणि मोरारजींच्या विरुद्ध बोलायची ! एकदाचे "कट खटल्यात" सावरकरांचे नाव गोवले गेले आणि त्यांना दिल्लीला आणले गेले. १७ फेब्रुवारी १९४८ च्या "उलट तपासणीत" प्रोफ. जैन यांनी स्पष्ट सांगितले की, "मी पोलिसांना किंवा मोराराजीभाईंना हे कधीच सांगितले नाही कि मदनलालने मला जी गांधी हत्या योजनेची माहिती दिली त्यात सावरकर यांचे नाव त्याने घेतले होते." खुद्द मदनलाल याने (त्याला दिल्ली पोलिसानी दाखविलेल्या/दिलेल्या पाशवी छळानंतरही...) भर कोर्टात ठासून सांगितले की, "गांधी हत्या कट प्रकरणात मी प्रोफ. जैनच काय पण कुणालाही 'यात सावरकर देखील आहेत' असे सांगितले नाही.. कारण मला फक्त गोडसे, आपटे आणि करकरे यांचीच माहिती होती.... (त्यावेळी तर राहू देच पण त्याने रितसर जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वीस वर्षांनी देखील लेखी स्वरूपात हेच विधान केले होते...) खटला जसजसा पुढे सरकू लागला तसतसे कोर्ट जस्टिस कपूर , तसेच सरकारी वकिलांची फौज यांच्या लक्षात येऊ लागले होते की गांधी वधात "सावरकर" यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा पुढे येत नाही....आणि अखेर जानेवारी १९४९ मध्ये त्यांची खटल्यातून "निर्दोष" म्हणून मुक्तता करण्यात आली. सावरकर यांना या प्रकरणात गुंतविण्याचा प्रामुख्याने नेहरू यांचा फार मोठा सहभाग होता. त्याला कारण म्हणजे सावरकर यांची हिंदुत्ववादाची भूमिका आणि नेहरूंचे ठरलेले मुस्लीम मनधरणी राजकारण. खटल्यानंतर "१६ जून १९८३" च्य पुण्याच्या श्री. एस. आर. दाते संपादित "काळ" या दैनिकात (म्हणजे सुमारे ३५ वर्षानंतर....) एक लेख प्रकाशित झाला होता. तो लेख होता सावरकरांचे लाल किल्ला खटला केस मधील वकील श्री. ल. ब. भोपटकर (आण्णासाहेब भोपटकर यांनी केलेल्या एका रहस्याभेदावर.....ते थोडक्यात खालीलप्रमाणे...) "दिल्लीत खटल्याचे कामकाज चालू असताना एके दिवशी सकाळी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी केसची कागदपत्रे वाचत असताना भोपटकरांना तेथील सेवकाने "तुम्हास फोन आला आहे" असे सांगितल्यावरून ते फोनच्या ठिकाणी गेले व फोनकर्त्याला आपली ओळख सांगीतली. पलीकडील बाजूस खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते जे नेहरू मंत्रिमंडळात "कायदा मंत्री" होते. भोपटकरांचे आश्चर्य कमी होण्याच्या अगोदरच आंबेडकरांनी त्यांना सांगितले की, "आज संध्याकाळी तुम्ही मला मथुरा रस्त्याच्या सहाव्या मैल थांब्याजवळ भेटा. मी वाट पाहतो." फोन बंद झाला. कोर्टाचे काम संपल्यानंतर भोपटकर मथुरा रस्त्यावर ठरलेल्या संकेतस्थळी गेले तर त्या अगोदरच एक कारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची वाट पाहत होते. स्टिअरिंग व्हील वर ते स्वत:च होते. थोडावेळ तसाच पुढे प्रवास झाल्यानंतर एक ठिकाणी त्यांनी गाडी थांबविली आणि भोपटकरांच्याकडे वळून म्हणाले, "अण्णासाहेब, खरे सांगायचे म्हणजे आमच्याकडे तात्यांच्या विरुद्ध कोणताही निश्चित स्वरूपाचा आरोप नाही; पुरावा नाही. मी कायदा मंत्री आहे त्यामुळे माझ्यासमोर जे पुरावे सादर करण्यांत आले ते शून्य किंमतीचे देखील नाहीत. विश्वास ठेवा की आमच्या कॅबिनेट मंत्रीमंडळातील बहुतांशी मंत्री त्यांना (सावरकर यांना...) या खटल्यांत गुंतविण्याच्या विरुद्ध आहेत... पण केवळ एका व्यक्तीमुळे हा सारा प्रकार चालू आहे... सरदार पटेल यांना देखील आता हे पटत आहे तरीही त्या व्यक्तीच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. पण माझा शब्द प्रमाण माना, तुम्ही तुमच्या अशीलाची केस जिंकालच...." ~~ आणि झालेही तसेच. आता "ती" प्रभावशाली व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू... दुसरे कोण ? ("काळ" मधील वरील प्रसंग त्यानंतर १६.२.१९८९ मध्ये "सावरकर मेमोरिअल कमिटी" ने प्रकाशीत केलेल्या गौरव अंकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

भारद्वाज 29/05/2010 - 16:53
...तर असं हाय व्हय :? तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. जय महाराष्ट्र

In reply to by इन्द्र्राज पवार

आवशीचो घोव् 29/05/2010 - 17:27
...तर असं हाय व्हय :think: तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. असेच म्हणतो. ना.स.का पाटील हॅहॅ

In reply to by इन्द्र्राज पवार

वेताळ 29/05/2010 - 17:29
जागा भयास्तव काहीही लिहायचे बाकी ठेवु नकोस.सत्य काय ते सगळ्याना कळाले पाहिजे. वेताळ

In reply to by इन्द्र्राज पवार

आनंदयात्री 29/05/2010 - 17:47
ख जि ना हा शब्द तोकडा पडावा. कित्येक पुस्तके वाचुन मिळालेले हे ज्ञान असे छान ताटलीत वाढुन समोर आलेय .. आम्ही नशिबवान खरे !!

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 21:58
१. माझा "सावरकर दोषी होते" असा अजिबात दावा नव्हता. तुम्ही नेहरू-पटेल यांनी आकसाने आरोपी केले असे लिहिले होते त्यावरच आक्षेप होता. (नव्या उत्तरात तुम्ही खुबीने पटेलांचे नाव गाळले आहे. कारण तुमच्या संघीय विचारसरणीला ते सुटेबल नाही). २. तुम्ही एक मराठा युवक आहात या माहितीचा येथे काय संबंध हे कळले नाही. ३. तुम्ही जसे आहात तसाच मी काही बाबतीत सावरकर भक्त आहे. पण त्या काही बाबतीत स्वातंत्र्यलढा ही बाब खूप वरची नाही. विज्ञाननिष्ठा, कर्मकांडाला विरोध आणि जात्युच्छेदन या बाबी वर आहेत. ४. गांधींच्या खुनाची पार्श्वभूमी म्हणून जे तुम्ही लिहिले आहे ते १०००००००००+ वेळा ऐकले आहे. त्यापैकी ५५ कोटीचे प्रकरण खोटे आहे हेही अनेकांनी दाखवून दिले आहे.. तरीही 'नेहरूंनी आकसाने सावरकरांना आरोपी केले' या मुद्द्याशी संबंध नसताना तुम्ही ते सर्व लिहिले आहे. प्रत्यक्षात असा कटाचा आरोप ठेवणे हे स्वाभाविकच होते हे तुमच्याच लेखनातून सूचित होते. ४. सावरकर हे मोठे नेते (नेहरूंना थ्रेट निर्माण करण्यासारखे) अजिबात नव्हते. महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता या कल्पनेच्या भरार्‍या आहेत. तसे मोठे नेते असलेच तर ते पटेल आणि राजेंद्रप्रसाद असतील. ५. कटाचा आरोप ठेवण्यात दिगंबर बडगेची साक्ष हा महत्त्वाचा दुवा होता. पण त्याला कोरोबोरेट करणारे पुरावे सरकार दाखवू शकले नाही. ६. आंबेडकर आणि भोपटकर यांच्यातले संभाषण ९९% काल्पनिक असावे. काळ या भोपटकरांच्याच मालकीच्या पेपरात ते लिहून आलेले दिसते. तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. नेहरूंनी एका दृष्टीने सावरकरांवर उपकारच केले. (नाहीतर आपण संजूबाबाच्या सुटकेबद्दल बोलतो तसे त्या सुटकेबद्दलही बोलत राहिलो असतो. किंवा सावरकरांच्या अंदमानातून सुटकेविषयी बोलले जाते तसे याही सुटकेबाबत बोलले गेले असते). तपशीलातील चूकः जस्टिस कपूर हे गांधी खुनाचा खटला चालवत नव्हते. १९६६ मध्ये स्थापन केलेल्या चौकशी आयोगावर ते होते. त्यांच्या अहवालात "सावरकरांविरोधात पुरावा नसला तरी एकूण परिथिती सावरकरांच्या आणि त्यांच्या गटाच्या कटाकडेच निर्देश करते" असे म्हटले होते. ७. नेहरू आणि लियाकत अली यांच्यात एक करार झाला होता. त्या करारानुसार दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटावे अशी काळजी घेतील असे ठरले होते. त्या कराराला सावरकरांनी विरोध केला. त्यानंतर लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती. नंतर सावरकरांनी १३ जुलै १९५० रोजी आपण कुठल्याही राजकीय कार्यात भाग घेणार नाही आणि आपल्या मुंबईच्या घरातच राहू असे हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात दिल्यावर त्यांची सुटका झाली. त्यानंतर २० जुलै रोजी त्यांनी हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. पण माझा उद्देश फक्त आकसाने खटल्यात गोवले या मुद्द्याचा प्रतिवाद करणे हा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

नितिन जी... या सर्व मुद्यांवर मी सविस्तर लिहू का? ~~ मात्र अकारण आपल्यात कटुता वाढणार असेल तर इथेच थांबू या. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 29/05/2010 - 22:41
कटुता वाढायचे काही कारण नाही. पण माझा एकाच मुद्द्याला आक्षेप होता. खरे तर ते वाक्य तुम्ही लिहिले नसते तर मी एवढे प्रतिसाद दिले नसते. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही. म्हणून थांबू या. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

II विकास II 30/05/2010 - 20:46
>>इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही.
; ही माहीती वाचण्यास उत्सुक आहे. फक्त नवीन धाग्यात दिली तर वाचणीय होईल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 29/05/2010 - 23:08
तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. मग कॉग्रेस तरीही त्यांना गांधीवधात का दोषी मानते? हा आकसच नव्हे काय? लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती सुर्हावर्दी स्वातंत्र्यानंतर (१-२ वर्ष) भारतातच होता त्याला कधी खबरदारीचा उपाय म्हणून अट़क नाही झाली. तत्कालीन कॉग्रेजीं चा खबरदारीचा दुहेरी मापदंड नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:19
सावरकरांविषयी अशी आपल्याकडे काय माहिती आहे की जी मिसळपाववर पचणार नाही असे आपणास वाट्ते ? नितिन थत्तेंना मी इथे जाहिर विनंती करतो की त्यांनी ती इथे द्यावी, माझ्यासारख्याच इतरांनाही ते जाणुन घ्यायची इच्छा असेलच.

In reply to by आनंदयात्री

नितिन थत्ते 29/05/2010 - 23:26
थांबायचे ठरवले आहे म्हणून लिहिणार नाही. मिसळपाववर पचणार नाही हे स्वानुभवाने म्हणत आहे..... पूर्वी गांधींच्या अहिंसेसंबंधी पुराव्यानिशी लेखन केल्यावर मालकांना "गांधींविषयी मिपावर काहीही लिहिण्यास बंदी" घालावीशी वाटली होती. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

आनंदयात्री 29/05/2010 - 23:33
आजच्या मिपावर असे काही होईल असे वाटत नाही. अर्थात मी इथे तसे लिहु शकत नाही, मी नीलकांतलाही ह्याबाबत विनंती करेन. मिपावरच्या क्राउडचा आपल्याला प्रॉब्लेम असल्यास मी काही करु शकत नाही पण बाकी काही अडचण असेल तर नक्की आपण मार्ग काढुयात. आपण लिहावे अशी पुन्हा विनंती करतो.

In reply to by नितिन थत्ते

भारद्वाज 30/05/2010 - 00:02
जाणून घ्यायची इच्छा तर मलासुद्धा आहे. थत्तेकाका व पवारकाका, दोघांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ही माहिती वेगळ्या धाग्यात घ्यावी. (मालक-संपादक यांची हरकत नसावी असे वाटते.)

In reply to by नितिन थत्ते

Pain 30/05/2010 - 11:28
१) पटेलांबद्दल पुरेसा पुरावा नसेल, आणि सुधारणा केली असेल किंवा नेहरुंचे नाव घेतल्यावर त्या बाजूचे सर्व लोक आले असे ग्रुहीत धरले गेले असेल. २) तो खुलासा लेखकाबद्दल ३) ५५ कोटीचे प्रकरण खोटे कसे ? मी तर आत्तापर्यंत त्याच्या बाजुचेच सगळे वाचले/ ऐकले आहे. तुम्हाला ही नविन माहिती कुठे मिळाली ? ५) विरोधी गटातील सर्वात मोठा नेता हे माहित नाही पण महरष्ट्रातील सशस्त्र लढ्याचा पुरस्कार करणार्यांचे आदर्श होते हे नक्की. आणि ते कॉग्रेसच्या विरोधात होते. ७) अ)१ देशद्रोही आणि १ देशभक्त यांना एकाच रांगेत बसवु नका. ब) भोपटकरांनी लिहिलेले काल्पनिक आणि त्या कपूर यांनी लिहिलेले खरे असे का ? ८) सारासार विचार करणार्या* कोणीही विरोध केला असता. काँग्रेस नेहमिच, प्रो-अल्पसंख्यांक नाही, प्रो-मुस्लिम धोरणे स्वीकारते. उदा. वाटेल तेवढी. (तुमचे क्र. चुकलेले आहेत. त्यामुळे माझेही चुकले. ते दुरुस्त करा म्हणजे जोड्या जुळतील) शेवटी: १) नेहरू आणि सावरकर यांच्यात स्वातन्त्र्यप्रप्ती आणि त्यानंतरच्या गोष्टी याबद्दल टोकाचे मतभेद होते. २) इतका मोठा आरोप ठेवून एकही पुरावा नसल्याने सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली. यावरून असे सिद्ध होते की "आकसाने खटल्यात गोवले" होते.

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 01/06/2010 - 06:07
य दि फडक्यांसारख्या गांधीप्रेमाने आंधळ्या झालेल्या लोकांनी पंचावन्न कोटी प्रकरण खोटे असल्याचे म्हटले आहे. म्हणजे गांधीने उपास करण्याचे कारण भारताने ते पैसे द्यावेत म्हणून नाहीच मुळी असे म्हटले आहे. याउलट गांधींचा तिटकारा असणारे छातीठोकपणे सांगतात की या कारणाकरताच गांधींने उपोषण केले. आता खरे खोटे कसे सिद्ध करणार? नेहरू आणि अन्य तात्कालिन मंडळी ही सावरकरद्वेष्टी होती हे अनेकदा दिसून आलेले आहे. नेहरूंना सावरकर व अन्य हिंदुत्ववादी धोकादायक वाटत होते ह्याला एक उदाहरण. नथुराम गोडशांना फाशी दिल्यावर त्यांचे शव नातेवाईकांना न देता गुपचूपपणे जाळून टाकले. नंतर कुणीतरी ती जागा शोधून तेथील राख एका कलशात भरून आणली. जर थ्रेट वाटत नसती तर शवाची अशी विल्हेवाट लावायचे काय कारण? बाकी काँग्रेस आणि गांधीवाद जेते असल्याने सगळा इतिहास तेच लिहिणार आणि बहुसंख्य जनतेला तेच खरे वाटणार हेही खरेच.

In reply to by हुप्प्या

~~ खुलासा केला आहे.... ~~ ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

Pain 30/05/2010 - 09:37
यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. इथे नाही तर तुमच्या ब्लॉगवर वगैरे कुठेही लिहा, पण लिहा. आम्हाला वाचायचे आहे. टंकण्याचा कंटाळा असेल तर ध्वनिमुद्रित करा आणि rapidshare etc. वर टाकले तरी चालेल (पळेल).

In reply to by Pain

थँक्स पेन... सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... दिलेल्या विकल्पांचा नक्की विचार करून आपणास कळवितो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

sagarparadkar 01/06/2010 - 19:33
पवार साहेब, अतिशय तटस्थ उत्तराबद्दल अभिनंदन ! मी ह्यासंबंधी अनेक मत-प्रवाह, बातम्या, डॉ. आंबेडकरांचे मत वगैरे पूर्वी वाचलेले आठवतंय. पण स्वातन्त्र्यवीर सावरकरांना "शनिवार्-नारायण्-सदाशिव पेठेतील सिंह" असं म्हणून हिणवणार्या "सुकुमारांना" कोणीतरी ठोस उत्तर द्यायला हवेच होते. अर्थात ह्या मॅडमभक्त सुकुमार कडे माध्यमाचा ताबा असल्यामुळे तो अशा कोणत्याही समर्पक उत्तराची दखल घेणार नाहीच ...

दोघांच्या प्रतिसादातून बरीच नवीन माहिती मिळत आहे... दोघांनी संयमाने लिहिले आहे आणि योग्य पद्धतीने संवाद सुरू आहे असे माझे मत आहे... दोघांनी या विषयासंदर्भात अधिक लिहावे , अशी माझी तरी विनंती आहे... धागाकर्त्यालाही धन्यवाद

In reply to by भडकमकर मास्तर

असेच म्हणतो. @नितिन थत्ते: तू जरूर लिही. मी मागच्यावेळी (ज्यावेळचा संदर्भ तू दिला आहेस तेव्हाही) तुला लिही असेच म्हणले होते. आजही म्हणतो. शिवाय, आज मिसळपावावर अधिकृत बंदी अशी कोणत्याच विषयावर नाही. फारतर तुझे लेखन लोकांना पटणार नाही / आवडणार नाही. पण त्यामुळे गप्प बसणार्‍यातला तू नाहीस. मग एकदम असे का? लिहिच. बिपिन कार्यकर्ते

नितीन थत्ते यांनी अतिशय मुद्देसूद प्रतिसाद दिलेला आहे. पवार यांनीही सुरेख माहिती दिलेली आहे. दोघांना या विषयातील चांगली माहिती दिसत आहे. असहमती असेल दोघांच्या विचारांत. याचा अर्थ असा नाही की कटुता यावी. नितीन थत्ते काही कडवट बोलल्याचं दिसलं नाही. पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही. परंतु, धागा घरगुती सावरकर या विषयावर असल्यामुळे ही चर्चा धाग्याच्या विषयाला धरून नाही, असं वाटतं. पवार किंवा थत्ते यांनी पुढाकार घेऊन एखादा नवीन धागा काढावा ही विनंती. या ठिकाणी बरीच बुद्धीमान मंडळी येतात असं दिसतं. पण बर्‍याच वेळा टवाळीचे आणि टाईमपास करणारे धागे वरती असतात. हरकत नाही. टवाळीमध्ये पण बुद्धीचा स्पार्क दिसतो, आणि चांगली करमणूक होते. मी कुणाला ओळखत नसूनही इथे जी धमाल खेचाखेची चालते ती आवडते आपल्याला. पण अधून मधून गंभीर चर्चांच्या धाग्यांना दखल घेऊन 'जिवंत' ठेवायला हरकत नाही. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

मनिष 30/05/2010 - 00:31
सहमत!!! थत्ते आणि इंदर दोघेही संयमित लिहितात, तेंव्हा दुसर्‍या एका धाग्यात ही चर्चा होऊ द्या ही विनंती/आग्रह.

In reply to by आळश्यांचा राजा

"...पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही....." नाही.... असहमतीला कडवटपणा मी बिलकुल मानत नाही; किंबहुना तर असे मानतो की ज्ञान मिळविण्याची ज्याला आस लागून राहीली आहे त्याने कोणताही वाद हा खेळकरपणे घेतला तरच त्याच्या जाणीवेच्या कक्षा रूंदावतील. इतिहासातील घटना आणि व्यक्ती यांच्याविषयी बोलताना/लिहिताना हे भान ठेवणे फार जरूरीचे असते. मी "कटुता" शब्द एवढ्यासाठीच वापरला होता की, मला माझ्या येथील एका मित्राने मेलद्वारे "इशारा" दिला की, यापूर्वी "गांधी" विषयामुळे बर्‍याच सदस्यामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थात "त्या" धाग्याप्रसंगी मी इथला सदस्य नसल्याने मला त्या घडामोडीबद्दल काहीच माहिती नाही. तथापि मित्राचा "कटुता" टाळण्याचा सल्ला मी मानला, इतकेच. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते 30/05/2010 - 00:58
मी सध्या ऑन साईट आहे. त्यामुळे या विषयावर काही लिहिण्यासाठी लागणारे संदर्भ, पुस्तके आत्ता माझ्याकडे नाहीत. सावरकरांच्या विषयी लिहिताना नुसत्या आठवणीतून लिहिणे योग्य होणार नाही. कोणी मी लिहिलेल्या गोष्टीस संदर्भ मागितला तर तो देता लगेच येईल असे नाही. म्हणून आत्त या विषयावर लिहिण्याची इच्छा नाही. आनंदयात्री यांच्या खरडवहीत आत्ताच लिहिल्याप्रमाणे मी सावरकर द्वेष्टा नाही. त्यामुळे नुसते बदनामीकारक मला काही लिहावयाचे नाही. सावरकर देशभक्त होते का? हा माझ्यापुढचा प्रश्न नाही. ते तर ते होतेच. माझी मते वेगळी आहेत ती फक्त गांधी आणि सावरकर यांच्या मार्गापैकी कुठला मार्ग श्रेयस्कर आणि कुठल्या मार्गाने स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता होती/असते; या मार्गांचा एकूण स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग किती आणि कोणता मार्ग स्वातंत्र्य मिळण्यास किती कारणीभूत याबाबतच आहेत. सावरकर हे फार थोर नेते होते आणि गांधी नेहरू यांच्या कारस्थानामुळे ते मागे/बाजूला पडले हे मी कदापि मान्य करणार नाही. पण आत्ता संदर्भासह लेखन करणे शक्य नाही. म्हणून थांबतो. वेगळा धागा नंतर कधीतरी काढायला हरअत नाही. या धाग्यवर तर नकोच. नितिन थत्ते

मूळ धागा कर्ते श्री. भोचक, आणि धाग्याला अभ्यासपूर्ण लिखाणासाठी श्री. नितिन थत्ते यांना, तसेच या दरम्यान चर्चा आवडल्याचे कळवून या विषयावर आम्ही (पक्षी श्री.थत्ते आणि मी...) ती पुढेही न्यावी अशी आग्रहाची विनंती करणारे विविध सदस्य या सर्वांना एकत्रीत मी सांगू इच्छितो की, ...गांधी आणि सावरकर या दोघांचे "स्वातंत्र्य" मिळविण्याचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्यांच्या कट्टर देशभक्तीबाबत आपणच काय पण त्यांचे शत्रुदेखील शंका घेणार नाहीत. पुढील कित्येक पिढ्या असाच इतिहास वाचणार आहेत की, "म.गांधी नावाच्या महामानवाने अहिंसेच्या मार्गाने भारत ब्रिटिशांपासून मुक्त केला..." आणि त्यात अतिशयोक्ती बिलकुल नाही. परंतु त्यामुळे इतरांनी केलेले प्रयत्न हे जिल्हा परिषदेची एखादी बी-बियाणे योजना फसली की करा केस फाईल या धर्तीवर शून्य किंमतीची होत नाही. ...आजही ज्या ज्या वेळी मी दिल्लीत जातो त्या त्या वेळी दहा मिनिटासाठी का होईना राजघाटावर जाऊन त्या महान आत्म्याला मनोभावे वंदन करून येतो. ते थोरच होते. पण म्हणून विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा आमच्या मनातुन काढून टाकण्याचे कोणतेही प्रयोजन माझ्याकडे नाही. ...परंतू काहीवेळा असेही होते की, भावनेच्या भरात एखाद दुसर्‍या शब्दामुळे आंतरसालीला धक्का बसतो व मन नकळत हळवे बनते...मग सुरु होतो तो शब्दखेळ जिथे चंद्रापेक्षा त्यावरील डागांना महत्व प्राप्त होते आणि मूळ प्रश्न बाजुला राहून त्यात सामील होणार्‍यांच्याच डोळ्यात अबीरबुक्का जातो. ...सबब या विषयावरील "पॅन्डोरा बॉक्स" सीलबंद असलेलीच बरी ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रमोद देव 30/05/2010 - 08:46
किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. तस्मात अशा चर्चांचं फलित काहीच निघत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन्ही बाजू आपापल्या जागी घट्ट असल्यावर त्यातून निर्णय निघण्यापेक्षा केवळ कटूताच निर्माण होत असते हेही तेवढेच ढळढळीत वास्तव आहे. मला असं प्रामाणिकपणाने वाटतं की...कोण मोठा/कोण छोटा , कोण दोषी/कोण निर्दोषी ह्यावर चर्चा करण्याऐवजी आपल्याला ज्यांचे विचार पटतात अशा मोठ्या माणसांच्या एखाद्या गुणाचे जरी आपण हेतूत: अनुकरण करू शकलो तरी खूप आहे...एरवी प्रत्यक्षात अहम-अहमिकेने चर्चा करण्या व्यतिरिक्त दुसरे काहीच न करणे म्हणजे आपले वकिली पांडित्य जगासमोर मांडणे ह्यापेक्षा जास्त काही नसावे...असाच अर्थ निघतो.

In reply to by प्रमोद देव

प्रमोद जी... "...किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. ..." हे सूत्र सार्वजनीक क्षेत्राशी निगडित असणार्‍या घडामोडीतील व्यक्तींना (भारतातीलच काय तर जगाच्या इतिहासातील जवळपास सर्वच नामवंताना...) लागू होते. पण नेहमी अंधार्‍या बाजुवर विजेरी टाकून आपण तेच सत्य एकमेव आणि अंतिम म्हणून ढोल बडवू लागलो तर कोणताही "आदर्श आरसा" आपणापुढे राहणारच नाही. सावरकरांच्या ज्या कंगोर्‍यामुळे ते मला आणि माझ्यासारखी विचारसरणी ठेवणार्‍यांना आवडतात, त्याचप्रमाणे त्यांच्यातील ज्या काही "नावडत्या" गोष्टी आहेत (त्या मलाही माहित आहेत...) त्यांच्या तुलनेत मी गेलो तर या जगात काहीच चांगले नाही असा सिद्धांत मनी ठेवूनच आयुष्याची वाटचाल आपण करायला हवी. आज "शिवाजी" हे नाव तमाम महाराष्ट्राला देवाहून प्रिय आहे...आणि ते याव्वच्चंद्रदिवाकरो तसेच राहणार आहे.... पण उद्या मी किंवा दुसर्‍या कुणी "महाराजांनी आठ बायका केल्या होत्या..." या मुद्द्यावर दळण सुरु करून "महाराज चुकले का?..." हे लिहित बसलो तर ते स्वीकृत व्हावे का? शिवाजीची योग्यता पटवून घेण्यात या घटनेला कितपत महत्व द्यावे? काळाच्या कसोटीवर काही घटना तपासल्या तर इतिहासाची पाने विचित्र दिशेने आपणासमोर फडफडू लागतात; पण ते इतिहास संशोधन म्हणजेच "रोखठोक इतिहास दर्शन" ही बाहुली आपण मनी वसविली तर आपले राज्य केवळ लिलिपुटीयन्स यांनीच भरलेले दिसेल....आणि येणार्‍या पिढीला गलिव्हर शोधायला अन्यत्र जावे लागेल. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 30/05/2010 - 14:18
व्यक्तीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मुद्दे सांगण्याबद्दल. निगेटिव्ह मुद्दा सांगताना तो सांगितल्या जात असलेल्या गुणाच्या संदर्भात असेल तर तो सांगणे योग्यच. पण संबंध नसलेला मुद्दा सांगणे चूक. उदा शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगताना शिवाजीला आठ बायका होत्या हे सांगणे चुकीचेच. पण कोणी शिवाजीमहाराज एकपत्नी होते असे म्हणत असेल तर मात्र आठ बायका सांगणे गरजेचे. गांधींच्या अस्पृश्यता धोरणाबाबत बोलताना त्यांचे धोरण कणवयुक्त असून अस्पृष्य हे खालचे आहेत पण आपण त्यांना चांगले वागवले पाहिजे अशा स्वरूपाचे होते हे नोंदवणे गरजेचे. जरी त्यांचे कार्य पॉझिटिव्ह असले तरी. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 30/05/2010 - 17:53
म्हणजे गांधींच्या ब्रम्हचार्यपालन, साधेपणा या बद्दल कोणी सांगु लागले तर तेही खोडुन काढावेत काय? कारण वरील बाबत खुप सारी नावडती माहीती उपलब्ध आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

सुनील 30/05/2010 - 14:18
गांधी हत्या प्रकरणात तत्कालीत सरकारने (विशेषतः) नेहेरूंनी आकसाने सावरकरांना गोवले होते, ह्यात फारसे तथ्य वाटत नाही. पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. १८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेल ह्यांनी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले होते - There is no doubt in my mind that the extreme section of the Hindu Mahasabha was involved in this conspiracy. The activities of the RSS constituted a clear threat to the existence of government and state. (प्रत्यक्ष पत्र मला मिळाले नसले तरी, त्यासंबंधीचे भरपूर पुरावे जालावर उपलब्ध आहेत.) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

आंबोळी 31/05/2010 - 15:06
>>पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे. यावरून आठवले : मधे मनसेचेही बरेच कार्यकर्ते वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकले होते.... आंबोळी

Pain 30/05/2010 - 23:59
लिंकबद्दल धन्यवाद. बघतो. खरडवही बंद असल्याने इथे उत्तर देत आहे.

श्री. पंडित गागाभट्ट यांनी "कुराण" आणि "सावरकर" यांच्या संदर्भात एक शंका उपस्थित केली होती तिचा थोडक्यात मतितार्थ असा की, मूळ कुराण हे अरेबिक भाषेत असून, सावरकरांनी उर्दू भाषेत ते जाणून घेतले, मग तसे असेल तर उर्दू भाषेतील कुराणावर ते अधिकारवाणीने कसे सटीक व्याख्यान देत? हा प्रश्न किंवा शंका चांगलीच असल्याने ती मी टिपून घेतली आणि "कुराण" या विषयावर लिहिणे/बोलणे यासाठी जे शिक्षक (मौला) येथे आहेत व ज्यांना इस्लामिक बोर्डाची "कुराण पठण" मान्यता आहे अशा दोघांना एका मुस्लीम मित्रासमवेत मी काल रविवारी व परत आज सोमवारी दुपारी भेटलो... या संदर्भात चर्चा केली अन काही टिपणे काढली... त्याचा सारांश खालीलप्रमाणे : कुराणाचा रचनाक्रम अशा पद्धतीने झाला होता की प्रेषित मुहम्मद पैगंबर जेव्हा "सूरत" (शब्दश: अर्थ "तटबंदी" पण अरेबिक भाषेत इथे "गट, विभाग, वचन, चरण") सांगत तेंव्हा ती त्यांचा सहकारी/अनुयायी लिहून घेत असे व नंतर ती अचूकपणे उतरवून घेतली आहे की नाही हे कटाक्षाने पाहत. त्यांनी सांगितलेल्या अशा सुरतींचेच पुढे कुराण स्वरुपात त्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या अनुयायात वितरण झाले. अनुयायी नमाज (प्रार्थना) वेळी या सुरती तोंडपाठ करीत. त्यावेळी कुराणाची सुरक्षितता केवळ खजूरांच्या पानावर आणि हाडे व कातडीच्या तुकड्यावरच अवलंबून होती. पण प्रामुख्याने अनुयायी त्याच्या पाठांतरावर भर देत. पुढे प्रेषित मुहम्मदांच्या निर्वाणानंतर अरबस्तानात रक्तरंजित लढाया कराव्या लागल्या आणि तीत असे हजारो मारले गेले ज्यांना कुराण तोंडपाठ झाले होते. पुढील पिढीतील हजरात उमर आणि हजारात अबुबकर यांच्या लक्षात आले की "कुराण" हे कायमस्वरूपी असे लिखाणबध्द करून ठेवणे इस्लामच्या दृष्टीने फार गरजेचे आहे व त्यासाठी त्यांनी हजरात अन्सारी यांना अधिकृत "कुराण" लिहिण्यासाठी नियुक्त केले. पुढे सर्व धर्मपंडितांनी त्या कुराणाच्या अचूकतेतीची खात्री पटवून घेतली आणि जनतेला अशी मुभा दिली की त्या प्रमाणसिद्ध प्रतीची नकल उतरवून घ्यावी. भारतासारख्या खंडप्राय देशात जसे जिल्ह्या जिल्ह्यातून भाषेची ढब, उच्चारण बदलत जाते त्याचप्रमाणे अरबस्तानातही होत गेले; त्यामुळे शेवटी असा निर्णय घेण्यात आला की मूळ कुराण "मक्का" या पवित्र शहरातील "कुरेश" लोक जी बोली बोलत असत त्या भाषेतील "प्रमाण" म्हणून मानले जावे आणि त्यानुसार तसा फतवा सर्वत्र गेला, अन तो मान्यही झाला. "मक्का" या ठिकाणाचे धर्म बोर्ड जगात ज्या ज्या भाषेत "कुराण" पोचले आहे त्या त्या भाषेतील तज्ज्ञांना त्यांच्यासमोर आलेल्या त्यांच्या भाषेतील कुराणाची प्रत ही "कुरेशी" प्रत आहे की नाही हे कटाक्षाने पाहण्यास सांगतात. अर्थात भाषांतर करणे वा केलेले भाषांतर तपासणे हे काम जी व्यक्ती करते तिला अग्रक्रमाने "मक्का" प्रत अस्खलितरित्या आली पाहिजे हे आलेच. त्यानुसारच जगभरातील ज्या ज्या भाषेत कुराणाचे अनुवाद झाले ते मूळ प्रतीबरहुकुम आहे अशी मोहोर त्यावर बोर्ड कडून दिली जाते. भारतातच काय पण युरोप आणि अमेरिका येथे देखील इंग्रजी भाषेतील कुराणाच्या ज्या प्रती उपलब्ध आहेत ते या प्रक्रियेतून गेल्या आहेत हे ओघाने आलेच. आजही ही प्रथा अव्याहत चालू आहे. हीच गोष्ट उर्दू, बंगाली, हिंदी, मराठी आदी भारतीय भाषांतील कुराणाच्या अनुवादित प्रतीबाबत म्हणता येते. त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या. एक लक्षात घेणे फार जरूरीचे आहे की, विनायक दामोदर सावरकर ही व्यक्ती अतिशय "भाषाप्रेमी" होती. मराठी भाषेतील त्यांच्या कविता पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने जाणवते की त्यांनी केलेल्या रचना आपल्या जिभेने सरळ उच्चारणेदेखील हे एक तारेवरची कसरत ठरेल. आचार्य अत्रे यांनी "कर्‍हेचे पाणी" या त्यांच्या आत्मचरित्रात "वीर सावरकर" यांच्याबद्दल जे काय आदराने लिहिले आहे त्यात अन्य बाबीपेक्षा त्यांनी मराठी भाषेला जे सौंदर्यलेणे दिले त्याचा उल्लेख प्रामुख्याने आहे.... तो जरूर वाचावा. ("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !) धन्यवाद. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 01/06/2010 - 11:03
त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या.
याबद्दलच जाणून घ्यायचे होते. माहिती काढण्याचे कष्ट घेऊन लिहिलेल्या प्रदीर्घ आणि तपशीलवार प्रतिसादाबद्दल आभार.
("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !)
आगाऊ (म्हणजे इन अडव्हान्स / बिफोर द फॅक्ट) स्वागत आहे. - पंडित गागाभट्ट.

"....आता खरे खोटे कसे सिद्ध करणार?...." ज्यावेळी एखादा चरित्रकार त्याच्या मनी असलेल्या व्यक्तीबद्दल लिहिण्यास घेतो त्यावेळी "त्याला" जे वाटत असते त्याचेच प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटते. आपण "खरे खोटे कसे सिद्ध करणार?" असे म्हटले आहे. त्यासाठी आपणास (शक्य असल्यास....)"टाईम्स ऑफ इंडिया" मुंबईच्या लायब्ररीत जावे लागेल व खालील तारखेचे अंक पाहावे लागतील.... (ही सोय तिथे उपलब्ध आहे...). या तारखेच्या या बातम्या अंकाच्या मुखपृष्ठावर ८ कॉलमरितीने प्रकाशीत झाल्या आहेत. :: १. गुरुवार दि. १ जानेवारी १९४८ NO PAYMENT TO PAKISTAN Supply of Military Stores Stopped India against implementation of financial settlement. Demand to give up Kashmir Adventure. २. मंगळवार दि. १३ जानेवारी १९४८ MAHATAMA GANDHI STARTING FAST FROM TODAY Surprising Delhi Announcement ३. शुक्रवार दि. १६ जानेवारी १९४८ ‘INDIA’s GESTURE TO PAKISTAN” Immediate Payment of Cash Balances. Bid to Remove Cause of Suspicion. New Delhi, January 15 : The Government of India have decided to implement immediately the financial agreement with Pakistan in regard to the cash balances with a view to removing “the one cause of suspicion and friction” between Pakistan and India. “This decision,” says a communiqué issued by the Prime Minister’s Secretariat late tonight, “is the Government’s contribution to the best of their ability to the non-violent and noble effort made by Gandhiji in accordance with the glorious traditions of this great country for peace and goodwill." The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” (या बातमी शेजारीच "महात्मा गांधी ३ दिवसांच्या उपोषणानंतर थकले असल्याचे म्हटले आहे....) आता पंतप्रधानाचे कार्यालयच जर ही बातमी अधिकृत स्वरूपात मिडियाला देत असेल तर "उपोषण हे ५५ कोटीसाठी नव्हते" असे म्हणणे केवळ आत्मवंचना ठरेल. असो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

नितिन थत्ते 01/06/2010 - 11:52
सर्वप्रथम इंद्रराज पवार यांनी चर्चा थांबवण्याची विनंती केली. मीही या धाग्यावर (घरगुती सावरकर असा विषय असलेल्या) ही चर्चा अवांतर आहे हे समजूनच चर्चा थांबवण्याची विनंती मान्य केली आणि नंतर अनेकांनी विनंती करूनही येथे प्रतिसाद देण्याचे नाकारले. त्यात सावरकरांविषयी नकारात्मक गोष्टींची यादी सादर करण्यासारखा मी सावरकरद्वेष्टा नाही तसेच संदर्भ देणे वगैरे गोष्टींमधील अडचणी ही कारणे काही सदस्यांच्या खरडवहीतून आणि व्यनितून सांगितल्या होत्या. त्यानंतरही काही सदस्य प्रतिसाद देत राहिले. तरीही मी काही लिहिले नाही. इंद्रराज पवार यांनी मात्र आज स्वतःहून (मी उत्तरे देत नाही असे पाहून?) पुन्हा चर्चेत उडी घेतली आहे त्याबद्दल त्यांचा सौम्य निषेध. ५५ कोटींविषयी चा एक दुवा. http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm इंद्रराज पवार यांनी दिलेल्या टाइम्सच्या बातम्यांवरूनही सरकारी प्रेस रिलीज मध्ये निर्णयाचे कारण 'संशयाचे निराकरण' असे दिले आहे. नेहरूंच्या वक्तव्यात "भारताचे उच्च आदर्श आणि गांधीजींचे उदात्त मानदंड यांना अनुसरून घेतलेल्या या निर्णयामुळे आमच्या शांततेच्या आणि सदिच्छेच्या हेतूंबाबत जगाची खात्री पटेल". गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. "गांधींनी उपोषण करणे आणि सरकारने ५५ कोटी द्यायचा निर्णय घेणे" तसेच "नथुराम हिंदुमहासभेचा सदस्य असणे आणि सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष असणे" या दोन्ही गोष्टी बहुधा सारख्याच योगायोगाच्या असाव्यात. (असो जगन फडणीस यांच्या पुस्तकात गांधींवर पूर्वीही १९३७? खुनाचा प्रयत्न झाला होता असा उल्लेख आहे. १९३७ मध्ये फाळणीही झालेली नव्हती आणि ५५ कोटींचे प्रकरणही नव्हते. तरी खुनाचा प्रयत्न झालाच होता- संदर्भ आता देणे शक्य नाही. २०-२५ दिवसांनंतर देऊ शकेन). इंद्रराज पवारांना टाइम्सचे अंक पाहणे शक्य आहे असे दिसते. त्यांनी मणिभवन च्या दुव्यावर दिलेल्या संदर्भातल्या बातम्या मिळतात का हे पहावे....उदा. गांधींच्या उपोषणासाठी त्यांनी दिलेली कारणे..... १२ जानेवारीला व्यक्त केलेला निर्धार....१३ जानेवारीच्या भाषणातील वक्तव्ये.....तत्कालीन नेत्यांनी केलेले प्रयत्न....राजेंद्रप्रसाद यांच्या समितीने गांधींना दिलेली आश्वासने वगैरे. या दुव्यावर गांधींच्या १२ जानेवारीच्या भाषणाची प्रत आहे. त्यात कोठेही ५५ कोटी पैकी 'प' सुद्धा नाही. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

समंजस 01/06/2010 - 12:39
गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. ------------------------------------------------------ मला वाटतं, नेहरूंनी कुठले शब्द वापरावेत कुठले नाही हे स्वातंत्र्य नेहरूंना असायला हवं. त्या परिस्थीत त्यांना जे शब्द योग्य वाटलेत त्यांचा वापर त्यांनी केला. -- The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.” --------------------------------------------------------------- मला तरी वाटतं की ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट आहे की, ५५कोटी रूपये देण्याच्या निर्णया मागे महात्मा गांधींचे उपोषण बर्‍याच अंशी कारणीभूत आहे. राहीला प्रश्न तो "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. याबद्दलचा तर "टाईम्स ऑफ इंडिया" मधील ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट होतं की हे स्टेटमेंट प्रसार माध्यमांना देण्यामागचा प्रधानमंत्री कार्यालयाचा उद्देश, भारत सरकार ५५कोटी रूपये पाकिस्तानला देत आहे ही घोषणा करण्याचा होता. ह्या स्टेटमेंटचा उद्देश महात्मा गांधींना उपोषण सोडण्याकरीता आवाहन देण्याचा नव्हता. (नेहरू आणि महात्मा गांधींमधील संबंध काय एवढे खराब झाले होते की, त्यांनी उपोषण सोडण्याकरीता वर्तमानपत्रां मधून आवाहन करण्याची पाळी नेहरूंवर यावी???? हे न पटण्या सारखे आहे :? तरीपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महात्मा गांधींनी १३ जानेवारी ला उपोषण सुरू करण्यामागे काय कारणे होती(महात्मा गांधींजींच्याच शब्दात) जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 12:57
http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm वरील लिखाणाचा सरळ सरळ अर्थ असा पाकीस्तानातील हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रिया भारतात उमटु लागल्या वर गांधीजी उपोषणाला बसले म्हणजे हिंदुंवर अत्याचार चालु असतांना गांधीजी उपोषणाला बसले नाहीत तर हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रीया उमटली तेव्हा उपोषण चालु झाले. तेच तर नथुराम म्हणत होता आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

Dipankar 01/06/2010 - 13:28
गोल पोष्ट काय घेउन बसलात. इथे क्रिकेट च्या मैदानात फुटबॉल अगोदरच चालु झाला आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते.
नितिन, तू जी दोन वाक्ये लिहिली आहेस, त्याचा अर्थ तुला वेगळा वाटतो? मला तरी नाही वाटत. उपोषण सोडावे ही डायरेक्ट विनंति झाली, आणि आता तरी त्यांना उपोषण सोडायला हरकत नाही ही इनडायरेक्ट विनंति झाली. भावार्थ / अन्वयार्थ यात काय फरक आहे? शिवाय, प्रत्येक पेशाची के भाषा असते. तशीच राजकारणाची / डिप्लोमसीचीही एक भाषा असते. आपण दैनंदिन व्यवहारात जसे बोलतो तसे तिथे बोलले जात नाही. अजून एक गोष्ट लक्षात घे. नेहरू भारतिय असले तरी ब्रिटिश राहणीमान, आचारविचार त्यांनी मनोमन स्वीकारले होते. ब्रिटिश लोक 'अन्डरस्टेटमेंट' साठी प्रसिद्ध आहेत. त्यालाच अनुसरून नेहरूंनी असे शब्द वापरले असतील. बाकी अदितिप्रमाणेच मलाही ५५ कोटी आणि उपोषण यांच्या वेळा सारख्याच असल्याच्या योगायोगाचे आश्चर्य वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 01/06/2010 - 14:32
दोन वाक्यात खूपच फरक आहे. नेहरूंनी म्हटलेल्या वाक्यात "....यांना हवे तसे केले...." हा टोन अजिबात दिसत नाही. कारण गांधींना हवे होते ते हे नव्हतेच हे नेहरूंना माहिती होते. उपोषण ५५ कोटीसाठी असते तर उपोषण १६ जाने ला संपले पाहिजे होते. ते १८ जाने पर्यंत चालू होते. नितिन थत्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 01/06/2010 - 19:55
हे स्वतः थेट कोणत्याही वादग्रस्त ठरु शकेल अशा गोष्टीत पडत नसत ते दरवेळी नेहरुंना पुढे करत. मोतीलाल नेहरुंना आपला मुलगा जवाहर हाच पुढे भारताचे नेतृत्त्व करायला यावा आणि त्याला गांधींचा पाठिंबा असावा हीच आस होती. तसे त्यांनी गांधींजवळ बोलूनही दाखवले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना यथास्थित डावलण्यात जी काही कारस्थाने गांधींनी केली तशीच कारस्थाने त्यांनी ५५ कोटीच्या बाबतीतही केली. उपोषण नेमके त्याच वेळी व्हावे हा काही योगायोग खचितच नाही! जवाहरलाल नेहरुही पट्टीचे राजकारणी होतेच. भाषा वापरतानाच संदिग्ध वापरायची की सोयिस्कर अर्थ काढायला सोपे जाते हा हेतू. गांधीच्या पाठिंब्याशिवाय आपल्याला जनमताचा आधार नाही हे जवाहरलाल ह्यांना माहीत होते. आपण नेतेपदी असलो तरी खरा करविता गांधीजी आहेत हे ते पक्के जाणून होते त्यामुळे त्यांना दुखावण्याची चूक करणे शक्यच नव्हते. आपल्या मनात जे काही खरे आहे त्याचा उच्चारच करायचा नाही, समोरची व्यक्ती त्या विषयाला तोंड फोडायला अगदी आतुर असताना त्या व्यक्तीला केवळ झुलवत, ताटकळत ठेवायचे, हा मार्ग गांधीनी अनेकदा स्वीकारला आणि मग वेळ येताच अवसानघात करणे ही गांधींची खासियत होती, कारण त्यांच्याच मनात असलेला जबरदस्त आंतर्विरोध! अहिंसेपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणारा तो काट्यासारखा काढलाच गेला पाहिजे हे मूलतत्त्व. कारण त्या मार्गाने जाऊन कोणी लोकप्रिय झाला तर मला कोण विचारणार? (ही मते माझी मनची नाहीत अनेक अभ्यासकांनी ही अनेकदा सिद्ध केली आहेत. विश्वास पाटलांचे 'महानायक' हे पुस्तक वाचताना इतक्या ठिकाणी मी ठेचकाळलो की मन रक्तबंबाळ झाले. आपण ज्या व्यक्तींना पूजनीय मानतो त्या व्यक्ती इतक्या टोकाच्या नीचपणाला जाऊ शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशा हकीगतींनी हे पुस्तक भरले आहे. तेव्हा गंधीजींनी ५५ कोटींसाठीच हे उपोषण केले ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही.) चतुरंग
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

अस्तित्वाचा पुरावा!

भोचक ·

=)) =)) =)) =)) =)) सरकारी कारभाराचं आणखी एक उदाहरणः माझा सगळाच सोयीचा कारभार असल्यामुळे मी लग्नानंतरही नाव बदललेलं नाही. सगळीकडे नाव लावताना स्वतःचं नाव आणि आडनाव एवढंच लावते. परवाच काही कामासाठी ऑफिसातून एक पत्र घ्यायचं होतं, त्यावर माझं नाव लिहीलेलं होतं: सौ. संहिता मनोहर जोशी बिनदिक्कत वडलांचं नाव आणि सौ. जोडून दिलं होतं! हसून हसून मी बेजार, समोरच्या माणसाचा 'आ' बंद करण्यासाठीही माझं हसू कमी होईना! शेवटी त्यांना घोळ सांगितला आणि मग नंतर उगाच "सिंगल बॅरल" माज दाखवला. माझं नाव नीट लिहा: डॉ. संहिता जोशी. अदिती

jaypal 24/05/2010 - 17:29
शेवटी "पुराव्या निशी शाबित केले हों". मस्त लेख. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

धनंजय 24/05/2010 - 18:20
गमतीदार अनुभव. खुसखुशीत लिहिलेला आहे. (घडत असताना गंमत कमी हालच वाटत असणार :-( )

अगदी हाच अनुभव (फक्त नावं आणि जागा बदलून) आम्हा नवरा-बायकोला आला होता. आश्चर्य वाटण्याइतका समान. मजेशीर लिहिलाय! आळश्यांचा राजा

झक्कास! आज हा लेख लिहितांना तुम्हांला किँवा आज आम्ही वाचतांना मौज वाटतेय खरी परंतु त्यावेळी तुम्हांला काय काय तणावांना सामोरे जावे लागले असेल याची कल्पना करवत नाही. असो. बऱ्‍याच दिवसांनी अभिनय कुलकर्णीँचे लिखाण वाचावयास मिळाले. मिपाच्या वाचकांतर्फे शुभेच्छा!

प्राजु 24/05/2010 - 20:13
मस्त लेख!! म्हणतात ना..."सुंठ घासत खापरी येते कामी.. दुनियेत रिकामी वस्तू नाही." :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

शिल्पा ब 24/05/2010 - 22:20
अय्या!!!! तुला कशा इतक्या म्हणी माहिती गं ;;) ....बाकी भोचाकरावांचा अनुभव भारीच... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

पिंगू 24/05/2010 - 20:13
सरकारी कागदपत्रे गोळा करताना काय धावाधाव होते ती ज्याने त्याने अनुभवाविच.. मला तरी आठवते की जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवतानाही असेच नाकी नउ आले होते आणि सरकारी नोकर म्हणजे बर्याचदा तरी आळसाचा कळस.

आम्हाघरीधन 24/05/2010 - 20:50
पासपॉर्ट काढतांना मला देखिल असाच अनुभव आला..... सहकारी बॅंकेच्या पासबूकावर तर ते विश्वास ठेवेनात. अन अचानक एम. एस .सी .आय. टी. च्या प्रमाणपत्राची मदत झाली...... __//\\__ सरकारी खात्त्याला साष्टांग दंडवत.....

मस्त कलंदर 24/05/2010 - 22:51
मस्त अनुभव घेतलात हो सर्कारी खात्याचा... या बाबतीत मी थोडी लकी आहे... असली कागदपत्रे वाली कामे फटाफट होतात.. मुळात अशा ठिकाणी चेहर्‍यावर अंमळ जास्तच इनोसन्स :). (इतर वेळी उंची कमी असल्याचे वैषम्य यावेळी कुठल्याकुठे पळून जाते) नि सगळ्यांशी मराठीत व्यवहार इतके केले, की मुंबईत सगळं होतं.. (कसलीही चिरीमिरी न देता स्वत:च स्वतःची सगळी कागदपत्रे जमवलेली) मस्त कलंदर नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शिल्पा ब 24/05/2010 - 23:08
मला तर बाई असेच अनुभव जास्त...मराठीत बोला नाहीतर इंग्रजीत कोणीच लक्ष देत नाही... मुळात अशा ठिकाणी चेहर्‍यावर अंमळ जास्तच इनोसन्स ठेवताच येत नाही :-( (इतर वेळी उंची जास्त असल्याचा आनंद यावेळी कुठल्याकुठे पळून जातो), नि सगळ्यांशी मराठीत व्यवहार केले, की मुंबईत कामच नाही होत.. ( चिरीमिरी देऊन कागदपत्र न जमवता आल्याने लिंबू मिरची बांधून फिरत असलेली ) भिस्त जालिंदर विस्कटलेल घर हि संगणक चालू असल्याची खुण आहे !!!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

मराठमोळा 25/05/2010 - 01:27
छान अनुभव कथन, शैलीही चांगली. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अनिवासि 25/05/2010 - 04:47
मिपावर माझी पहिली प्रतिक्रिया. ५२ सालची गोश्त. interला S.P. त होतो. काहि कारणाने कालेज सोडावे लगले आणि म्हणुन I.D. card मीळाले नव्ह्ते. तेथल्या post office मध्ये थोडे पैसे होते ते परत मिळवण्यासाठि गेलो. collegeच्या I.D. शिवाय पैसे नाहित.- इति वदन्ति बालिका. परदेशात जाणार होतो म्हणुन passport काडला होता तो दाखवला. उपयोग नाहि. i.d. कार्ड आणा अथवा ओळ खिचे कोणितरि आणा - इति बालिका! समोरच त्यावेळी एक वाचनालय - विवेक वाचनालय होते. तेथे बसणारा मुलगा- मामा घोले माझा मित्र आणि बालिकेने त्याला अनेक वेळा पाहिलेले असणार म्हणुन त्याला बोलविले - मी ह्याना ओळ खत नाहि- पैसे मिळ्णार नाहित. फक्त १०/१५ रुपयेच होते - नाद सोडून दिला. थोड्क्यात असा आडमुठेपणा नवीन नाहि. १५-२० वर्स्।नि भारतात आलो असताना पोस्टातिल एक मोठे अधिकारी भेटले त्याना हा किस्सा सान्गितला. एक महिन्यनि त्यानि तपास करुन पैसे आणुन दिले पहिलि प्रतिक्रिया आणि टन्कलेखनाचा पहिला प्रयोग- चुक्भुल देणेघेणे.

In reply to by अनिवासि

गोगोल 25/05/2010 - 09:18
५२ सालचे पर्देशातले अनुभव वाचायला आवड्तील. असो...मिपाच्या परीवार्रातर्फे शुभेच्छा!

Nile 25/05/2010 - 05:22
चार माहित असलेल्या नियमात बसत नाही की जमणार नाही म्हणण्याचा नेहमीचा अनुभव! आम्ही पासपोर्ट कसा मिळवला हे सांगत नाही, परत घेतील ते सांगितलं तर. ;) -Nile

अरुण मनोहर 25/05/2010 - 12:52
पोस्टात पेन्शन घेण्यासाठी "जिवंत असल्याचा दाखला" आणायला सांगतात, त्याची मजा वाटत आलेली आहे. जरी स्वतः अगदी फोटो आय डी घेऊन गेले, तरी डॉक्टर ने कागदावर लिहून दिलेले असले पाहीजे, की ही व्यक्ती जिवंत आहे!

In reply to by अरुण मनोहर

बँकेतपण हेच प्रकार! मी पॅन कार्ड, पासपोर्ट इ.इ. फोटो-आयडी दाखवले, उत्तर एकच "चालत नाही"; पण एक फॉर्म भरून दिला आणि आपण जिवंत आहोत याची जबाबदारी आपण घेतली की पेन्शन मिळतं. अदिती

आनंद घारे 25/05/2010 - 19:46
अनेक लोक बँकेत खोटे अकाउंट उघडून लांड्या लबाड्या करू लागले, खोट्या नावाने प्रवास करू लागले, खोट्या नावावर मोबाइल फोन घेऊन त्याचा उपयोग दहशतवादी कृत्यांसाठी करू लागले वगैरे कारणांमुळे फोटो आयडीची मागणी करायला सुरुवात झाली. सरकारी तसेच खाजगी आस्थापनांनासुध्दा त्याची अंमलबजावणी करावी लागतेच. ईतिकीट असेल तर भारतातील तसेच अमेरिकेतील खाजगी विमान कंपनीसुद्धा फोटो आयडीशिवाय विमानात प्रवेश करू देत नाही याचा अनुभाव मी घेतलेला आहे. यामुळे कांही लोकांना सुरुवातीला त्रास होणारच, पण सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करता ते आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की नियम बनवण्याचे अधिकार मर्यादित लोकांनाच असतात, इतरांनी ते पाळायचे असतात. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

भोचक 26/05/2010 - 10:59
घारे साहेब माझा सरकारवर अजिबात राग नाही. फक्त फोटो आयडेंटीटी पुरावा म्हणून काय ग्राह्य धरावे यासंदर्भात सरकारी बिनडोकपणाचा राग आहे. माझ्याकडे विवाह नोंदणी सर्टफिकिट आहे, ज्यावर आम्हा दोघांचे फोटो आहेत. शिवाय आमचे अस्तित्व सिद्ध करणारे पुरावे देऊन सरकारनेच ते आम्हाला त्यांच्या निमशासकीय संस्थेकडून (महापालिका) दिलेले आहे. असे असताना तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही आणि कुठल्याशा शिक्षण संस्थेचे (जिला बाजारात फारशी किंमत नाही.) सर्टफिकिट केवळ त्यावर फोटो आहे, म्हणून ओळखपत्र म्हणून ग्राह्य कसे काय धरता येऊ शकते? उद्या खोट्यानाट्या शिक्षण संस्थेच्या नावावर कोणीही फोटो आयडेंटीटी प्रूफ तयार करू शकतो. विवाह नोंदणीनंतर माझी मालमत्ता बायकोच्या नावावर होण्याच मार्ग बर्‍यापैकी मोकळा होतो. तो इतका महत्त्वाचा पुरावा असेल तर बॅंक अकाऊंट, पॅन कार्ड याला तो का चालत नाही? हा माझा सवाल आहे. विशेष म्हणजे पॅन कार्डसाठी शाळेचा दाखला, दहावी, बारावीचं मार्कशीटही चालतं. पण त्याच्यावर फोटो नसतो. हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर सरकारी यंत्रणेकडे उत्तर नाही. काही वर्षांपू्र्वीपर्यंत विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर फोटो नसायचे. आता आहेत, तर त्याचा उपयोग फोटो आयडेंटीटी प्रूफ म्हणून करायला काय हरकत आहे? बाकी सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद. @ अनिवासीः तुमचे पन्नास-साठीच्या दशकातले परदेशातले अनुभव वाचायला नक्कीच आवडतील. नक्कीच आवडतील. (भोचक) जाणे अज मी अजर

In reply to by भोचक

आनंद घारे 26/05/2010 - 17:58
काही वर्षांपू्र्वीपर्यंत विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर फोटो नसायचे. आता आहेत, तर त्याचा उपयोग फोटो आयडेंटीटी प्रूफ म्हणून करायला काय हरकत आहे? हरकत नाही, पण? हे ठरवण्याचे अधिकार लहान कर्मचार्‍यांना देता येत नाहीत. अलीकडे असे छायाचित्र असते ( सर्व राज्यांमध्ये असते का?) ही गोष्ट ज्या वेळी नियम करणार्यांच्या ध्यानात येईल, तेंव्हा ते याचा समावेश करतील. अशा प्रकारचे नियम रोज बदलले जात नाहीत. शाळा, कॉलेज, ऑफीस वगैरेंच्या दाखल्यावर फोटो असतील किंवा नसतीलही. असले तरी मुख्याध्यापक, प्रिन्सिपाल किंवा मॅनेजर त्या माणसाचा चेहरा पाहूनव्ह त्यावर सही करत असेल असे वाटत नाही. पण फोटो आयडी मिळण्यासाठी काही तरी सोय असावी म्हणून अशी प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जातात. अशिक्षित आणि नोकरी न करणार्‍या लोकांची खरोखरच खूप पंचाईत होते यात शंका नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

अरुंधती 25/05/2010 - 21:03
धमाल अनुभव! सरकारी यंत्रणा, कारभार अनेकदा किचकट, रेंगाळणारा आणि कागदी घोडे नाचवणारा होतो तो असा.... पण हेच कोणी ''थोरा-मोठ्या'' घरचे सुपुत्र-सुपुत्री असतील तर....???? तर चित्र वेगळे असते भाऊ! मग घरपोच सर्व्हिस! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

अनिवासि 27/05/2010 - 00:52
सर्वाच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. अनुभव खुपच आहेत. काहि लिहुनहि तयार आहेत. फक्त टन्कलेखनाचि सवय होउ दे मग लिहितो. ह्या दोन वाक्याला १० मीनिटे लागली आणि अजुन अनुस्वार सापडत नाहि! पण हे सन्केतस्थळ सापडले ह्याचा आनन्द झाला. एका दिवाळी अन्कात श्री . अभ्यन्कराच्य लेखाच्या शेवटि माहिती होती. मरांठी अजुन बरे आहे पण शुध्हलेखनाच्या नावाने बोम्ब!

=)) =)) =)) =)) =)) सरकारी कारभाराचं आणखी एक उदाहरणः माझा सगळाच सोयीचा कारभार असल्यामुळे मी लग्नानंतरही नाव बदललेलं नाही. सगळीकडे नाव लावताना स्वतःचं नाव आणि आडनाव एवढंच लावते. परवाच काही कामासाठी ऑफिसातून एक पत्र घ्यायचं होतं, त्यावर माझं नाव लिहीलेलं होतं: सौ. संहिता मनोहर जोशी बिनदिक्कत वडलांचं नाव आणि सौ. जोडून दिलं होतं! हसून हसून मी बेजार, समोरच्या माणसाचा 'आ' बंद करण्यासाठीही माझं हसू कमी होईना! शेवटी त्यांना घोळ सांगितला आणि मग नंतर उगाच "सिंगल बॅरल" माज दाखवला. माझं नाव नीट लिहा: डॉ. संहिता जोशी. अदिती

jaypal 24/05/2010 - 17:29
शेवटी "पुराव्या निशी शाबित केले हों". मस्त लेख. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

धनंजय 24/05/2010 - 18:20
गमतीदार अनुभव. खुसखुशीत लिहिलेला आहे. (घडत असताना गंमत कमी हालच वाटत असणार :-( )

अगदी हाच अनुभव (फक्त नावं आणि जागा बदलून) आम्हा नवरा-बायकोला आला होता. आश्चर्य वाटण्याइतका समान. मजेशीर लिहिलाय! आळश्यांचा राजा

झक्कास! आज हा लेख लिहितांना तुम्हांला किँवा आज आम्ही वाचतांना मौज वाटतेय खरी परंतु त्यावेळी तुम्हांला काय काय तणावांना सामोरे जावे लागले असेल याची कल्पना करवत नाही. असो. बऱ्‍याच दिवसांनी अभिनय कुलकर्णीँचे लिखाण वाचावयास मिळाले. मिपाच्या वाचकांतर्फे शुभेच्छा!

प्राजु 24/05/2010 - 20:13
मस्त लेख!! म्हणतात ना..."सुंठ घासत खापरी येते कामी.. दुनियेत रिकामी वस्तू नाही." :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

शिल्पा ब 24/05/2010 - 22:20
अय्या!!!! तुला कशा इतक्या म्हणी माहिती गं ;;) ....बाकी भोचाकरावांचा अनुभव भारीच... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

पिंगू 24/05/2010 - 20:13
सरकारी कागदपत्रे गोळा करताना काय धावाधाव होते ती ज्याने त्याने अनुभवाविच.. मला तरी आठवते की जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवतानाही असेच नाकी नउ आले होते आणि सरकारी नोकर म्हणजे बर्याचदा तरी आळसाचा कळस.

आम्हाघरीधन 24/05/2010 - 20:50
पासपॉर्ट काढतांना मला देखिल असाच अनुभव आला..... सहकारी बॅंकेच्या पासबूकावर तर ते विश्वास ठेवेनात. अन अचानक एम. एस .सी .आय. टी. च्या प्रमाणपत्राची मदत झाली...... __//\\__ सरकारी खात्त्याला साष्टांग दंडवत.....

मस्त कलंदर 24/05/2010 - 22:51
मस्त अनुभव घेतलात हो सर्कारी खात्याचा... या बाबतीत मी थोडी लकी आहे... असली कागदपत्रे वाली कामे फटाफट होतात.. मुळात अशा ठिकाणी चेहर्‍यावर अंमळ जास्तच इनोसन्स :). (इतर वेळी उंची कमी असल्याचे वैषम्य यावेळी कुठल्याकुठे पळून जाते) नि सगळ्यांशी मराठीत व्यवहार इतके केले, की मुंबईत सगळं होतं.. (कसलीही चिरीमिरी न देता स्वत:च स्वतःची सगळी कागदपत्रे जमवलेली) मस्त कलंदर नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शिल्पा ब 24/05/2010 - 23:08
मला तर बाई असेच अनुभव जास्त...मराठीत बोला नाहीतर इंग्रजीत कोणीच लक्ष देत नाही... मुळात अशा ठिकाणी चेहर्‍यावर अंमळ जास्तच इनोसन्स ठेवताच येत नाही :-( (इतर वेळी उंची जास्त असल्याचा आनंद यावेळी कुठल्याकुठे पळून जातो), नि सगळ्यांशी मराठीत व्यवहार केले, की मुंबईत कामच नाही होत.. ( चिरीमिरी देऊन कागदपत्र न जमवता आल्याने लिंबू मिरची बांधून फिरत असलेली ) भिस्त जालिंदर विस्कटलेल घर हि संगणक चालू असल्याची खुण आहे !!!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

मराठमोळा 25/05/2010 - 01:27
छान अनुभव कथन, शैलीही चांगली. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अनिवासि 25/05/2010 - 04:47
मिपावर माझी पहिली प्रतिक्रिया. ५२ सालची गोश्त. interला S.P. त होतो. काहि कारणाने कालेज सोडावे लगले आणि म्हणुन I.D. card मीळाले नव्ह्ते. तेथल्या post office मध्ये थोडे पैसे होते ते परत मिळवण्यासाठि गेलो. collegeच्या I.D. शिवाय पैसे नाहित.- इति वदन्ति बालिका. परदेशात जाणार होतो म्हणुन passport काडला होता तो दाखवला. उपयोग नाहि. i.d. कार्ड आणा अथवा ओळ खिचे कोणितरि आणा - इति बालिका! समोरच त्यावेळी एक वाचनालय - विवेक वाचनालय होते. तेथे बसणारा मुलगा- मामा घोले माझा मित्र आणि बालिकेने त्याला अनेक वेळा पाहिलेले असणार म्हणुन त्याला बोलविले - मी ह्याना ओळ खत नाहि- पैसे मिळ्णार नाहित. फक्त १०/१५ रुपयेच होते - नाद सोडून दिला. थोड्क्यात असा आडमुठेपणा नवीन नाहि. १५-२० वर्स्।नि भारतात आलो असताना पोस्टातिल एक मोठे अधिकारी भेटले त्याना हा किस्सा सान्गितला. एक महिन्यनि त्यानि तपास करुन पैसे आणुन दिले पहिलि प्रतिक्रिया आणि टन्कलेखनाचा पहिला प्रयोग- चुक्भुल देणेघेणे.

In reply to by अनिवासि

गोगोल 25/05/2010 - 09:18
५२ सालचे पर्देशातले अनुभव वाचायला आवड्तील. असो...मिपाच्या परीवार्रातर्फे शुभेच्छा!

Nile 25/05/2010 - 05:22
चार माहित असलेल्या नियमात बसत नाही की जमणार नाही म्हणण्याचा नेहमीचा अनुभव! आम्ही पासपोर्ट कसा मिळवला हे सांगत नाही, परत घेतील ते सांगितलं तर. ;) -Nile

अरुण मनोहर 25/05/2010 - 12:52
पोस्टात पेन्शन घेण्यासाठी "जिवंत असल्याचा दाखला" आणायला सांगतात, त्याची मजा वाटत आलेली आहे. जरी स्वतः अगदी फोटो आय डी घेऊन गेले, तरी डॉक्टर ने कागदावर लिहून दिलेले असले पाहीजे, की ही व्यक्ती जिवंत आहे!

In reply to by अरुण मनोहर

बँकेतपण हेच प्रकार! मी पॅन कार्ड, पासपोर्ट इ.इ. फोटो-आयडी दाखवले, उत्तर एकच "चालत नाही"; पण एक फॉर्म भरून दिला आणि आपण जिवंत आहोत याची जबाबदारी आपण घेतली की पेन्शन मिळतं. अदिती

आनंद घारे 25/05/2010 - 19:46
अनेक लोक बँकेत खोटे अकाउंट उघडून लांड्या लबाड्या करू लागले, खोट्या नावाने प्रवास करू लागले, खोट्या नावावर मोबाइल फोन घेऊन त्याचा उपयोग दहशतवादी कृत्यांसाठी करू लागले वगैरे कारणांमुळे फोटो आयडीची मागणी करायला सुरुवात झाली. सरकारी तसेच खाजगी आस्थापनांनासुध्दा त्याची अंमलबजावणी करावी लागतेच. ईतिकीट असेल तर भारतातील तसेच अमेरिकेतील खाजगी विमान कंपनीसुद्धा फोटो आयडीशिवाय विमानात प्रवेश करू देत नाही याचा अनुभाव मी घेतलेला आहे. यामुळे कांही लोकांना सुरुवातीला त्रास होणारच, पण सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करता ते आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की नियम बनवण्याचे अधिकार मर्यादित लोकांनाच असतात, इतरांनी ते पाळायचे असतात. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

भोचक 26/05/2010 - 10:59
घारे साहेब माझा सरकारवर अजिबात राग नाही. फक्त फोटो आयडेंटीटी पुरावा म्हणून काय ग्राह्य धरावे यासंदर्भात सरकारी बिनडोकपणाचा राग आहे. माझ्याकडे विवाह नोंदणी सर्टफिकिट आहे, ज्यावर आम्हा दोघांचे फोटो आहेत. शिवाय आमचे अस्तित्व सिद्ध करणारे पुरावे देऊन सरकारनेच ते आम्हाला त्यांच्या निमशासकीय संस्थेकडून (महापालिका) दिलेले आहे. असे असताना तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही आणि कुठल्याशा शिक्षण संस्थेचे (जिला बाजारात फारशी किंमत नाही.) सर्टफिकिट केवळ त्यावर फोटो आहे, म्हणून ओळखपत्र म्हणून ग्राह्य कसे काय धरता येऊ शकते? उद्या खोट्यानाट्या शिक्षण संस्थेच्या नावावर कोणीही फोटो आयडेंटीटी प्रूफ तयार करू शकतो. विवाह नोंदणीनंतर माझी मालमत्ता बायकोच्या नावावर होण्याच मार्ग बर्‍यापैकी मोकळा होतो. तो इतका महत्त्वाचा पुरावा असेल तर बॅंक अकाऊंट, पॅन कार्ड याला तो का चालत नाही? हा माझा सवाल आहे. विशेष म्हणजे पॅन कार्डसाठी शाळेचा दाखला, दहावी, बारावीचं मार्कशीटही चालतं. पण त्याच्यावर फोटो नसतो. हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर सरकारी यंत्रणेकडे उत्तर नाही. काही वर्षांपू्र्वीपर्यंत विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर फोटो नसायचे. आता आहेत, तर त्याचा उपयोग फोटो आयडेंटीटी प्रूफ म्हणून करायला काय हरकत आहे? बाकी सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद. @ अनिवासीः तुमचे पन्नास-साठीच्या दशकातले परदेशातले अनुभव वाचायला नक्कीच आवडतील. नक्कीच आवडतील. (भोचक) जाणे अज मी अजर

In reply to by भोचक

आनंद घारे 26/05/2010 - 17:58
काही वर्षांपू्र्वीपर्यंत विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर फोटो नसायचे. आता आहेत, तर त्याचा उपयोग फोटो आयडेंटीटी प्रूफ म्हणून करायला काय हरकत आहे? हरकत नाही, पण? हे ठरवण्याचे अधिकार लहान कर्मचार्‍यांना देता येत नाहीत. अलीकडे असे छायाचित्र असते ( सर्व राज्यांमध्ये असते का?) ही गोष्ट ज्या वेळी नियम करणार्यांच्या ध्यानात येईल, तेंव्हा ते याचा समावेश करतील. अशा प्रकारचे नियम रोज बदलले जात नाहीत. शाळा, कॉलेज, ऑफीस वगैरेंच्या दाखल्यावर फोटो असतील किंवा नसतीलही. असले तरी मुख्याध्यापक, प्रिन्सिपाल किंवा मॅनेजर त्या माणसाचा चेहरा पाहूनव्ह त्यावर सही करत असेल असे वाटत नाही. पण फोटो आयडी मिळण्यासाठी काही तरी सोय असावी म्हणून अशी प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जातात. अशिक्षित आणि नोकरी न करणार्‍या लोकांची खरोखरच खूप पंचाईत होते यात शंका नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

अरुंधती 25/05/2010 - 21:03
धमाल अनुभव! सरकारी यंत्रणा, कारभार अनेकदा किचकट, रेंगाळणारा आणि कागदी घोडे नाचवणारा होतो तो असा.... पण हेच कोणी ''थोरा-मोठ्या'' घरचे सुपुत्र-सुपुत्री असतील तर....???? तर चित्र वेगळे असते भाऊ! मग घरपोच सर्व्हिस! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

अनिवासि 27/05/2010 - 00:52
सर्वाच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. अनुभव खुपच आहेत. काहि लिहुनहि तयार आहेत. फक्त टन्कलेखनाचि सवय होउ दे मग लिहितो. ह्या दोन वाक्याला १० मीनिटे लागली आणि अजुन अनुस्वार सापडत नाहि! पण हे सन्केतस्थळ सापडले ह्याचा आनन्द झाला. एका दिवाळी अन्कात श्री . अभ्यन्कराच्य लेखाच्या शेवटि माहिती होती. मरांठी अजुन बरे आहे पण शुध्हलेखनाच्या नावाने बोम्ब!
लग्न झाल्यानंतर लगोलग बायकोने लॅबरोटरी टेक्निशियनचा (डिएमएलटी) पदवी अभ्यासक्रम केला. दुसरा क्रमांक पटकवून बायकोने आणलेले पदविकेचे प्रमाणपत्र बघितले. 'नागालॅंड' सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेने 'दिल्ली विद्यापीठातर्फे' घेतलेल्या लॅब टेक्निशियनचा तो कोर्स होता. आता सरकारी नोकर्‍यांच्या बाजारात या सर्टफिकिटला काय किंमत असेल याचा अंदाज सर्टफिकीटचा हा मुखडा पाहूनच आला. फाईलीत जाऊन पडलेलं, हे सर्टफिकिट त्यानंतर उघडलं गेलंच नाही.... --------------------------------------- मध्यंतरी बायकोला एका लेखनाचा चेक आला. साडेतीनशे रूपयांचा. म्हटलं बॅंकेत भरून टाकू.

जटायु - लेखक शिरीष रागणेकर

नन्या ·

शुचि 18/05/2010 - 22:21
न न्या ना नाय नाही नो न्हवं सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि 18/05/2010 - 22:21
न न्या ना नाय नाही नो न्हवं सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
नुकतेच 'जटायु' हे पुस्तक वाचण्यात आले. लेखकाने आपल्या आयुष्यात, आलेले अनुभव लिहीले आहेत. आपणापेकी कोणी हे पुस्तक वाचले आहे का?

चेतन भगतला अनावृत्त पत्र

विनायक पाचलग ·

युवा विशेषांकाच्या या प्रकाशनाला आम्ही गेलो होतो त्यावेळी ईनायक चा उल्लेख कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांनी आदरपुर्वक केला. युवा पिढीचे प्रतिनिधी! लगे रहो ईनायक प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा 09/05/2010 - 23:12
लगे रहो. असेच म्हणते. आज आपल्या आजूबाजूला जी तरूण मुले आहेत (विनायक यांच्या वयाची) त्यातील कितीजण इथे मिसळपावावर लिहीत असतील? कितीजण रोजच्या वर्तमानपत्रात लिहीतात? साधनेला तरूण मुलांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारे हवे असतील, पण प्रसारमाध्यमात लिहीण्याची इच्छा असलेले, आणि तसे सातत्याने प्रयत्न करणारे विनायक यांच्यासारखे तरूण फारच थोडे. त्यामुळे लगे रहो. विनायक यांच्या अपेक्षा काही चुकीच्या नसाव्यात, ज्यांना चांगले लिहीता येते असे वाटते त्यांच्याचकडून अधिक अपेक्षा असतात. अर्थात चेतन भगत यांची पुस्तके आवडली नाहीत म्हणून सांगणारेच जास्त भेटले आहेत. पण स्वतः वाचलेले नसल्यामुळे मत काही नाही.

विनोद शिरसाठांचे लाख उपकार आहेत माझ्यावर नुकतेच त्यांच्या सहकार्याने एक उपक्रम सुरु केला आहे. http://www.rangakarmi.com/?p=80 त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच ,नाही का ??? धन्यवाद विनायक

मित्रा ,हा लेख साधनाने इंग्रजीत भाषांतरीत केलेला आहे. हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहे (कोणत्याही मुद्द्याला उत्तर दिलेले नाही) धन्यावाद विनायक

In reply to by विनायक पाचलग

Nile 09/05/2010 - 11:08
हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहे
अरे वा! अभिनंदन! बराच मोकळा वेळ दिसतो चेतन भगत कडे सद्ध्या! ;) -Nile

In reply to by Nile

त्याने मला उत्तर तरी दिले रिकामा वेळ असावा असे वाटते.... कारण सध्या त्याने नोकरी सोडून पुर्ण वेळ लिखाणास द्यायचे ठरवले आहे असे समजते...

टारझन 09/05/2010 - 10:52
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे .
वेलकम कोदा-जी. पुर्ण अंतरजाल गेल्या सहा महिण्यांपासुन २-२ पोळ्या कमी खात आहे :) अन्नाचा गेल्या सहा महिन्यांत अपव्यय भयंकर वाढला आहे. :) आपण आल्याने हा अपव्यव बंद होणार हे णक्की. :)
ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे.
खुलाश्याबद्दल धण्यवाद :)
मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती...
अनेक घटणांवर एखादा खुमासदार लेख होऊन जाउ द्या मालक ;) अणेक शिकायला , अनुभवायला मिळालं , ह्यात आनंद आहे. आमचे सर्वांचेच आपल्यावर खुप खुप प्रेम आहे/ राहिल.
याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता,
उप्स , वरची वाक्य कॅन्सल .. कॅन्सल ;)
आज ''चेतनचे पुस्तक'' लोक आतलं मटेरियल न बघता विकत घेतात.
हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा :)
पण,खर सांगु, दर पुस्तकामध्ये तुझी लिखाणाची पातळी घसरत गेली.
=)) =)) =)) =)) कोदांनी भगतच्या "लिखाणाचं" जजमेंट पाहुन आज डोळे पाणावले.
आता त्या C-Word,F- words वाल्या भाषेचही काही नाविन्य उरलेल नाही.नाविन्यता हरवली आहे
चेतन ने नवनविन शिव्या शोधुन स्वतःच्या पुस्तकात टाकणे अपेक्षित आहे काय ? बाकी अंतरजालावरचा जुणा भ-कार "भां!! बा!!!" तसाच असुन त्यातली नाविन्यता अजुन हरवली नाहीये :)
ते साधन आहे साध्य नव्हे.
बापरे !! =))
sucks, fucks सारखे tueets वाचून हळहळतो रे.
=)) =)) =)) =)) =)) अरे ते "अ‍ॅडल्ट कंटेंट" आहे रे बाबा !! तुझ्यासाठी नाही ;)
मी तुझा ट्विटरवरचा Follower आहे, तुला माहिती नसेलही पण, तुझे Tweet आठवणीने वाचतो.
"नसेलही" म्हणजे काय ? असण्याची शक्यता आहे काय?
कारण माझी कुवत कमी असायचीही शक्यता आहे.
=)) =)) =)) आहे आहे , पुसटशी "शक्यता" आहे खरी !! बाकी हे पत्र , सुदुर पुर्वेतुन सुदुर पश्चिमेकडे लिकील्या गेलेल्या पत्राच्या तोडीचे आहे , ह्यात वाद नाही ;) - आपला फॅण नागपुरी संत्रा तळ टिप : दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच ! पत्राची "ओरिजिनल" प्रत वाचायला मजा आली असती. तळ टिप-२ : तिकडे ब्लॉग वर वाचुन एक प्रतिक्रीया दिली होती, पण ती कधीच प्रसिद्ध झाली नाही, नाही नाही कारण विचारत नाहीये ;)

In reply to by टारझन

प्रभो 09/05/2010 - 10:53
>>हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) * मगाचा प्रतिसाद लेखाच्या आतलं मटेरियल न वाचता दिला होता.. :D

In reply to by टारझन

आमच्या मते टारझणनी हे पत्र आदुगरच वाचले होते.
दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच !
साधणा हे दैणीक नसुन साप्ताहिक आहे.
नाही नाही कारण विचारत नाहीये
आम्हाला आदुगर ते भय वाटल होत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by ज्ञानेश...

चिरोटा 09/05/2010 - 12:44
सहमत आहे. लेखकांबद्दल्,त्यांच्या पुस्तकांबद्दल एवढे सेंटी होवू नये असे वाटते.चेतनची पहिली १/२ पुस्तके बरी होती.क्लासिक ह्या शब्दापासून शेकडो मैल दूर असली तरी वाचनिय होती.सध्या अनेकांना तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची हौस आहे.श्री भगत कॉलेजांत वगैरे जावून तरुणांना मार्गदर्शन वगैरे करतात्.मला 'brand building excercise' चा एक प्रकार वाटतो. भेंडी P = NP

सध्या अनेकांना तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची हौस आहे कारण उघड आहे. भारतात तरुणांची संख्या प्रचंड आहे. एका मोठ्या गटाचं फॅन फोलोईंग मिळवणं हेच ध्येय असणार. भगतची पुस्तकं वाचताना फारसा विचार करावा लागतोच कुठे? एक मात्र आहे की चेतन भगतचं पुस्तक वाचतो हे सांगण्याची तरुणांना फार हौस आहे. बाकी हा भैय्या भगत काही बरळला (गरळला) का मनसेबद्द्ल ? कृपया माहिती पुरवावी.

अपेक्षा नव्हे... आजच्या घडीला सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असतो. आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते ,कारण त्याने काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या फार मोठ्या क्रॉस सेक्शन वर होतो असे वाटले म्हणुन हे पत्र लिहिले.... बाकी भेंडी बजारच्या मताबद्दल सहमत.... धन्यवाद विनायक मा .टारझन यास , आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मुळ लेखासाठी साधनाची साइट पहा त्यावर मराठीतला लेख उपलब्द्ध आहे ,आणि याचे इंग्लीश भाषांतरही असेल कदाचित... (जमले तर साधनाचा इतिहास आणि त्यातले लेखही पहा म्हणजे साधनाचा उल्लेख दैनिक साधणा करताना विचार करावासा वाटेल...असो ,)

In reply to by विनायक पाचलग

छोटा डॉन 09/05/2010 - 17:27
श्री. पाचलग, नमस्कार ... >>आजच्या घडीला सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असतो. 'चेतन भगत प्रभावशाली व्यक्ती आहे' हे तुमचे वैयक्तिक मत असु शकते मात्र त्याच्यात कशी काय क्वालिटी आहे व त्यामुळे त्याला प्रभावशाली मानावे लागेल हे मला अजुन समजले नाही. इंग्रजीतुन बिनधास्त ( म्हणजे मराठी आंतरजालाच्या भाषेत बा*** **त अशा शैलीत लिहणारा ) लेखन करणारा एक भारतीय म्हणुन त्याची 'माफक' ओळख आहे, अर्थात मिडियाला हाताशी धरुन त्याने त्याचे पुस्तकांचे मार्केटिंग चांगले केले हा भाग वेगळा. बाकी त्याची पहिली २-३ लै हौसेने वाचली, त्या काळात फॅडच होते म्हणा ना 'चेतन भगत' वाचायचे. त्यातल्या त्यात 'फाईव्ह पॉईन्ट समवन' जरा तरी ठीक होते, बाकी पुस्तके यथायथाच होती / आहेत. ह्याच कारणामुळे त्याची नवी २ पुस्तके वाचु वाटली नाहीत, ज्यांनी वाचली आहेत त्यांचे मत खास असे चांगले नाही. हां, मात्र १ मी नक्की मानतो की 'एअरपोर्टच्या वेटिंग लाऊंजमध्ये, व्हॉल्होमध्ये, सीसीडी/बरिश्ता मध्ये' वगैरे उगाच उघडुन बसायला ही पुस्तके छान वाटतात असे दिसते, त्यामुळे तुमचे 'सोशल स्टॅटस' वगैरे वाढते ( 'हे ड्युड, फ्रीक आउट, हॅव फन, यु आर रॉकिंग बेबी' वगैरे प्रकारात सदर पुस्तकाने जरा जास्तच अ‍ॅडवँटेज मिळतो ) ;) >>आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते, हरकत नाही, अपेक्षा ठेवणे केव्हाच वाईट नाही, अगदी कुणाकडुनही. पण एक सांगु का पाचलग, ज्यांच्याकडुन अपेक्षा ठेवाव्यात ना असे भारतात बरेच लोक आहे, अहो १ शोधा १००० सापडतील. क्षुल्लक गोष्टींसाठी मिडिया हाताशी धरुन बोंबा मारणार्‍या भगताला एवढा भाव कशाला देताय ? असा काय मोठ्ठा तीर त्याने मारला आहे. वर तुम्ही उल्लेख केला की तुम्ही त्याचे 'ट्विटर ( ही एक शिंची काय भांजगड आहे ते आम्हाला ह्या क्षणापर्यंत समजले नाही )' वर फॉलोअर वगैरे आहात. नाय मज्जा वगैरे म्हणुन ठिक आहे पण अशा गोष्टींच्या जास्त फंदात पडु नका असे सांगु वाटते. बदल किंवा 'चेंज' असा ट्विटरवरुन घडत नसतो. माफक पब्लिशिटी व काही उच्चभ्रु वर्तुळातल्या पार्ट्या किंवा पेज-३ अ‍ॅपियरन्सेस सोडुन ह्या सेलेब्रिटीजना ट्विटरचा दुसरा काही उपयोग होत असेल असे मला वाटत नाही. जनआंदोलने किंवा बदल ह्या माध्यमातुन घडत नसतात, उगाच नसत्या गोष्टीला भुलुन जाऊ नका. असो. >>कारण त्याने काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या फार मोठ्या क्रॉस सेक्शन वर होतो असे वाटले म्हणुन हे पत्र लिहिले.... छान केलेत. तुम्हाला जास्त 'रिअ‍ॅलिटी' सांगत बसत नाही, तुम्ही जे करता ते चांगलेच आहे. असो. पण जरा एक सांगता का हो ? कोणता हा 'फार मोठ्ठा क्रॉस सेक्शन' ? हा वर्ग देशासाठी किंवा समाजासाठी 'ग्रासरुट' लेव्हलवर किंवा कुठेही काय करतो हो ? निदान 'मतदान' तरी करतो का हा वर्ग ? असो. - ( थोडक्यात ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डॉनसाहेब आपल्या बहुतांश मतांशी सहमत ......... फक्त एवढेच की अपेक्षा धरु शकणारे लोक बरेच आहेत ..पण त्यानी केलेले काम लोकानपर्यंत अजिबात किंवा फार कमी प्रमाणात पोहोचत आहे. चेतन भगत ने ट्विटर वरुन काही लिहिले की त्याची बातमी होते ,आणि २ दिवस आख्या भारतीयाना ती बातमी ऐकावी लागते ..हॅमर केल्यासारखी ( हा आपला मीडियाचा दोष आहे .मात्र ऐकावे लागते हे मात्र नाकारता येत नाही.) आजकाल दुय्यम गोष्टीना मोठे केले जाते हे मान्य . ही तर माझी नेहमीची खंत आहे ..विनय हर्डीकरानी सुमारांची सद्दी या लेखात त्याविशयी खुप छान बोलले आहे असे समजते(हा लेख कोणाकडे असेल तर मला पाठवुन द्या प्लीज...) पण त्यातल्या त्यात बरा ..असे आपण चेतन बाबत बोलु शकतो...आणि त्याने सिंबॉयसीस मध्ये वगैरे ज्या बाता मारल्या त्यावरुन तर ते फारच वाटते... राहिता राहिला प्रश्न क्रॉस सेक्शनचा.. या मराठी लेखाबाबत मला आणि साधनाला साधारण इथे आले त्याच रकाराचे प्रतिसाद आले. मात्र हा लेख जेव्हा ईंग्लीश मध्ये मी टाकला , तेव्हा माझ्याशी भांडण्यासाठी काही तरुण लोकांचे मेल आले ज्यात त्यानी अगदी मुद्दे काढुन भगते आम्हाला वाचायची आवड लावली असे बरेच काही होते.. असा बराच मोठा तरुण वर्ग आज त्याला फॉलो करतो असे वाटते,हा ही माणसे ग्रास रुट वर जाऊन शुन्य काम करतात हे मान्य .. मात्र या लोकानी काम करणे ही देशाची गरज आहे ,त्यानी १% तरी काम केले तरी परिस्थिती बदलु शकते . आणि ते बदलावेत म्हणुन त्याच्या पेनातुन काही चांगले यावे म्हणुन ह अलेख/पत्र इतकेच.... विनायक

In reply to by छोटा डॉन

गोगोल 09/05/2010 - 21:11
> समजले नाही )' > जनआंदोलने किंवा बदल ह्या माध्यमातुन घडत नसतात, उगाच नसत्या गोष्टीला भुलुन जाऊ नका. कधी ईराणच नाव ऐकलाय?

In reply to by गोगोल

छोटा डॉन 09/05/2010 - 23:26
>>कधी ईराणच नाव ऐकलाय? हो, ऐकले आहे की. इलेक्शन कँपेन आणि ट्विटरचा अपग्रेड डिले ह्या किश्श्यामध्ये आम्ही 'इराण'चे नाव ऐकले आहे बरं का. बाय द वे, तुम्ही 'शशी थरूर' आणि 'ललित मोदी' ही नावे ऐकली आहेत का ? ( आजकाल दोघेही 'घरी गेले' म्हणे ) ;) ------ (गुगल बझ्झ) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

"....आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते ....." नक्कीच.... आणि चेतन म्हणजे कुणी ऑर्डीनरी डिक टॉम हॅरी तर निश्चितच नाही. तेंडुलकर आहे सध्या चेतन भारतीय साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर... त्यामुळे ज्यावेळी आपला सचिन चुकतो, खेळापेक्षा जाहिरातीत जास्त रमतो, त्यावेळीही आपण "समजुती"च्या दोनचार गोष्टी सांगतोच.... (इतरांना सांगत नाही, कारण... सचिन आपला आहे.... त्याच भूमिकेतून चेतन भगत या युवापिढीचा तेजस्वी प्रतिनिधी आहे.... आणि श्री.विनायक यांच्या "साधना" लेखात हाच आपुलकीच्या सावल्या दिसतात, हे त्यांच्या सौम्य भाषेवरून प्रतीत होते. एका सुंदर वाचन आनंदाचा अनुभव आला, त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

तेंडुलकर आहे सध्या चेतन भारतीय साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर>>>> हे मात्र कायच्या काय बर्का इंद्रदेवा :-) तुम्ही भारतीय साहित्य फारसे वाचत नाही असे दिसते. अहो आयपीएल मध्ये दहा पंधरा सिक्स मारले म्हणून युसुफ पठाण तेंडूलकर होत नाही. हलके घ्या. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विकास 09/05/2010 - 17:33
विनायक, पत्र वाचले आणि साधनाने छापल्याबद्दल अभिनंदन!. हे पत्र, काही अंशी आवडले. काही अंशी म्हणताना मी तुझे पत्र कमी करत नसून वर जे ज्ञानेश आणि भेन्डि बाजार यांनी जे म्हणले आहे त्या संदर्भात थोडेसे म्हणायचे आहे. मला कायम प्रश्न पडतो की जर चेतन भगत हा आय आय टी तील आणि नंतर एमबीए वगैरे नसता तर त्याची ही पुस्तके इतकी खपली असती का? पॉप्युलर झाली असती का? - आणि ती देखील विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक म्हणून? अर्थात त्याला तू पत्र का लिहीले आहेस (आणि इतर कुणाला का नाही) ह्याचे उत्तर तुझ्या पत्रात आहेच आणि त्याच्याशी मी सहमत आहे. त्याचा इंपॅक्ट आहे म्हणून त्याच्या कडूनच अपेक्षा करणे योग्य. त्या अर्थाने तुझ्या या पत्राशी सहमत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पण मला जे बोलायचे आहे ते १४० अक्षरामध्ये मावणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच.
मी तुमचा लेख १४० अक्षरांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article. बसलं की. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

छोटा डॉन 09/05/2010 - 19:17
>>Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article. =)) =)) =)) जबर्‍या !!! घासकडवीसाहेब, जरा मराठीतली '१४० अक्षरे' येऊद्यात अशी विनंती कारण प्रस्तुत लेखकाचा लेख मराठीत आहे. ------ ( सरासरी १४० 'ओळीं'वाला) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by विनायक पाचलग

टारझन 09/05/2010 - 19:51
>> पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात? अगदी बरोबर आहे पाचलग साहेब ... :)

In reply to by विनायक पाचलग

मानले बुवा आपल्याला पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात?
बाझवला भांचोत भगत्या तुझ्या पुस्तकानी डोक्याची आई माई एक केली भाड्या. असले वांझोटे मैथुन करायला सांगत कोण रे तुला ? कोदा आले का हो सगळे मुद्दे ? प्रती, श्री. टारझन आता एक कोदा मिसळपावात असा फर्मास लेख येउन जाउ दे बॉ !! टार्‍याचा फॅन फॅनेश

श्रावण मोडक 09/05/2010 - 22:27
इफ यू कान्ट रेझिस्ट इट, एन्जॉय इट. 'साधना'ही हल्ली विनोद करत असतं. अर्थात, 'टाईम'ही करतंच म्हणा. मग त्यात थोडी भर तरुणाईनं टाकली तर बिघडलं कुठं. सो एन्जॉय इट गाईज... ;)

मनिष 10/05/2010 - 10:55
तो खरच लक्ष देण्याच्या लायकीचा माणूस आहे का?"अख्खा भारत" फॉलो करतो म्हणने धाडसाचेच नाही तर मुर्खपणाचे ठरेल...त्याची सध्या चलती आहे, ठीक आहे पण त्याची पुस्तके म्हणजे...असो! कुठल्या "क्रॉस सेक्शन" वर परिणाम होतो नक्की??? माझ्या बहुसंख्य मित्रांना चेतन भगत वाचतो/आवडतो सांगायला लाजच वाटते...त्यातल्या त्यात 'फाईव्ह पॉईन्ट समवन' जरा तरी ठीक होते, पण बाकी भिकार आहेत. अगदी चोप्रा/जोहर चित्रपटांइतकी प्रेडीक्टेबल आहेत..तेच ते सेक्स चे वर्णन, मसाला आणि..याक!! प्लीज सचिनसारखा ह्याला "आपला" म्हणू नका, जिवाचा तळतळाट होतो!!! मधे बाबा सहगल नावाचा एक गायक (?) होता, त्याचे ठंडा, ठंडा पानी (आणी इतर काही) व्हिडीओज खूप गाजले. तेंव्हा जर ट्वीटर, फेस्बुक असते तर त्याने ते खूपच छान वापरून घेतले असते, पण तो जे काही गायचा त्याला "प्रभावशाली" गायन म्हणने, असेच मुर्खपणाचे ठरेल. बाकी राजेशचा जवाब भन्नाट!!! बहुतांशी छोटा डॉन शी सहमत. भारतात इंग्लिशमधे लिहिणारे खूप चांगले लेखक आहेत... अमिताव घोष वाचलय का? किंवा.....जाऊ दे!!! As for Chetan Bhagat, let him write whatever he wants Who the f**k cares? He knows bloody well how to sell himself, but puhhhhhhhhhhlease; I am not buying it!!!!

>>Young India loves to hear you. मला म्हातारा झाल्यासारखं वाटतयं! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

चेतनचं लेखन वाचून मला मजा येते असं म्हणणं इथे पोलिटिकली इन्करेक्ट असेल कदाचित.. पण वैयक्तिक मत द्यायचं झालं तर मी चेतन भगतची चारापैकी तीन पुस्तके विकत घेऊन वाचली...( तिसरे नाही वाचले..) पण तरीही पश्चात्ताप वगैरे काहीही झाला नाही... उत्तम करमणूक आणि माफक प्रबोधन वगैरे झाले...पण नक्की "पैसा वसूल" असे वाटले... .... आता चेतन भगत राष्ट्र उभारणी , राष्ट्र चेतना, राष्ट्र जागरण करण्यासाठी मी लिहितो असे कुठे म्हणत असेल तर म्हणो बापडा.... त्यावर विश्वास ठेवून त्याला पत्र लिहायचे म्हणजे भाबडेपणा झाला, असे आमचे वैयक्तिक मत.... ________________________ बाकी अशी वाक्ये विशेष उल्लेखनीय वाटली... १आजचा तरुण ध्येयहीन झाला आहे.त्याला कसलीच इच्छा नाही, प्रयत्नातला आनंदच तो विसरला आहे ,त्याना हे सगळे कळाले पाहिजे आणि ते फक्त तुच सांगु शकतोस. २.तु एखादी चिरंतन कथा सांगु शकशील कारे ? आज आम्ही तुझ्या गोष्टी वाचतो, पण आठवडाभराने त्यातली पात्रेही लक्षात राह्त नाहीत .तरुणाना आवडणारे लिखाण म्हणजे बुक व्हॅल्यु नसलेले ४ दिवसात विसरले जाणारे लिखाण असा समज यामधुन होणार नाही का _________________________

कहाणी तर आवडली.. एक्स्प्रेस छान झालीय म्हणे... पण मूव्ही स्टाईल झालीय.... कादंबरी मूव्ही स्टाईल होणे म्हणजे नेमके वाईट काय हे स्पष्ट झाले तर बरे होईल.... ___________ आमच्या थोड्याफार कुवतीप्रमाणे कादंबरी चित्रपटाप्रमाणे डोळ्यापुढे उभी राहायला लागणे हे आम्ही तिचे यश मानतो बुवा... पाचलगांच्या मते चित्रपटलेखन म्हणजे काहीतरी हीन दर्जाचे आहे ( मूव्ही म्हणजे जाता जाता टाईमपास करणे आहे, आणि पुस्तक म्हणजे काहीतरी गंभीर आणि उदात्त आहे)....

आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का? ते तुझे हे पुस्तक्,सारे Tweet आणि TOI मधला लेखही भाषिक अस्मितेच्या वादात या नव्या पुस्तकाची पोळी भाजुन घ्यायचा प्रकार आहे?हा पण MBA चा भाग तर नाही ना? ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली... खूपच मजा आली....

In reply to by भडकमकर मास्तर

ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली...
मास्तर मी चुकुन "चेतनची आई" वाचले =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

जिप्सी 10/05/2010 - 10:42
पाचलग साहेब,लेख उत्तम आहे,पण काही प्रश्नसुद्धा आहेत. चेतन भगत सारख्यांची पुस्तके एवढ्या सीरियस्ली घ्यायची गरजच काय? अगदी आपण फॅन असलो तरीही. पुण्यात मुंबईत आहेत पण आमच्या कोल्हापुरात सांगलीत चेतन भागात आवर्जून वाचणारे लोक किती आहेत? अहो सगळ्याच खाण्यान पोट भरायच नसत काही काही गोष्टींचा जाता जाता जरा बकणा मारायचा ,तेवढीच जरा चव बदलायला. पीझझा बर्गर पोट भरायला एखाद्या दिवशी ठीक आहे, पण रोज भाकरीभाजीच पाहिजे. जो नियम खाण्याचा तोच वाचनाचा . पोट भरीसाठी आजूबाजूला भरपूर पीक आहे चिंता कशाला ? चेतन भागात वाचून देशात किंवा साहित्य विश्वात वैचारिक क्रांती होईल हि अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे.

In reply to by जिप्सी

मनिष 10/05/2010 - 11:06
@जिप्सी - आपला इतिहास अंमळ कच्चा दिसतोय! ;) साधना-फेम उदयोन्मुख, प्रतिभाशाली लेखक तथा रंगकर्मी विनायक पाचलग हेच मराठी आंतरजालावरील सुप्रसिध्द "कोदा" तथा - कोल्हापुरी दादा आहेत. त्यांचा (आयआयटीत जाईपर्यंत) मुक्काम कोल्हापुरलाच की वो! त्यांच्या साहित्यसाधनेत व्यत्यय येणार नसेल तेंव्हा त्यांची भेट घ्याच, असा आमचा (म्हणजे माझाच, अंगात डान्या संचारला की होते असे, आदरार्थी बहुवचन स्वतःसाठी) आग्रह आहे!

अजिबात इंग्रजी न वाचणार्‍यांनी सवय म्हणून चेतन भगतची पुस्तके जरूर वाचावीत. 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचलं, ही चूक झाली हे मान्य करते. 'हॅलो' नावाचा पिक्चर ('वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर'वर आधारीत) पाहिला यापुढे चेतन भगतचं नाव पाहिलं की डोळे मिटून झोप काढते. कथाच वाचायच्या असतील तर मग चेतन भगतपेक्षाही अनेक चांगले भारतीय कथालेखक आहेतच ... वर मनीषने अमिताव घोष यांचा उल्लेख केला आहेच. मुद्दाम होऊन चेतन भगतची पुस्तकं वाचावीत असं काहीही खास त्याच्याकडे नाही. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता 11/05/2010 - 04:31
मी त्याची चारही पुस्तके वाचलीत. कॉल सेंटर आणि टू स्टेट्स अजीबात आवडले नाही. पण फाइव्ह पॉईंट समवन, आणि थ्री मिस्टेक्स मला खूप आवडले. बर्‍याच तरुणांना/तरुणींना चेतन भगत आवडतो, असे कळले. मलाही त्याचे लेखन आवडते. पाचलगांनी चेतन भगतचा आदर्श समोर ठेवून काहीतरी करावे, असा माझा त्यांना वडीलकीचा सल्ला आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विंजिनेर 10/05/2010 - 11:15
चालायचंच... पाचलगः अहो देशांत आणि परदेशात हजारो (ललित)पुस्तके बाजारात येत असतात. सगळ्याच लेखकांनी वाचकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या तर बकवास लेखक म्हणून आम्ही शिव्या द्यायच्या तरी कुणाला? पैसे वाया गेले म्हणून रडायचं तरी कुणाच्या नावावर? चेतनचे त्यासाठी तरी किमान कौतूक केले पाहिजे ना! फाईव्ह पाईंट समवन ठिक होते. लोणी+आलू पराठ्यांचं वर्णन आणि शेवटचं हिरोचं आणि हिरविणीचं हॅप्पी एंडिंग आपल्याला तरी आवडलं बुवा.. तुम्ही जेम्स हॅडली चेस वाचायचा का हो? (मुखपृष्ठासकट ;)) बाकी तुमची साधनेत लेखन करण्याची वृत्ती मात्र खरंच कौतुकास्पद आहे(पुढे जाऊन बराक ओबामाला पत्र लिहू नका म्हणजे झालं ;) ). लगे रहो...

जिप्सी 10/05/2010 - 11:33
मनीष साहेब माहितीबद्दल धन्यवाद ! पण आमचा इतिहास कच्चा कसा काय ? आम्ही आमच्या प्रतिसादात इतिहास कुठ काढलाच नव्हता ! असो ! तरी जरा वेळात वेळ काढून खुलासा करावा हि विनंती. (इतिहासच नव्हे सर्वच विषयात अंमळ नाही पूर्णच कच्चा असलेला) जिप्सी यशोधन जोशी

In reply to by जिप्सी

मनिष 10/05/2010 - 11:50
अहो जरा ह.घ्या. इतिहास म्हणजे मराठी आंतरजालिय इतिहास...एक दैदिप्यमान पर्व निबंदकार कोदा तथा श्री. रा.रा. विनायकराव पाचलगसाहेब ह्यांच्या नावावर आहे. लोकप्रिय श्री. रा.रा. 'बळेच टरउडवी' तथा 'टारझन' ह्यांनी त्यांच्यावर बरेच पोवाडेवजा लेखही रचले आहेत. आपणही जरा वेळात वेळ काढून थोडे खोदकाम करून इतिहासाचा लुत्फ उठवावा ही विनंती! ;)

Dhananjay Borgaonkar 10/05/2010 - 12:16
मात्र १ मी नक्की मानतो की 'एअरपोर्टच्या वेटिंग लाऊंजमध्ये, व्हॉल्होमध्ये, सीसीडी/बरिश्ता मध्ये' वगैरे उगाच उघडुन बसायला ही पुस्तके छान वाटतात असे दिसते, डॉनशी सहमत. आजकाल बरीच मंडळी बाबा भगतची पुस्तक वाचताना आढळतात सीसीडी मधे वगैरे. यातली बरीच मंडळी निव्वळ शोसाठी पुस्तक उघडुन बसतात. टाईमपास साठी ही पुस्तक बरी आहेत्.त्याचा एवढा कसला विचार करायचा. काथ्याकुट करण्याईतका काही तो महान लेखक वगैरे नाही. त्याला entertainment business चांगलाच ठाऊक आहे.

नितिन थत्ते 10/05/2010 - 12:31
बहुधा त्याचं दुसरं पुस्तक बोअर होत असावं. मी वन नाईट आधी वाचलं ते आवडलं होतं. नंतर फाइव्ह पॉइंट वाचलं ते नाही आवडलं. (पूर्ण वाचू शकलो नाही =)) ) नितिन थत्ते

मैत्र 10/05/2010 - 12:34
मधली पुस्तकं बकवास होती... विशेषतः कॉलसेंटर आणि त्यातला क्लायमॅक्स... पण २ स्टेटस हे नक्कीच बरंच बरं आहे. मसाला भरला आहे वगैरे साठी आधीची फार मार खातील. मूळात ही त्याची स्वतःची गोष्ट. आता त्याने नेहमी प्रमाणे सुपर शेवट करून तो वाट्टेल ते घडवून आणतो वगैरे केलं आहे. पण मुळातली संकल्पना, दोघांचे अनुभव ... काही वाईट नाही. विनायक... - या पुस्तकाबद्दल या अनुभवातून गेलेल्यांना विचारून पहा (२ स्टेटस लग्न केलेल्या). तुमच्या लेखाच्या पेक्षा बर्‍याच वेगळ्या प्रतिक्रिया मिळतील. आणि त्याचं मार्केटिंग काहिही असलं तरी आय आय टी च्या पहिल्या पुस्तकाशिवाय फार काही चांगलं घडलं नाहीये. तेही काही ग्रेट नव्हतं.. पण वेगळं / पाथ ब्रेकिंग होतं हे नक्कि. तुमच्या लेखातून चेतन तू एक ग्रेट माणूस आहेस... मग हे असलं टुकार मनमोहन देसाईच्या पिक्चर सारखं का लिहिलंस असा प्रश्न करताय असं वाटतं... चेतन तेवढा ग्रेट नसावा लेखक म्हणून ( त्याचं आय आय टी पवई / आय आय एम अहमदाबाद सोडता) अवांतरः साधना फारच समाज वादी झालेलं दिसतंय... हा काय भांडवलशाही समाजवाद काय ? चेतन वगैरे... राजा शिरगुप्पे ते थेट चेतन भगत !

विनायक, मला चेतन भगत आवडत नाही, वाचायची इच्छापण नाही. एक कुठले तरी वाचले होते... अगदीच दुसर्म काहीच नव्हतं करायला म्हणून शेवटापर्यंत पोचलो होत. तेवढीच एक चूक झालीय आत्तापर्यंत. पण, हा लेखही नाही आवडला. (आधी वाचला होताच.) ... पण मिपावर परत आल्याबद्दल नक्कीच स्वागत. तुला अजून बरेच काही वाचायचे आहे, लिहायचे आहे... तेवढं जमव बाबा. बाकी तुझ्या धडपडींबद्दल कौतुक आहेच. बिपिन कार्यकर्ते

वाहीदा 10/05/2010 - 14:34
तु एक गोष्ट नोटीस केलीस का त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या नावात अंक असतोच असतो ... Have u Noticed , Each Of his Book title has a number Five Point Someone , One Night @ the Call Center, The 3 Mistakes of my life (BIG MISTAKE indeed ;-) ) 2 States - The Story Of My Marriage यात अंक मात्र राहीला आता अंकाच्या नावाने नविन पुस्तक बाजारात नाही आले तर बघा ;-) असे खास काही नाही वाटले त्याच्या बाबतित पण his books are selling like hot cakes हे मात्र खरे :-) ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

अस्मी 10/05/2010 - 16:02
राईट...आणि एक त्याच्या सगळ्या पुस्तकांच्या हीरोंची नावं ही कृष्णाची आहेत Five Point Someone : हरी One Night @ the Call Center : श्याम The 3 Mistakes of my life : गोविंद 2 States : क्रिश - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* ओळखेल कुणीतरी मला माझ्यापेक्षा जास्त.. स्वतः सूर्याला तरी कुठे दिसतो सूर्यास्त

In reply to by वाहीदा

नितिन थत्ते 10/05/2010 - 17:52
>>असे खास काही नाही वाटले त्याच्या बाबतित पण his books are selling like hot cakes हे मात्र खरे हा हा हा. हल्ली १०० रुपयाच्या आत येवढी जाड पुस्तके मिळत नाहीत. याची मिळतात. म्हणून असेल. नितिन थत्ते

वैदातै.. लै भारी निरिक्षण ! ~X( बाकी चेतन भगत या माणसाचं लेखन आपल्यालाही नाय आवडत. खुप जणांनी सांगितलं म्हणुन फाईव्ह पॉईंट... वाचलं अर्धवट. सोपं इंग्रजी एवढी एकच बाब आपल्याला आवडली ;-) (नायतं आमाले कळ्ळंच नस्तं ना ;-) ) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मित्रानो , मनापासुन आभार .... तुम्हा सार्‍यांच्या मत मतांतराना वैयक्तीक रित्या सविस्तर प्रतिसाद देणे मला शक्य नाही.. माफी असावी.. पण या निमित्ताने या विषयावर चर्चा तरी झाली , माझ्या मते ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे... धन्यवाद सार्‍यांचे.. बाकी माझे मुद्दे मी काही प्रतिसादातुन आणि मुळ लेखातुन मांडले आहेतच... येते काही दिवस मी आउट ऑफ स्टेशन आहे ,आणि नेट पासून दुर असीन .. तेव्हा सर्व प्रतिसाद दिलेल्यांचे आणि भविष्यात देणार्‍यांचे मनापासुन आभार विनायक

वेताळ 10/05/2010 - 17:18
चेतन भगत बद्दल पहिला काही माहिती नव्हती ती माहिती तुझ्या ह्या लेखामुळे मिळाली. लेखाचे शिर्षक चुकुन मी चेतन भगत चे अनावृत्त चित्र असे वाचले. बहुधा दृष्टीदोषामुळे असे झाले असावे.इंग्रजी एक पुस्तक वाचावे म्हटले तर ते पुर्ण करायला १ वर्षे लागायचे. त्यापेक्षा तुच त्याच्या एका एका पुस्तकाचा परिचय इथे करुन दे बाबा. असो तुला १२ वीचे पेपर कसे गेले? येते काही दिवस मी आउट ऑफ स्टेशन आहे ,आणि नेट पासून दुर असीन .. का बाबा कुठे जंगलात ट्रेकला निघाला आहेस कि काय? वेताळ

ज्ञानेश... 10/05/2010 - 17:36
'कोदा' या (टोपण) नावाची निर्मितीकथा कोणी सांगेल का? की टारझनला खरड टाकावी लागेल? ;)

प्रशु 10/05/2010 - 20:05
चेतनचं 'थ्री मिस्टेक्स' तर अतिशय प्रचारकी आणी ओंगळवाण पुस्तक आहे. गुजराथेत मोदी विरोधी पुस्तक म्हणुन त्याचा चांगला ऊपयोग होऊ शकतो. अगदी कोंग्रेसी प्रचार पत्रिका आहे. बाकी तो काहि ग्रेट ब्रिट नाहि..... बाकि आमच्या गोनिदंची सर नाहि हो कोणाला....

घाटावरचे भट 11/05/2010 - 02:41
जनाब यह चेतन भगत तो बहुत ही घटिया कि़स्म का रायटर है.... आप उसकी कि़ताबें पढतेही क्यों हैं?

युवा विशेषांकाच्या या प्रकाशनाला आम्ही गेलो होतो त्यावेळी ईनायक चा उल्लेख कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांनी आदरपुर्वक केला. युवा पिढीचे प्रतिनिधी! लगे रहो ईनायक प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा 09/05/2010 - 23:12
लगे रहो. असेच म्हणते. आज आपल्या आजूबाजूला जी तरूण मुले आहेत (विनायक यांच्या वयाची) त्यातील कितीजण इथे मिसळपावावर लिहीत असतील? कितीजण रोजच्या वर्तमानपत्रात लिहीतात? साधनेला तरूण मुलांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारे हवे असतील, पण प्रसारमाध्यमात लिहीण्याची इच्छा असलेले, आणि तसे सातत्याने प्रयत्न करणारे विनायक यांच्यासारखे तरूण फारच थोडे. त्यामुळे लगे रहो. विनायक यांच्या अपेक्षा काही चुकीच्या नसाव्यात, ज्यांना चांगले लिहीता येते असे वाटते त्यांच्याचकडून अधिक अपेक्षा असतात. अर्थात चेतन भगत यांची पुस्तके आवडली नाहीत म्हणून सांगणारेच जास्त भेटले आहेत. पण स्वतः वाचलेले नसल्यामुळे मत काही नाही.

विनोद शिरसाठांचे लाख उपकार आहेत माझ्यावर नुकतेच त्यांच्या सहकार्याने एक उपक्रम सुरु केला आहे. http://www.rangakarmi.com/?p=80 त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच ,नाही का ??? धन्यवाद विनायक

मित्रा ,हा लेख साधनाने इंग्रजीत भाषांतरीत केलेला आहे. हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहे (कोणत्याही मुद्द्याला उत्तर दिलेले नाही) धन्यावाद विनायक

In reply to by विनायक पाचलग

Nile 09/05/2010 - 11:08
हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहे
अरे वा! अभिनंदन! बराच मोकळा वेळ दिसतो चेतन भगत कडे सद्ध्या! ;) -Nile

In reply to by Nile

त्याने मला उत्तर तरी दिले रिकामा वेळ असावा असे वाटते.... कारण सध्या त्याने नोकरी सोडून पुर्ण वेळ लिखाणास द्यायचे ठरवले आहे असे समजते...

टारझन 09/05/2010 - 10:52
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे .
वेलकम कोदा-जी. पुर्ण अंतरजाल गेल्या सहा महिण्यांपासुन २-२ पोळ्या कमी खात आहे :) अन्नाचा गेल्या सहा महिन्यांत अपव्यय भयंकर वाढला आहे. :) आपण आल्याने हा अपव्यव बंद होणार हे णक्की. :)
ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे.
खुलाश्याबद्दल धण्यवाद :)
मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती...
अनेक घटणांवर एखादा खुमासदार लेख होऊन जाउ द्या मालक ;) अणेक शिकायला , अनुभवायला मिळालं , ह्यात आनंद आहे. आमचे सर्वांचेच आपल्यावर खुप खुप प्रेम आहे/ राहिल.
याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता,
उप्स , वरची वाक्य कॅन्सल .. कॅन्सल ;)
आज ''चेतनचे पुस्तक'' लोक आतलं मटेरियल न बघता विकत घेतात.
हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा :)
पण,खर सांगु, दर पुस्तकामध्ये तुझी लिखाणाची पातळी घसरत गेली.
=)) =)) =)) =)) कोदांनी भगतच्या "लिखाणाचं" जजमेंट पाहुन आज डोळे पाणावले.
आता त्या C-Word,F- words वाल्या भाषेचही काही नाविन्य उरलेल नाही.नाविन्यता हरवली आहे
चेतन ने नवनविन शिव्या शोधुन स्वतःच्या पुस्तकात टाकणे अपेक्षित आहे काय ? बाकी अंतरजालावरचा जुणा भ-कार "भां!! बा!!!" तसाच असुन त्यातली नाविन्यता अजुन हरवली नाहीये :)
ते साधन आहे साध्य नव्हे.
बापरे !! =))
sucks, fucks सारखे tueets वाचून हळहळतो रे.
=)) =)) =)) =)) =)) अरे ते "अ‍ॅडल्ट कंटेंट" आहे रे बाबा !! तुझ्यासाठी नाही ;)
मी तुझा ट्विटरवरचा Follower आहे, तुला माहिती नसेलही पण, तुझे Tweet आठवणीने वाचतो.
"नसेलही" म्हणजे काय ? असण्याची शक्यता आहे काय?
कारण माझी कुवत कमी असायचीही शक्यता आहे.
=)) =)) =)) आहे आहे , पुसटशी "शक्यता" आहे खरी !! बाकी हे पत्र , सुदुर पुर्वेतुन सुदुर पश्चिमेकडे लिकील्या गेलेल्या पत्राच्या तोडीचे आहे , ह्यात वाद नाही ;) - आपला फॅण नागपुरी संत्रा तळ टिप : दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच ! पत्राची "ओरिजिनल" प्रत वाचायला मजा आली असती. तळ टिप-२ : तिकडे ब्लॉग वर वाचुन एक प्रतिक्रीया दिली होती, पण ती कधीच प्रसिद्ध झाली नाही, नाही नाही कारण विचारत नाहीये ;)

In reply to by टारझन

प्रभो 09/05/2010 - 10:53
>>हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) * मगाचा प्रतिसाद लेखाच्या आतलं मटेरियल न वाचता दिला होता.. :D

In reply to by टारझन

आमच्या मते टारझणनी हे पत्र आदुगरच वाचले होते.
दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच !
साधणा हे दैणीक नसुन साप्ताहिक आहे.
नाही नाही कारण विचारत नाहीये
आम्हाला आदुगर ते भय वाटल होत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by ज्ञानेश...

चिरोटा 09/05/2010 - 12:44
सहमत आहे. लेखकांबद्दल्,त्यांच्या पुस्तकांबद्दल एवढे सेंटी होवू नये असे वाटते.चेतनची पहिली १/२ पुस्तके बरी होती.क्लासिक ह्या शब्दापासून शेकडो मैल दूर असली तरी वाचनिय होती.सध्या अनेकांना तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची हौस आहे.श्री भगत कॉलेजांत वगैरे जावून तरुणांना मार्गदर्शन वगैरे करतात्.मला 'brand building excercise' चा एक प्रकार वाटतो. भेंडी P = NP

सध्या अनेकांना तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची हौस आहे कारण उघड आहे. भारतात तरुणांची संख्या प्रचंड आहे. एका मोठ्या गटाचं फॅन फोलोईंग मिळवणं हेच ध्येय असणार. भगतची पुस्तकं वाचताना फारसा विचार करावा लागतोच कुठे? एक मात्र आहे की चेतन भगतचं पुस्तक वाचतो हे सांगण्याची तरुणांना फार हौस आहे. बाकी हा भैय्या भगत काही बरळला (गरळला) का मनसेबद्द्ल ? कृपया माहिती पुरवावी.

अपेक्षा नव्हे... आजच्या घडीला सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असतो. आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते ,कारण त्याने काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या फार मोठ्या क्रॉस सेक्शन वर होतो असे वाटले म्हणुन हे पत्र लिहिले.... बाकी भेंडी बजारच्या मताबद्दल सहमत.... धन्यवाद विनायक मा .टारझन यास , आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मुळ लेखासाठी साधनाची साइट पहा त्यावर मराठीतला लेख उपलब्द्ध आहे ,आणि याचे इंग्लीश भाषांतरही असेल कदाचित... (जमले तर साधनाचा इतिहास आणि त्यातले लेखही पहा म्हणजे साधनाचा उल्लेख दैनिक साधणा करताना विचार करावासा वाटेल...असो ,)

In reply to by विनायक पाचलग

छोटा डॉन 09/05/2010 - 17:27
श्री. पाचलग, नमस्कार ... >>आजच्या घडीला सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असतो. 'चेतन भगत प्रभावशाली व्यक्ती आहे' हे तुमचे वैयक्तिक मत असु शकते मात्र त्याच्यात कशी काय क्वालिटी आहे व त्यामुळे त्याला प्रभावशाली मानावे लागेल हे मला अजुन समजले नाही. इंग्रजीतुन बिनधास्त ( म्हणजे मराठी आंतरजालाच्या भाषेत बा*** **त अशा शैलीत लिहणारा ) लेखन करणारा एक भारतीय म्हणुन त्याची 'माफक' ओळख आहे, अर्थात मिडियाला हाताशी धरुन त्याने त्याचे पुस्तकांचे मार्केटिंग चांगले केले हा भाग वेगळा. बाकी त्याची पहिली २-३ लै हौसेने वाचली, त्या काळात फॅडच होते म्हणा ना 'चेतन भगत' वाचायचे. त्यातल्या त्यात 'फाईव्ह पॉईन्ट समवन' जरा तरी ठीक होते, बाकी पुस्तके यथायथाच होती / आहेत. ह्याच कारणामुळे त्याची नवी २ पुस्तके वाचु वाटली नाहीत, ज्यांनी वाचली आहेत त्यांचे मत खास असे चांगले नाही. हां, मात्र १ मी नक्की मानतो की 'एअरपोर्टच्या वेटिंग लाऊंजमध्ये, व्हॉल्होमध्ये, सीसीडी/बरिश्ता मध्ये' वगैरे उगाच उघडुन बसायला ही पुस्तके छान वाटतात असे दिसते, त्यामुळे तुमचे 'सोशल स्टॅटस' वगैरे वाढते ( 'हे ड्युड, फ्रीक आउट, हॅव फन, यु आर रॉकिंग बेबी' वगैरे प्रकारात सदर पुस्तकाने जरा जास्तच अ‍ॅडवँटेज मिळतो ) ;) >>आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते, हरकत नाही, अपेक्षा ठेवणे केव्हाच वाईट नाही, अगदी कुणाकडुनही. पण एक सांगु का पाचलग, ज्यांच्याकडुन अपेक्षा ठेवाव्यात ना असे भारतात बरेच लोक आहे, अहो १ शोधा १००० सापडतील. क्षुल्लक गोष्टींसाठी मिडिया हाताशी धरुन बोंबा मारणार्‍या भगताला एवढा भाव कशाला देताय ? असा काय मोठ्ठा तीर त्याने मारला आहे. वर तुम्ही उल्लेख केला की तुम्ही त्याचे 'ट्विटर ( ही एक शिंची काय भांजगड आहे ते आम्हाला ह्या क्षणापर्यंत समजले नाही )' वर फॉलोअर वगैरे आहात. नाय मज्जा वगैरे म्हणुन ठिक आहे पण अशा गोष्टींच्या जास्त फंदात पडु नका असे सांगु वाटते. बदल किंवा 'चेंज' असा ट्विटरवरुन घडत नसतो. माफक पब्लिशिटी व काही उच्चभ्रु वर्तुळातल्या पार्ट्या किंवा पेज-३ अ‍ॅपियरन्सेस सोडुन ह्या सेलेब्रिटीजना ट्विटरचा दुसरा काही उपयोग होत असेल असे मला वाटत नाही. जनआंदोलने किंवा बदल ह्या माध्यमातुन घडत नसतात, उगाच नसत्या गोष्टीला भुलुन जाऊ नका. असो. >>कारण त्याने काही बदल केला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजाच्या फार मोठ्या क्रॉस सेक्शन वर होतो असे वाटले म्हणुन हे पत्र लिहिले.... छान केलेत. तुम्हाला जास्त 'रिअ‍ॅलिटी' सांगत बसत नाही, तुम्ही जे करता ते चांगलेच आहे. असो. पण जरा एक सांगता का हो ? कोणता हा 'फार मोठ्ठा क्रॉस सेक्शन' ? हा वर्ग देशासाठी किंवा समाजासाठी 'ग्रासरुट' लेव्हलवर किंवा कुठेही काय करतो हो ? निदान 'मतदान' तरी करतो का हा वर्ग ? असो. - ( थोडक्यात ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डॉनसाहेब आपल्या बहुतांश मतांशी सहमत ......... फक्त एवढेच की अपेक्षा धरु शकणारे लोक बरेच आहेत ..पण त्यानी केलेले काम लोकानपर्यंत अजिबात किंवा फार कमी प्रमाणात पोहोचत आहे. चेतन भगत ने ट्विटर वरुन काही लिहिले की त्याची बातमी होते ,आणि २ दिवस आख्या भारतीयाना ती बातमी ऐकावी लागते ..हॅमर केल्यासारखी ( हा आपला मीडियाचा दोष आहे .मात्र ऐकावे लागते हे मात्र नाकारता येत नाही.) आजकाल दुय्यम गोष्टीना मोठे केले जाते हे मान्य . ही तर माझी नेहमीची खंत आहे ..विनय हर्डीकरानी सुमारांची सद्दी या लेखात त्याविशयी खुप छान बोलले आहे असे समजते(हा लेख कोणाकडे असेल तर मला पाठवुन द्या प्लीज...) पण त्यातल्या त्यात बरा ..असे आपण चेतन बाबत बोलु शकतो...आणि त्याने सिंबॉयसीस मध्ये वगैरे ज्या बाता मारल्या त्यावरुन तर ते फारच वाटते... राहिता राहिला प्रश्न क्रॉस सेक्शनचा.. या मराठी लेखाबाबत मला आणि साधनाला साधारण इथे आले त्याच रकाराचे प्रतिसाद आले. मात्र हा लेख जेव्हा ईंग्लीश मध्ये मी टाकला , तेव्हा माझ्याशी भांडण्यासाठी काही तरुण लोकांचे मेल आले ज्यात त्यानी अगदी मुद्दे काढुन भगते आम्हाला वाचायची आवड लावली असे बरेच काही होते.. असा बराच मोठा तरुण वर्ग आज त्याला फॉलो करतो असे वाटते,हा ही माणसे ग्रास रुट वर जाऊन शुन्य काम करतात हे मान्य .. मात्र या लोकानी काम करणे ही देशाची गरज आहे ,त्यानी १% तरी काम केले तरी परिस्थिती बदलु शकते . आणि ते बदलावेत म्हणुन त्याच्या पेनातुन काही चांगले यावे म्हणुन ह अलेख/पत्र इतकेच.... विनायक

In reply to by छोटा डॉन

गोगोल 09/05/2010 - 21:11
> समजले नाही )' > जनआंदोलने किंवा बदल ह्या माध्यमातुन घडत नसतात, उगाच नसत्या गोष्टीला भुलुन जाऊ नका. कधी ईराणच नाव ऐकलाय?

In reply to by गोगोल

छोटा डॉन 09/05/2010 - 23:26
>>कधी ईराणच नाव ऐकलाय? हो, ऐकले आहे की. इलेक्शन कँपेन आणि ट्विटरचा अपग्रेड डिले ह्या किश्श्यामध्ये आम्ही 'इराण'चे नाव ऐकले आहे बरं का. बाय द वे, तुम्ही 'शशी थरूर' आणि 'ललित मोदी' ही नावे ऐकली आहेत का ? ( आजकाल दोघेही 'घरी गेले' म्हणे ) ;) ------ (गुगल बझ्झ) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

"....आणि मग अशा व्यक्तीकडुन चांगले घडावे अशी अपेक्षा वाटते ....." नक्कीच.... आणि चेतन म्हणजे कुणी ऑर्डीनरी डिक टॉम हॅरी तर निश्चितच नाही. तेंडुलकर आहे सध्या चेतन भारतीय साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर... त्यामुळे ज्यावेळी आपला सचिन चुकतो, खेळापेक्षा जाहिरातीत जास्त रमतो, त्यावेळीही आपण "समजुती"च्या दोनचार गोष्टी सांगतोच.... (इतरांना सांगत नाही, कारण... सचिन आपला आहे.... त्याच भूमिकेतून चेतन भगत या युवापिढीचा तेजस्वी प्रतिनिधी आहे.... आणि श्री.विनायक यांच्या "साधना" लेखात हाच आपुलकीच्या सावल्या दिसतात, हे त्यांच्या सौम्य भाषेवरून प्रतीत होते. एका सुंदर वाचन आनंदाचा अनुभव आला, त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

तेंडुलकर आहे सध्या चेतन भारतीय साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर>>>> हे मात्र कायच्या काय बर्का इंद्रदेवा :-) तुम्ही भारतीय साहित्य फारसे वाचत नाही असे दिसते. अहो आयपीएल मध्ये दहा पंधरा सिक्स मारले म्हणून युसुफ पठाण तेंडूलकर होत नाही. हलके घ्या. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विकास 09/05/2010 - 17:33
विनायक, पत्र वाचले आणि साधनाने छापल्याबद्दल अभिनंदन!. हे पत्र, काही अंशी आवडले. काही अंशी म्हणताना मी तुझे पत्र कमी करत नसून वर जे ज्ञानेश आणि भेन्डि बाजार यांनी जे म्हणले आहे त्या संदर्भात थोडेसे म्हणायचे आहे. मला कायम प्रश्न पडतो की जर चेतन भगत हा आय आय टी तील आणि नंतर एमबीए वगैरे नसता तर त्याची ही पुस्तके इतकी खपली असती का? पॉप्युलर झाली असती का? - आणि ती देखील विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक म्हणून? अर्थात त्याला तू पत्र का लिहीले आहेस (आणि इतर कुणाला का नाही) ह्याचे उत्तर तुझ्या पत्रात आहेच आणि त्याच्याशी मी सहमत आहे. त्याचा इंपॅक्ट आहे म्हणून त्याच्या कडूनच अपेक्षा करणे योग्य. त्या अर्थाने तुझ्या या पत्राशी सहमत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पण मला जे बोलायचे आहे ते १४० अक्षरामध्ये मावणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच.
मी तुमचा लेख १४० अक्षरांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article. बसलं की. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

छोटा डॉन 09/05/2010 - 19:17
>>Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article. =)) =)) =)) जबर्‍या !!! घासकडवीसाहेब, जरा मराठीतली '१४० अक्षरे' येऊद्यात अशी विनंती कारण प्रस्तुत लेखकाचा लेख मराठीत आहे. ------ ( सरासरी १४० 'ओळीं'वाला) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by विनायक पाचलग

टारझन 09/05/2010 - 19:51
>> पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात? अगदी बरोबर आहे पाचलग साहेब ... :)

In reply to by विनायक पाचलग

मानले बुवा आपल्याला पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात?
बाझवला भांचोत भगत्या तुझ्या पुस्तकानी डोक्याची आई माई एक केली भाड्या. असले वांझोटे मैथुन करायला सांगत कोण रे तुला ? कोदा आले का हो सगळे मुद्दे ? प्रती, श्री. टारझन आता एक कोदा मिसळपावात असा फर्मास लेख येउन जाउ दे बॉ !! टार्‍याचा फॅन फॅनेश

श्रावण मोडक 09/05/2010 - 22:27
इफ यू कान्ट रेझिस्ट इट, एन्जॉय इट. 'साधना'ही हल्ली विनोद करत असतं. अर्थात, 'टाईम'ही करतंच म्हणा. मग त्यात थोडी भर तरुणाईनं टाकली तर बिघडलं कुठं. सो एन्जॉय इट गाईज... ;)

मनिष 10/05/2010 - 10:55
तो खरच लक्ष देण्याच्या लायकीचा माणूस आहे का?"अख्खा भारत" फॉलो करतो म्हणने धाडसाचेच नाही तर मुर्खपणाचे ठरेल...त्याची सध्या चलती आहे, ठीक आहे पण त्याची पुस्तके म्हणजे...असो! कुठल्या "क्रॉस सेक्शन" वर परिणाम होतो नक्की??? माझ्या बहुसंख्य मित्रांना चेतन भगत वाचतो/आवडतो सांगायला लाजच वाटते...त्यातल्या त्यात 'फाईव्ह पॉईन्ट समवन' जरा तरी ठीक होते, पण बाकी भिकार आहेत. अगदी चोप्रा/जोहर चित्रपटांइतकी प्रेडीक्टेबल आहेत..तेच ते सेक्स चे वर्णन, मसाला आणि..याक!! प्लीज सचिनसारखा ह्याला "आपला" म्हणू नका, जिवाचा तळतळाट होतो!!! मधे बाबा सहगल नावाचा एक गायक (?) होता, त्याचे ठंडा, ठंडा पानी (आणी इतर काही) व्हिडीओज खूप गाजले. तेंव्हा जर ट्वीटर, फेस्बुक असते तर त्याने ते खूपच छान वापरून घेतले असते, पण तो जे काही गायचा त्याला "प्रभावशाली" गायन म्हणने, असेच मुर्खपणाचे ठरेल. बाकी राजेशचा जवाब भन्नाट!!! बहुतांशी छोटा डॉन शी सहमत. भारतात इंग्लिशमधे लिहिणारे खूप चांगले लेखक आहेत... अमिताव घोष वाचलय का? किंवा.....जाऊ दे!!! As for Chetan Bhagat, let him write whatever he wants Who the f**k cares? He knows bloody well how to sell himself, but puhhhhhhhhhhlease; I am not buying it!!!!

>>Young India loves to hear you. मला म्हातारा झाल्यासारखं वाटतयं! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

चेतनचं लेखन वाचून मला मजा येते असं म्हणणं इथे पोलिटिकली इन्करेक्ट असेल कदाचित.. पण वैयक्तिक मत द्यायचं झालं तर मी चेतन भगतची चारापैकी तीन पुस्तके विकत घेऊन वाचली...( तिसरे नाही वाचले..) पण तरीही पश्चात्ताप वगैरे काहीही झाला नाही... उत्तम करमणूक आणि माफक प्रबोधन वगैरे झाले...पण नक्की "पैसा वसूल" असे वाटले... .... आता चेतन भगत राष्ट्र उभारणी , राष्ट्र चेतना, राष्ट्र जागरण करण्यासाठी मी लिहितो असे कुठे म्हणत असेल तर म्हणो बापडा.... त्यावर विश्वास ठेवून त्याला पत्र लिहायचे म्हणजे भाबडेपणा झाला, असे आमचे वैयक्तिक मत.... ________________________ बाकी अशी वाक्ये विशेष उल्लेखनीय वाटली... १आजचा तरुण ध्येयहीन झाला आहे.त्याला कसलीच इच्छा नाही, प्रयत्नातला आनंदच तो विसरला आहे ,त्याना हे सगळे कळाले पाहिजे आणि ते फक्त तुच सांगु शकतोस. २.तु एखादी चिरंतन कथा सांगु शकशील कारे ? आज आम्ही तुझ्या गोष्टी वाचतो, पण आठवडाभराने त्यातली पात्रेही लक्षात राह्त नाहीत .तरुणाना आवडणारे लिखाण म्हणजे बुक व्हॅल्यु नसलेले ४ दिवसात विसरले जाणारे लिखाण असा समज यामधुन होणार नाही का _________________________

कहाणी तर आवडली.. एक्स्प्रेस छान झालीय म्हणे... पण मूव्ही स्टाईल झालीय.... कादंबरी मूव्ही स्टाईल होणे म्हणजे नेमके वाईट काय हे स्पष्ट झाले तर बरे होईल.... ___________ आमच्या थोड्याफार कुवतीप्रमाणे कादंबरी चित्रपटाप्रमाणे डोळ्यापुढे उभी राहायला लागणे हे आम्ही तिचे यश मानतो बुवा... पाचलगांच्या मते चित्रपटलेखन म्हणजे काहीतरी हीन दर्जाचे आहे ( मूव्ही म्हणजे जाता जाता टाईमपास करणे आहे, आणि पुस्तक म्हणजे काहीतरी गंभीर आणि उदात्त आहे)....

आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का? ते तुझे हे पुस्तक्,सारे Tweet आणि TOI मधला लेखही भाषिक अस्मितेच्या वादात या नव्या पुस्तकाची पोळी भाजुन घ्यायचा प्रकार आहे?हा पण MBA चा भाग तर नाही ना? ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली... खूपच मजा आली....

In reply to by भडकमकर मास्तर

ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली...
मास्तर मी चुकुन "चेतनची आई" वाचले =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

जिप्सी 10/05/2010 - 10:42
पाचलग साहेब,लेख उत्तम आहे,पण काही प्रश्नसुद्धा आहेत. चेतन भगत सारख्यांची पुस्तके एवढ्या सीरियस्ली घ्यायची गरजच काय? अगदी आपण फॅन असलो तरीही. पुण्यात मुंबईत आहेत पण आमच्या कोल्हापुरात सांगलीत चेतन भागात आवर्जून वाचणारे लोक किती आहेत? अहो सगळ्याच खाण्यान पोट भरायच नसत काही काही गोष्टींचा जाता जाता जरा बकणा मारायचा ,तेवढीच जरा चव बदलायला. पीझझा बर्गर पोट भरायला एखाद्या दिवशी ठीक आहे, पण रोज भाकरीभाजीच पाहिजे. जो नियम खाण्याचा तोच वाचनाचा . पोट भरीसाठी आजूबाजूला भरपूर पीक आहे चिंता कशाला ? चेतन भागात वाचून देशात किंवा साहित्य विश्वात वैचारिक क्रांती होईल हि अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे.

In reply to by जिप्सी

मनिष 10/05/2010 - 11:06
@जिप्सी - आपला इतिहास अंमळ कच्चा दिसतोय! ;) साधना-फेम उदयोन्मुख, प्रतिभाशाली लेखक तथा रंगकर्मी विनायक पाचलग हेच मराठी आंतरजालावरील सुप्रसिध्द "कोदा" तथा - कोल्हापुरी दादा आहेत. त्यांचा (आयआयटीत जाईपर्यंत) मुक्काम कोल्हापुरलाच की वो! त्यांच्या साहित्यसाधनेत व्यत्यय येणार नसेल तेंव्हा त्यांची भेट घ्याच, असा आमचा (म्हणजे माझाच, अंगात डान्या संचारला की होते असे, आदरार्थी बहुवचन स्वतःसाठी) आग्रह आहे!

अजिबात इंग्रजी न वाचणार्‍यांनी सवय म्हणून चेतन भगतची पुस्तके जरूर वाचावीत. 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचलं, ही चूक झाली हे मान्य करते. 'हॅलो' नावाचा पिक्चर ('वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर'वर आधारीत) पाहिला यापुढे चेतन भगतचं नाव पाहिलं की डोळे मिटून झोप काढते. कथाच वाचायच्या असतील तर मग चेतन भगतपेक्षाही अनेक चांगले भारतीय कथालेखक आहेतच ... वर मनीषने अमिताव घोष यांचा उल्लेख केला आहेच. मुद्दाम होऊन चेतन भगतची पुस्तकं वाचावीत असं काहीही खास त्याच्याकडे नाही. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता 11/05/2010 - 04:31
मी त्याची चारही पुस्तके वाचलीत. कॉल सेंटर आणि टू स्टेट्स अजीबात आवडले नाही. पण फाइव्ह पॉईंट समवन, आणि थ्री मिस्टेक्स मला खूप आवडले. बर्‍याच तरुणांना/तरुणींना चेतन भगत आवडतो, असे कळले. मलाही त्याचे लेखन आवडते. पाचलगांनी चेतन भगतचा आदर्श समोर ठेवून काहीतरी करावे, असा माझा त्यांना वडीलकीचा सल्ला आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विंजिनेर 10/05/2010 - 11:15
चालायचंच... पाचलगः अहो देशांत आणि परदेशात हजारो (ललित)पुस्तके बाजारात येत असतात. सगळ्याच लेखकांनी वाचकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या तर बकवास लेखक म्हणून आम्ही शिव्या द्यायच्या तरी कुणाला? पैसे वाया गेले म्हणून रडायचं तरी कुणाच्या नावावर? चेतनचे त्यासाठी तरी किमान कौतूक केले पाहिजे ना! फाईव्ह पाईंट समवन ठिक होते. लोणी+आलू पराठ्यांचं वर्णन आणि शेवटचं हिरोचं आणि हिरविणीचं हॅप्पी एंडिंग आपल्याला तरी आवडलं बुवा.. तुम्ही जेम्स हॅडली चेस वाचायचा का हो? (मुखपृष्ठासकट ;)) बाकी तुमची साधनेत लेखन करण्याची वृत्ती मात्र खरंच कौतुकास्पद आहे(पुढे जाऊन बराक ओबामाला पत्र लिहू नका म्हणजे झालं ;) ). लगे रहो...

जिप्सी 10/05/2010 - 11:33
मनीष साहेब माहितीबद्दल धन्यवाद ! पण आमचा इतिहास कच्चा कसा काय ? आम्ही आमच्या प्रतिसादात इतिहास कुठ काढलाच नव्हता ! असो ! तरी जरा वेळात वेळ काढून खुलासा करावा हि विनंती. (इतिहासच नव्हे सर्वच विषयात अंमळ नाही पूर्णच कच्चा असलेला) जिप्सी यशोधन जोशी

In reply to by जिप्सी

मनिष 10/05/2010 - 11:50
अहो जरा ह.घ्या. इतिहास म्हणजे मराठी आंतरजालिय इतिहास...एक दैदिप्यमान पर्व निबंदकार कोदा तथा श्री. रा.रा. विनायकराव पाचलगसाहेब ह्यांच्या नावावर आहे. लोकप्रिय श्री. रा.रा. 'बळेच टरउडवी' तथा 'टारझन' ह्यांनी त्यांच्यावर बरेच पोवाडेवजा लेखही रचले आहेत. आपणही जरा वेळात वेळ काढून थोडे खोदकाम करून इतिहासाचा लुत्फ उठवावा ही विनंती! ;)

Dhananjay Borgaonkar 10/05/2010 - 12:16
मात्र १ मी नक्की मानतो की 'एअरपोर्टच्या वेटिंग लाऊंजमध्ये, व्हॉल्होमध्ये, सीसीडी/बरिश्ता मध्ये' वगैरे उगाच उघडुन बसायला ही पुस्तके छान वाटतात असे दिसते, डॉनशी सहमत. आजकाल बरीच मंडळी बाबा भगतची पुस्तक वाचताना आढळतात सीसीडी मधे वगैरे. यातली बरीच मंडळी निव्वळ शोसाठी पुस्तक उघडुन बसतात. टाईमपास साठी ही पुस्तक बरी आहेत्.त्याचा एवढा कसला विचार करायचा. काथ्याकुट करण्याईतका काही तो महान लेखक वगैरे नाही. त्याला entertainment business चांगलाच ठाऊक आहे.

नितिन थत्ते 10/05/2010 - 12:31
बहुधा त्याचं दुसरं पुस्तक बोअर होत असावं. मी वन नाईट आधी वाचलं ते आवडलं होतं. नंतर फाइव्ह पॉइंट वाचलं ते नाही आवडलं. (पूर्ण वाचू शकलो नाही =)) ) नितिन थत्ते

मैत्र 10/05/2010 - 12:34
मधली पुस्तकं बकवास होती... विशेषतः कॉलसेंटर आणि त्यातला क्लायमॅक्स... पण २ स्टेटस हे नक्कीच बरंच बरं आहे. मसाला भरला आहे वगैरे साठी आधीची फार मार खातील. मूळात ही त्याची स्वतःची गोष्ट. आता त्याने नेहमी प्रमाणे सुपर शेवट करून तो वाट्टेल ते घडवून आणतो वगैरे केलं आहे. पण मुळातली संकल्पना, दोघांचे अनुभव ... काही वाईट नाही. विनायक... - या पुस्तकाबद्दल या अनुभवातून गेलेल्यांना विचारून पहा (२ स्टेटस लग्न केलेल्या). तुमच्या लेखाच्या पेक्षा बर्‍याच वेगळ्या प्रतिक्रिया मिळतील. आणि त्याचं मार्केटिंग काहिही असलं तरी आय आय टी च्या पहिल्या पुस्तकाशिवाय फार काही चांगलं घडलं नाहीये. तेही काही ग्रेट नव्हतं.. पण वेगळं / पाथ ब्रेकिंग होतं हे नक्कि. तुमच्या लेखातून चेतन तू एक ग्रेट माणूस आहेस... मग हे असलं टुकार मनमोहन देसाईच्या पिक्चर सारखं का लिहिलंस असा प्रश्न करताय असं वाटतं... चेतन तेवढा ग्रेट नसावा लेखक म्हणून ( त्याचं आय आय टी पवई / आय आय एम अहमदाबाद सोडता) अवांतरः साधना फारच समाज वादी झालेलं दिसतंय... हा काय भांडवलशाही समाजवाद काय ? चेतन वगैरे... राजा शिरगुप्पे ते थेट चेतन भगत !

विनायक, मला चेतन भगत आवडत नाही, वाचायची इच्छापण नाही. एक कुठले तरी वाचले होते... अगदीच दुसर्म काहीच नव्हतं करायला म्हणून शेवटापर्यंत पोचलो होत. तेवढीच एक चूक झालीय आत्तापर्यंत. पण, हा लेखही नाही आवडला. (आधी वाचला होताच.) ... पण मिपावर परत आल्याबद्दल नक्कीच स्वागत. तुला अजून बरेच काही वाचायचे आहे, लिहायचे आहे... तेवढं जमव बाबा. बाकी तुझ्या धडपडींबद्दल कौतुक आहेच. बिपिन कार्यकर्ते

वाहीदा 10/05/2010 - 14:34
तु एक गोष्ट नोटीस केलीस का त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या नावात अंक असतोच असतो ... Have u Noticed , Each Of his Book title has a number Five Point Someone , One Night @ the Call Center, The 3 Mistakes of my life (BIG MISTAKE indeed ;-) ) 2 States - The Story Of My Marriage यात अंक मात्र राहीला आता अंकाच्या नावाने नविन पुस्तक बाजारात नाही आले तर बघा ;-) असे खास काही नाही वाटले त्याच्या बाबतित पण his books are selling like hot cakes हे मात्र खरे :-) ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

अस्मी 10/05/2010 - 16:02
राईट...आणि एक त्याच्या सगळ्या पुस्तकांच्या हीरोंची नावं ही कृष्णाची आहेत Five Point Someone : हरी One Night @ the Call Center : श्याम The 3 Mistakes of my life : गोविंद 2 States : क्रिश - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* ओळखेल कुणीतरी मला माझ्यापेक्षा जास्त.. स्वतः सूर्याला तरी कुठे दिसतो सूर्यास्त

In reply to by वाहीदा

नितिन थत्ते 10/05/2010 - 17:52
>>असे खास काही नाही वाटले त्याच्या बाबतित पण his books are selling like hot cakes हे मात्र खरे हा हा हा. हल्ली १०० रुपयाच्या आत येवढी जाड पुस्तके मिळत नाहीत. याची मिळतात. म्हणून असेल. नितिन थत्ते

वैदातै.. लै भारी निरिक्षण ! ~X( बाकी चेतन भगत या माणसाचं लेखन आपल्यालाही नाय आवडत. खुप जणांनी सांगितलं म्हणुन फाईव्ह पॉईंट... वाचलं अर्धवट. सोपं इंग्रजी एवढी एकच बाब आपल्याला आवडली ;-) (नायतं आमाले कळ्ळंच नस्तं ना ;-) ) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मित्रानो , मनापासुन आभार .... तुम्हा सार्‍यांच्या मत मतांतराना वैयक्तीक रित्या सविस्तर प्रतिसाद देणे मला शक्य नाही.. माफी असावी.. पण या निमित्ताने या विषयावर चर्चा तरी झाली , माझ्या मते ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे... धन्यवाद सार्‍यांचे.. बाकी माझे मुद्दे मी काही प्रतिसादातुन आणि मुळ लेखातुन मांडले आहेतच... येते काही दिवस मी आउट ऑफ स्टेशन आहे ,आणि नेट पासून दुर असीन .. तेव्हा सर्व प्रतिसाद दिलेल्यांचे आणि भविष्यात देणार्‍यांचे मनापासुन आभार विनायक

वेताळ 10/05/2010 - 17:18
चेतन भगत बद्दल पहिला काही माहिती नव्हती ती माहिती तुझ्या ह्या लेखामुळे मिळाली. लेखाचे शिर्षक चुकुन मी चेतन भगत चे अनावृत्त चित्र असे वाचले. बहुधा दृष्टीदोषामुळे असे झाले असावे.इंग्रजी एक पुस्तक वाचावे म्हटले तर ते पुर्ण करायला १ वर्षे लागायचे. त्यापेक्षा तुच त्याच्या एका एका पुस्तकाचा परिचय इथे करुन दे बाबा. असो तुला १२ वीचे पेपर कसे गेले? येते काही दिवस मी आउट ऑफ स्टेशन आहे ,आणि नेट पासून दुर असीन .. का बाबा कुठे जंगलात ट्रेकला निघाला आहेस कि काय? वेताळ

ज्ञानेश... 10/05/2010 - 17:36
'कोदा' या (टोपण) नावाची निर्मितीकथा कोणी सांगेल का? की टारझनला खरड टाकावी लागेल? ;)

प्रशु 10/05/2010 - 20:05
चेतनचं 'थ्री मिस्टेक्स' तर अतिशय प्रचारकी आणी ओंगळवाण पुस्तक आहे. गुजराथेत मोदी विरोधी पुस्तक म्हणुन त्याचा चांगला ऊपयोग होऊ शकतो. अगदी कोंग्रेसी प्रचार पत्रिका आहे. बाकी तो काहि ग्रेट ब्रिट नाहि..... बाकि आमच्या गोनिदंची सर नाहि हो कोणाला....

घाटावरचे भट 11/05/2010 - 02:41
जनाब यह चेतन भगत तो बहुत ही घटिया कि़स्म का रायटर है.... आप उसकी कि़ताबें पढतेही क्यों हैं?
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे , ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती... याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता, त्यावर तुमचे मत जाणुन घ्यायला मी उत्सुक आहे , म्हणुन हाच लेख आज इथे देत आहे..

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

डावखुरा ·

अंमलबजावणी ही अत्यंत अवघड आहे पण अशक्य नाही. मतदार ओळखपत्रात होणारे गोंधळ यात होउ नयेत. ही योजनेत नागरिक प्रकल्पाचा लोड कसा हलका करु शकतो ही माहिती दिली तर उत्तम होईल प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

तिमा 08/05/2010 - 11:57
या कार्डात आता 'जात' घालणार आहेत म्हणे! म्हणजे यांना कधी जातिवाद संपवायचा नाहीच आहे, चालू द्या!!!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

डावखुरा 20/05/2010 - 16:35
तिरशिंगराव आपल्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन...... (यु.आय.डी.ए.आय. च्या बैठकीत महत्त्वपुर्ण निर्णय.) फेब्रुवारी २०११ पर्यत पहिल्या टप्प्याचे काम चालेल. त्यानंतर पुढील पाच वर्षात साठ कोटी क्रमांक जारी केले जातील, तसेच या क्रमांकासाठी माहीती गोळा करताना संबंधित व्यक्तीची वैयक्तिक माहिती,त्यांचे हाताचे-बोटांचे ठसे,तसेच डोळ्यांचे व बुबुळांचे संगणकाद्वारे पृथक्करणाचा तपशील.... आणि महत्वाचे या माहिती मध्ये जातीचा उल्लेख नसेल. हे स्पष्ट करण्यात आले आले. याअंतर्गत डेमोग्राफिक(लोकांची वैयक्तिक), बायोमेट्रिक (शारिरीक चिन्हांची)माहितीचे संकलन केले जाईल.. [संदर्भःसकाळ.१९मे.२०१०.मुखपृष्ठ] ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

अरुण मनोहर 08/05/2010 - 11:59
अत्यंत स्तुत्य प्रकल्प. हे आधीच व्हायला हवे होते. पण देर आये, दुरुस्त आये! कदाचित लेखात नीट माहिती दिली नसावी. पण काही मुलभुत प्रश्न उभे राहिले. कार्ड क्रमांक युनीक हवा. त्या माणसाची आयडेन्टिटी म्हणजे तो क्रमांक असला पाहिजे. मग असे काही फील्ड, जे बदलु शकतात, त्यांचा कार्ड क्रमांकात समावेश का बरे केला? >>># 0091 0011 0000 **** **** **** : भारतीय नागरीक * 0001 0212 0000 **** **** **** : अनिवासी भारतीय # : भारतीय यु.आय.डी. कार्ड धारक * : अनिवासी भारतीय [NRI] // : भारतातील परदेशी दुतावासात असलेल्या कर्मचार्‍यांसाठी = : परदेशी पर्यटक्/तात्पुरता भारतात आलेले */ : भारतीय उद्योगांत नोकरीत असलेल्या परकीयांसाठी जेव्हा ही माहिती बदलेल, तेव्हा नविन कार्ड घ्यायचे का? असे नको. कार्डवर "उंची" का बरे टाकली? जर लहानपणापासुनच कार्ड देणार आहेत, तर नक्कीच ती बदलत राहील. मग कार्डवर का टाकले? हा, असे बदलणारे फील्डस, जसे पत्ता वगैरे त्या व्यक्तीच्या रेकॉर्डमधे जरूर असावेत. पण कार्डवर का दाखवले आहेत?

चिरोटा 08/05/2010 - 12:40
असे काही फील्ड, जे बदलु शकतात, त्यांचा कार्ड क्रमांकात समावेश का बरे केला?
Date of expiry पण आहे.म्हणजे कार्ड ठराविक कालावधी पर्यत वैध असणारं. नंतर नविन कार्ड. नंबर तोच पण माहिती बदलू शकेल्.उंची,पत्ता,वास्तव्य वगैरे. (बर्‍याच आय.टी.कंपन्या/परदेशातले तंत्रज्ञ पण ह्या प्रकल्पात हात मारु पाहत आहेत्.फायदा म्हणून नाही.प्रकल्प यशस्वी झाला तर नाव व्हावे म्हणून.) भेंडी P = NP

समंजस 10/05/2010 - 13:42
छान उपयुक्त माहिती....धन्यवाद :) या प्रकल्पावर तशी नजर आधीपासूनच आहे :) आशा करतो की या प्रकल्पामुळे अपेक्षीत असलेले फायदे नक्कीच प्राप्त होतील.. आणि हा प्रकल्प फक्त एक वेळखाऊ/पैसेखाऊ प्रकल्प न राहता जनतेच्या उपयोगाचा सिद्ध होणार :) श्री निलेकणी साहेबांकडून अर्थातच अपेक्षा जास्त आहेत. आशा आहे की या प्रकल्पात कुठलाही राजकीय हस्तक्षेप ते चालवून घेणार नाहीत तसेच हा प्रकल्प ८०% पुर्णत्त्वास पोहोचेपर्यंत त्यांच्याच नेतृत्त्वा खाली राहील...

भारद्वाज 10/05/2010 - 16:24
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कालच घरी जनगणनावाले येवून गेले. - U.I.D.007

एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख वाचण्याची संधी "लालसा" यांनी दिली तीबद्दल ते नि:संशय अभिनंदनास पात्र आहेत. खरं सांगायचे म्हणजे मी गेली दोन दिवस हा लेख वाचत आहे, इतका तो माहितीपूर्ण आणि देशाच्या समाज जीवनामध्ये (शासकीय पातळीवर..) क्रांतिकारक बदल घडण्यासाठी कशा प्रकारचे कार्य त्या विभागामार्फत चालले आहे याची नीट कल्पना आली. खरोखर हिमालयासारखे हे काम असणार आहे आणि त्याची जी काही फळे चाखायला मिळतील ती निश्चीत्तच लाभदायक ठरतील यात शंका नाही. असे काही प्रकल्प भारत सरकार राबवीत आहे याची माहिती या लेखाद्वारे लेखकाने करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. (या विषयाचे... जसजसे हे कार्य आकाराला येत जाईल तसतसे त्याचे.... "अपडेट" मिळत राहण्यासाठी कोणत्या "लिन्क"ला जावे याची माहितीही द्यावी ही विनंती....) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

डावखुरा 12/05/2010 - 21:26
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... अनेक शंका आहेत...वाचकांच्या मनात त्या चे उत्तर सविस्तर देणार आहे...थोडा वेळ द्यावा ही विनंती. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

डावखुरा 12/05/2010 - 21:27
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... अनेक शंका आहेत...वाचकांच्या मनात त्या चे उत्तर सविस्तर देणार आहे...थोडा वेळ द्यावा ही विनंती. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

स्वप्निल.. 13/05/2010 - 00:30
अतिशय चांगला आहे यात शंकाच नाही .. आणि अंमलबजावणी अत्यंत अवघड असणार यातपण नाही .. तसच मतदान ओळखपत्र देतांना जो गोंधळ होतो जसे की नाव, गाव वगैरे ते सगळं .. तस होउ नये .. निलेकाणींकडुन खुप अपेक्षा आहेत पण सध्या जे लोक भारतीय नागरीक नाहीत पण खोट्या कागद्पत्राद्वारे भारतात राहतात आणि सुविधा मिळवतात .. त्यांना कसे ओळखणार ??

अंमलबजावणी ही अत्यंत अवघड आहे पण अशक्य नाही. मतदार ओळखपत्रात होणारे गोंधळ यात होउ नयेत. ही योजनेत नागरिक प्रकल्पाचा लोड कसा हलका करु शकतो ही माहिती दिली तर उत्तम होईल प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

तिमा 08/05/2010 - 11:57
या कार्डात आता 'जात' घालणार आहेत म्हणे! म्हणजे यांना कधी जातिवाद संपवायचा नाहीच आहे, चालू द्या!!!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

डावखुरा 20/05/2010 - 16:35
तिरशिंगराव आपल्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन...... (यु.आय.डी.ए.आय. च्या बैठकीत महत्त्वपुर्ण निर्णय.) फेब्रुवारी २०११ पर्यत पहिल्या टप्प्याचे काम चालेल. त्यानंतर पुढील पाच वर्षात साठ कोटी क्रमांक जारी केले जातील, तसेच या क्रमांकासाठी माहीती गोळा करताना संबंधित व्यक्तीची वैयक्तिक माहिती,त्यांचे हाताचे-बोटांचे ठसे,तसेच डोळ्यांचे व बुबुळांचे संगणकाद्वारे पृथक्करणाचा तपशील.... आणि महत्वाचे या माहिती मध्ये जातीचा उल्लेख नसेल. हे स्पष्ट करण्यात आले आले. याअंतर्गत डेमोग्राफिक(लोकांची वैयक्तिक), बायोमेट्रिक (शारिरीक चिन्हांची)माहितीचे संकलन केले जाईल.. [संदर्भःसकाळ.१९मे.२०१०.मुखपृष्ठ] ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

अरुण मनोहर 08/05/2010 - 11:59
अत्यंत स्तुत्य प्रकल्प. हे आधीच व्हायला हवे होते. पण देर आये, दुरुस्त आये! कदाचित लेखात नीट माहिती दिली नसावी. पण काही मुलभुत प्रश्न उभे राहिले. कार्ड क्रमांक युनीक हवा. त्या माणसाची आयडेन्टिटी म्हणजे तो क्रमांक असला पाहिजे. मग असे काही फील्ड, जे बदलु शकतात, त्यांचा कार्ड क्रमांकात समावेश का बरे केला? >>># 0091 0011 0000 **** **** **** : भारतीय नागरीक * 0001 0212 0000 **** **** **** : अनिवासी भारतीय # : भारतीय यु.आय.डी. कार्ड धारक * : अनिवासी भारतीय [NRI] // : भारतातील परदेशी दुतावासात असलेल्या कर्मचार्‍यांसाठी = : परदेशी पर्यटक्/तात्पुरता भारतात आलेले */ : भारतीय उद्योगांत नोकरीत असलेल्या परकीयांसाठी जेव्हा ही माहिती बदलेल, तेव्हा नविन कार्ड घ्यायचे का? असे नको. कार्डवर "उंची" का बरे टाकली? जर लहानपणापासुनच कार्ड देणार आहेत, तर नक्कीच ती बदलत राहील. मग कार्डवर का टाकले? हा, असे बदलणारे फील्डस, जसे पत्ता वगैरे त्या व्यक्तीच्या रेकॉर्डमधे जरूर असावेत. पण कार्डवर का दाखवले आहेत?

चिरोटा 08/05/2010 - 12:40
असे काही फील्ड, जे बदलु शकतात, त्यांचा कार्ड क्रमांकात समावेश का बरे केला?
Date of expiry पण आहे.म्हणजे कार्ड ठराविक कालावधी पर्यत वैध असणारं. नंतर नविन कार्ड. नंबर तोच पण माहिती बदलू शकेल्.उंची,पत्ता,वास्तव्य वगैरे. (बर्‍याच आय.टी.कंपन्या/परदेशातले तंत्रज्ञ पण ह्या प्रकल्पात हात मारु पाहत आहेत्.फायदा म्हणून नाही.प्रकल्प यशस्वी झाला तर नाव व्हावे म्हणून.) भेंडी P = NP

समंजस 10/05/2010 - 13:42
छान उपयुक्त माहिती....धन्यवाद :) या प्रकल्पावर तशी नजर आधीपासूनच आहे :) आशा करतो की या प्रकल्पामुळे अपेक्षीत असलेले फायदे नक्कीच प्राप्त होतील.. आणि हा प्रकल्प फक्त एक वेळखाऊ/पैसेखाऊ प्रकल्प न राहता जनतेच्या उपयोगाचा सिद्ध होणार :) श्री निलेकणी साहेबांकडून अर्थातच अपेक्षा जास्त आहेत. आशा आहे की या प्रकल्पात कुठलाही राजकीय हस्तक्षेप ते चालवून घेणार नाहीत तसेच हा प्रकल्प ८०% पुर्णत्त्वास पोहोचेपर्यंत त्यांच्याच नेतृत्त्वा खाली राहील...

भारद्वाज 10/05/2010 - 16:24
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कालच घरी जनगणनावाले येवून गेले. - U.I.D.007

एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख वाचण्याची संधी "लालसा" यांनी दिली तीबद्दल ते नि:संशय अभिनंदनास पात्र आहेत. खरं सांगायचे म्हणजे मी गेली दोन दिवस हा लेख वाचत आहे, इतका तो माहितीपूर्ण आणि देशाच्या समाज जीवनामध्ये (शासकीय पातळीवर..) क्रांतिकारक बदल घडण्यासाठी कशा प्रकारचे कार्य त्या विभागामार्फत चालले आहे याची नीट कल्पना आली. खरोखर हिमालयासारखे हे काम असणार आहे आणि त्याची जी काही फळे चाखायला मिळतील ती निश्चीत्तच लाभदायक ठरतील यात शंका नाही. असे काही प्रकल्प भारत सरकार राबवीत आहे याची माहिती या लेखाद्वारे लेखकाने करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. (या विषयाचे... जसजसे हे कार्य आकाराला येत जाईल तसतसे त्याचे.... "अपडेट" मिळत राहण्यासाठी कोणत्या "लिन्क"ला जावे याची माहितीही द्यावी ही विनंती....) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

डावखुरा 12/05/2010 - 21:26
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... अनेक शंका आहेत...वाचकांच्या मनात त्या चे उत्तर सविस्तर देणार आहे...थोडा वेळ द्यावा ही विनंती. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

डावखुरा 12/05/2010 - 21:27
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... अनेक शंका आहेत...वाचकांच्या मनात त्या चे उत्तर सविस्तर देणार आहे...थोडा वेळ द्यावा ही विनंती. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

स्वप्निल.. 13/05/2010 - 00:30
अतिशय चांगला आहे यात शंकाच नाही .. आणि अंमलबजावणी अत्यंत अवघड असणार यातपण नाही .. तसच मतदान ओळखपत्र देतांना जो गोंधळ होतो जसे की नाव, गाव वगैरे ते सगळं .. तस होउ नये .. निलेकाणींकडुन खुप अपेक्षा आहेत पण सध्या जे लोक भारतीय नागरीक नाहीत पण खोट्या कागद्पत्राद्वारे भारतात राहतात आणि सुविधा मिळवतात .. त्यांना कसे ओळखणार ??
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

आण्णा पळसुल्यासोबत पैज हारलो.. :)

विसोबा खेचर ·

तात्या, परस्पर पंचवीस रुपये देऊन टाकायचे. एक तर म्याच हरल्यामुळे झोप येईना. त्याच्यात तुमचा धागा म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटलं...! :( च्यायला, आज मुंबैची सुरुवात लैच पुचकी झाली. १६८ काय अवघड नव्हते. त्या पोलार्डला लवकर पाठवायचं तर त्या भज्जीला पाठवलं ! हूट साला, आपला दिवसच नव्हता आज...! :( -दिलीप बिरुटे [मुंबईचा पराभवाने नाराज झालेला]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 26/04/2010 - 00:51
त्या पोलार्डला लवकर पाठवायचं तर त्या भज्जीला पाठवलं
तेच तर आण्णा पळसुल्याही म्हणतो की हा सगळा सट्ट्याचा परिणाम आहे.. मुंबै इंडियन्सवाल्यांना हारण्याकरता पोत्यानं पैसे दिले म्हणतात.. बरं आण्णा पळसुल्याला खोडूनही काढता येत नाही कारण मुळातच हे सामने म्हणजे बड्या लोकांचं केवळ सट्ट्याचं साधन.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 26/04/2010 - 01:18
पोलार्ड ला थोडा अजुन लेट पाठवायला हवा होता हे माझं प्रांजळ मत आहे :) बाकी जहिर खान चं कॅचिंग स्किल क्या केहने :) कोण ते दोघे जणे ... कॅच सोडला म्हणुन टिका होते आहे. पण त्यांनी स्वत:ला इंज्युर्ड होण्यापासुन वाचवलं .. किती ही समजदारी :)

In reply to by विसोबा खेचर

समंजस 26/04/2010 - 11:24
कारण मुळातच हे सामने म्हणजे बड्या लोकांचं केवळ सट्ट्याचं साधन.. तात्या बाकी हे खरं आहे.......:) काही दशकांआधी धनाढय लोकांचं मनोरजंनाचं आणि सट्ट्याचं साधन हे महालक्ष्मी रेसकोर्स वर होत असलेल्या घोडयांच्या शर्यती होत्या त्यांची जागा आता आइपीएल ने घेतलेली दिसतेय.....:) काळ बदलला तसा खेळ प्रकार बदलला पण मुळ कारण मात्र तेच आहे :>

टारझन 26/04/2010 - 01:15
हाहाहाहा ... चेन्नईचा जेवढा स्कोर झाला तेवढाही झाला नसता. सुरुवातीपासुनंच सगळा ड्रामा चालु असलेलं दिसत होतं =)) पैशाचा गमजा आहे सारा :) बाकी तात्या २५ रुपये हरल्यामुळे २ मिनीटं शांतता पाळुन शोक व्यक्त करतो -टारझन इकडे भेळ , तिकडे खेळ

संदिप शेलार 26/04/2010 - 01:32
मिसळपाव म्हणजे तुमचा ब्लॉग नव्हे. हे असले धागे काढायला तुमच्या ब्लॉगचा वापर करा. खरडवही आणि खरडफळ्याच्या सोयी असताना ही गप्पा मारण्यासाठी एक धागा काढायची काही आवश्यकता नव्हती असे वाटते. -संदिप शेलार

In reply to by संदिप शेलार

विसोबा खेचर 26/04/2010 - 01:51
मिसळपाव म्हणजे तुमचा ब्लॉग नव्हे.
कल्पना आहे मला. हा माझां ब्लॊग नसून हे माझं संकेतस्थळ आहे! ब्लॊग आणि संकेतस्थळामधील फरक मी जाणतो..!
हे असले धागे काढायला तुमच्या ब्लॉगचा वापर करा.
आम्ही कुणाचीही हुकूमवजा भाषा जुमानत नाही.. विनंती केली असतीत तर एक वेळ विचार केला असता!
खरडवही आणि खरडफळ्याच्या सोयी असताना ही गप्पा मारण्यासाठी एक धागा काढायची काही आवश्यकता नव्हती असे वाटते.
केवळ गप्पा मारण्याकरता नव्हे. या धाग्यात आजच्या सामन्याविषयी चर्चा, आयपीएल मधील सट्ट्याचे अर्थकारण इत्यादी गोष्टींवर चर्चा व्हावी असे वाटते.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हुप्प्या 27/04/2010 - 01:55
तुमच्यासारख्या लोकांची मनोगते वाचायला मिळते हे मिसळपाववरचे एक आकर्षण आहे. तुम्ही मस्त लिहित र्‍हावा. उगाच कुणाचे टीका ताशेरे मनावर घेऊ नका. आमच्या सारखे तुमचे लिखाण आवडीने वाचणारे अनेक आहेत याची खात्री आहे. असो.

डावखुरा 26/04/2010 - 02:33
तात्या... कोण पैशासाठी खरंच हरायला तयार होईल का? मी आज फायनल म्हणुन आय.पी.एल.चा साम्ना पहिल्यांदा पुर्ण पाहिला.. पण सचिनने उडवलेला झेल...??????? अभि..नायर ची प्लेट करताच पळ्ण्याची घाई.... आनि पोलार्ड चा (घसर्लेला) क्रमांक ??????????????????????????????? "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

सुचेल तसं 26/04/2010 - 02:51
खेळात हार-जीत होत राहते. तेंडुलकर पैसे खाईल असे मला स्वप्नातसुद्धा वाटत नाही. त्याची काय इच्छा नव्हती आयपीएल जिंकायची? कदाचित शेवटची आयपील असेल त्याची. दुसरी ज्याची बॅटिंग असणार होती त्याचे हरायचे चान्सेस नक्कीच जास्त होते. मुंबईचंच रेकॉर्ड पहा ना. त्यांनी जास्ती सामने प्रथम फलंदाजी करून जिंकल्या आहेत. उपांत्यफेरीत देखील चेन्नईच्या १५० पण धावा नव्हत्या झाल्या, पण त्यांनी डेक्कन चार्जर्सला किती स्वस्तात गुंडाळले. ह्या आयपीलमधे तर चिक्कार कॅच सुटले, ह्याचा अर्थ ते खेळाडूंनी मुद्दाम सोडले असे अजिबात नाही. कधी कधी दबावाखाली, अति-उत्साहाच्या भरात, अंदाज चुकल्याने कॅच सुटतात. बॅटिंग ऑर्डरचं म्हणाल तर ऐनवेळी संघ व्यवस्थापनाला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. हरभजननी एक मॅच बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिलीये. चेन्नईचे हार्दिक अभिनंदन आणि मुंबईचे खूप खूप आभार. त्यांनी ह्या (आणि मागच्या) आयपीलला नितांतसुंदर खेळ करून सर्वांची मने जिंकल्याबद्दल!!! पोलार्ड, तिवारी आणि रायडू आपले आवडते खेळाडू आहेत आता :-) वाईट फक्त ऐवढ्यासाठीच वाटतं की सचिननी हा आयपील कप उंचवावा आणि आपण ते डोळे भरून पहावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती. असो...

In reply to by सुचेल तसं

मेघवेडा 26/04/2010 - 03:25
अगदी मनातलं बोललात.. इतकंच म्हणतो सध्या.. वेळ आल्यास पाडीनच प्रतिसाद एम्बीज् मध्ये!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by सुचेल तसं

विसोबा खेचर 26/04/2010 - 08:14
तेंडुलकर पैसे खाईल असे मला स्वप्नातसुद्धा वाटत नाही.
नक्कीच नाही.. परंतु ऐनवेळेला तो खेळला नाही की साला या आण्णा पळसुल्यासारख्यांचं फावतं! आणि कालचा सामना मुंबैचा संघ अगदीच सामान्य रितीने हारला.. टफ फाईट तरी द्यायला हवी होती.. पण तसं काही न होता ते मुद्दाम हारत आहेत हे सरळ सरळ दिसत होतं..

In reply to by विसोबा खेचर

चक्रमकैलास 27/04/2010 - 13:21
त्याने आउट होण्याआधी ४८ रन काढल्या ना..आता प्रत्येक सामन्यात त्याने ८०-९० रन काढल्या पाहिजेत ही अवास्तव अपेक्षा आहे.. खेचर कुठला... :> --नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

In reply to by सुचेल तसं

अस्मी 26/04/2010 - 10:32
अगदी सहमत. चेन्नईने चांगला खेळ केला, धोनीने सही कॅप्टनशिप केली, रैना मस्त खेळला :) चेन्नईला फेअर प्ले अवॉर्डही मिळालं :) शांतपणे (without sledging) खेळूनही मॅच जिंकता येते हे कॅप्टन कूलने सिद्ध केलं. चेन्नईचे हार्दिक अभिनंदन :) - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

रेवती 26/04/2010 - 06:09
मुंबै टिमच्या घरी रक्कम पोहोचती झाली असेल कि नाही अशी शंका आहे. त्यांना (क्रिकेटवाल्यांना) तसेही रग्गड पैसे मिळत असतात. मला अजूनही ते वेगवेगळ्या देशाच्या खेळाडूंचं एका टिममध्ये येउन खेळणं फारसं पचनी पडलेलं नाही. कोणतेही दोन (वेगळे) देश मैदानावर शत्रू असावेत तसे खेळताना बघण्याची सवय इतकी वर्षे झालीये..... बाकी ते २५ रू. हरल्याचं काय वाईट वाटून घेता.......समजा त्यांनी एखाद्या मैफिलीच्या तिकिटाची पैज लावली असती तर जास्त खर्च आला असता. (हलके घ्या.) रेवती

आमचे काही मित्र आपली टिम आपली टिम करत मुंबईच्या नावाने चांगभलं करत होते. म्हटल आपली नाही तुमची टिम म्हणा. ज्या टिमचे शेअर्स मला मिळतील तीच माझ्यासाठी आपली टिम. (पट्टीचा व्यापारी ) पुण्याचे पेशवे Phoenix

ऋषिकेश 26/04/2010 - 10:19
मागे उपक्रमावर म्हटल्याप्रमाणे आयपीएल भारतीय वॉटरगेट आहे... आता काय व किती समोर येते व येऊ दिले जाते ते बघायचे. जशी शेअर बाजारात करेक्शन प्रोसेस येते तशी सट्टेबाजारातली (एकमेकांची धुणी सार्वजनिक घाटावर धुणे ही) करेक्शन प्रोसेस समजावी काय? बाकी तात्या, तुमच्या २५ रु. बद्दल वाईट वाटले.. मुंबई "आपली" टिम नसून अंबानीची टिम आहे हे लक्षात घेतलेले बरे (पुढच्या आयपीएल्मधले पैसे वाचवण्यासाठी ;) ) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

जशी शेअर बाजारात करेक्शन प्रोसेस येते तशी सट्टेबाजारातली (एकमेकांची धुणी सार्वजनिक घाटावर धुणे ही) करेक्शन प्रोसेस समजावी काय? ही कन्सेप्ट जाम आवडली... __/\__

मुंबई जिंकली असती तर मिसळपाव सारख्या तामीळ साईट वर असाच एखादा लेख वाचायला मिळाला असता :-) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

निख्या, मिसळपाव मराठी साईट आहे हे ठावं नाही होय तुला. धाडस कसं होतं मिसळपावला तामीळ म्हणायचं. अरे खादाडीतल्या एखाद दुसर्‍या तामीळ नटीमुळे सारी साईट तामीळ होत नाही रे. कधी कळणार तुला? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मिसळपाव ही तामिळ साईत नाहिए.. तसे आम्हाला वाटतही नाही.. असो.. ह्या खुलाश्याबद्दल धन्यवाद म्हणणार्‍या सगळ्यांना धन्यवाद. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

समीरसूर 26/04/2010 - 15:03
मुंबई इंडियन्सच्या धक्कादायक पराभवामुळे सामना 'पूर्वनिर्णित' असण्याच्या संशयाला जन्म घेता आला आणि हा संशय अगदी वणवा पेटावा तसा सगळ्यांच्या मनात घोंघावू लागला केवळ ही एक गोष्ट विश्वासाला तडा देण्यास पुरेशी आहे. आयपीएलने भारतातल्या सगळ्या जनतेचा घोर अपमान आणि त्यांची फसवणूक केलेली आहे. हा ललित मोदी, तो केतन देसाई, ती सुमित्रा बॅनर्जी...सगळे कोट्यवधी रुपयांचा चट्टामट्टा करून आणखी काही मिळते आहे का म्हणून जीभ बाहेर काढून फिरणारे कोल्हे आहेत. त्या केतन देसाईकडे म्हणे १.५ टन सोने सापडले. अबब!! अरे हा काय मरतांना सोन्याच्या चितेवर जळून अनंतात विलीन होण्याच्या प्रयत्नात होता की काय? ती सुमित्रा बॅनर्जी नवर्‍याला पाठवून दीड-दोन कोटींची लाच पचवण्याच्या बेतात होती. यांची हाव तरी किती? आयपीएल मध्ये कितीतरी हजार कोटी रुपयांचा चट्टामट्टा करून बसलेली मंडळी नक्की असणार. ही मंडळी जेवतांना देखील नोटांच्या पुंगळ्या करून खातात की काय देवाला माहित. बीसीसीआयच्या अगदी शिपायाला देखील ललित मोदी काय करतोय हे माहित असणार आणि बाकी मोठ्या मोठ्या धेंडांना माहित नसणार हे शक्यच नाही. त्यांना प्रत्येकाला १००-२०० कोटी मिळाल्यावर कोणी कशाला काही बोलेल? या सगळ्या प्रकारात भारतातली जनता किती मूर्ख आणि बिनडोक आहे हे सिद्ध झाले. अत्यंत पद्धतशीरपणे बसवलेल्या या सामन्यांच्या नाटकांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक सामना स्क्रिप्ट लिहून बसवावा तसा बसवलेला असतांना त्या नाटकी सामन्यांमध्ये काय अर्थ होता? रणजी, दुलीप वगैरे जिथे खेळाडूंचा कस लागतो, जिथे खरे क्रिकेट जोपासले जाते तिथे आपले लोकं जात नाहीत पण जिथे चिअरलीडर्स नाचतात, जिथे भपका दिसतो, जिथे बॉलीवूडची माकडे नाचतात तिथे स्वतःचे माकड करून घ्यायला आपली मूर्ख जनता अगदी जीवाचे रान करून जाते यात दोष लोकांचा आहे, ललित मोदी किंवा घोटाळे करणार्‍यांचा अजिबात नाही!!! आयपीएल ४ होऊच नये अशी इच्छा आणि झालेच तर प्रेक्षकांनी पाठ फिरवून लोकांच्या जीवावर त्यांच्याच भावनांना फसवून कोट्यवधींच्या राशींवर लोळणार्‍यांचे, अश्लील पार्ट्या करणार्‍या बाजारबुणग्यांचे कोट्यवधींचे नुकसान व्हावे ही प्रार्थना! --समीर

सामना खूप विनोदी झाला.. हेडनची बॅटिंग विनोदी होती... एक ओव्हर आधी क्षेत्ररक्षकांच्या नावाने ठणाणा करणार्‍या झहीरने कॅच टाकल्यावर त्याचा झालेला चेहरा विनोदी होता.. सचिन आणि अभिषेक नायर यांनी इतके बॉल खाल्ले आणि आवश्यक वेगाने अजिबात रन्स केले नाहीत, मग कीपरच्या रीचमध्ये बॉल ढकलून अभिषेकचं धावणं विनोदी होतं.... भज्जीसुद्धा धम्माल विनोदी डिफेन्स दाखवत आउट झाला.. पोलार्डला स्ट्राईक देण्यासाठी रायडू स्वतःची कुर्बानी द्यायला मोठ्या मुश्किलीनं तयार झाला, हे दृश्य महाविनोदी होतं... शिवाय मोदींनी प्रेझेन्टेशन पार्टीत स्वतः एक भाषण ठिकायची हौस पुरी केली तीसुद्धा विनोदी होती... एकूण खूप मजा आली..... सगळ्यांनी खूप पैशे कमावले....

भारद्वाज 26/04/2010 - 18:13
पोलार्डला स्ट्राईक देण्यासाठी रायडू स्वतःची कुर्बानी द्यायला मोठ्या मुश्किलीनं तयार झाला, हे दृश्य महाविनोदी होतं...
१००% सहमत - यावेळी घरीच मॅच पाहणारा सचिनप्रेमी

देवदत्त 26/04/2010 - 22:54
=)) माझं बरंय, सामन्याच्या वेळात चित्रपट (हिंदी पूर्ण, मराठी अर्धा) पाहून मी माझा आणि घरच्यांचा वेळ सत्कारणी लावला. ;)

टुकुल 26/04/2010 - 23:00
तात्या, तुम्हीपण, पैज लावायची तर चेन्नई वर तरी लावायची, म्हणजे मुंबई जिंकली असती (स्वः अनुभवावर हे लिहित आहे) :-). --टुकुल

तात्याच्या २५ रु.सारखे योगायोगाने आम्हीही २५ डॉलर हरलो आहोत. आमच्या हापिसातला तंबी मॅच पाहतानाच चेकाळून उड्या मारत असणार. आज आला नाहिए उद्या आल्या आल्या येईल पैसे मागायला. पोलार्ड ला स्पिन वर खेळता येत नाही म्हणून त्याला शेवटी पाठवतात. त्यामुळे प्लान नुसार त्याला शेवटीच पाठवले . ज्यांना येते स्पिनवर खेळायला ते खेळले नाहीत व सचिनही काही अंशी जबाबदार आहे. फारच संथ सुरुवात व फेकलेला झेल.

In reply to by इंटरनेटस्नेही

शुचि 27/04/2010 - 01:05
+१ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

तात्या, परस्पर पंचवीस रुपये देऊन टाकायचे. एक तर म्याच हरल्यामुळे झोप येईना. त्याच्यात तुमचा धागा म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटलं...! :( च्यायला, आज मुंबैची सुरुवात लैच पुचकी झाली. १६८ काय अवघड नव्हते. त्या पोलार्डला लवकर पाठवायचं तर त्या भज्जीला पाठवलं ! हूट साला, आपला दिवसच नव्हता आज...! :( -दिलीप बिरुटे [मुंबईचा पराभवाने नाराज झालेला]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 26/04/2010 - 00:51
त्या पोलार्डला लवकर पाठवायचं तर त्या भज्जीला पाठवलं
तेच तर आण्णा पळसुल्याही म्हणतो की हा सगळा सट्ट्याचा परिणाम आहे.. मुंबै इंडियन्सवाल्यांना हारण्याकरता पोत्यानं पैसे दिले म्हणतात.. बरं आण्णा पळसुल्याला खोडूनही काढता येत नाही कारण मुळातच हे सामने म्हणजे बड्या लोकांचं केवळ सट्ट्याचं साधन.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 26/04/2010 - 01:18
पोलार्ड ला थोडा अजुन लेट पाठवायला हवा होता हे माझं प्रांजळ मत आहे :) बाकी जहिर खान चं कॅचिंग स्किल क्या केहने :) कोण ते दोघे जणे ... कॅच सोडला म्हणुन टिका होते आहे. पण त्यांनी स्वत:ला इंज्युर्ड होण्यापासुन वाचवलं .. किती ही समजदारी :)

In reply to by विसोबा खेचर

समंजस 26/04/2010 - 11:24
कारण मुळातच हे सामने म्हणजे बड्या लोकांचं केवळ सट्ट्याचं साधन.. तात्या बाकी हे खरं आहे.......:) काही दशकांआधी धनाढय लोकांचं मनोरजंनाचं आणि सट्ट्याचं साधन हे महालक्ष्मी रेसकोर्स वर होत असलेल्या घोडयांच्या शर्यती होत्या त्यांची जागा आता आइपीएल ने घेतलेली दिसतेय.....:) काळ बदलला तसा खेळ प्रकार बदलला पण मुळ कारण मात्र तेच आहे :>

टारझन 26/04/2010 - 01:15
हाहाहाहा ... चेन्नईचा जेवढा स्कोर झाला तेवढाही झाला नसता. सुरुवातीपासुनंच सगळा ड्रामा चालु असलेलं दिसत होतं =)) पैशाचा गमजा आहे सारा :) बाकी तात्या २५ रुपये हरल्यामुळे २ मिनीटं शांतता पाळुन शोक व्यक्त करतो -टारझन इकडे भेळ , तिकडे खेळ

संदिप शेलार 26/04/2010 - 01:32
मिसळपाव म्हणजे तुमचा ब्लॉग नव्हे. हे असले धागे काढायला तुमच्या ब्लॉगचा वापर करा. खरडवही आणि खरडफळ्याच्या सोयी असताना ही गप्पा मारण्यासाठी एक धागा काढायची काही आवश्यकता नव्हती असे वाटते. -संदिप शेलार

In reply to by संदिप शेलार

विसोबा खेचर 26/04/2010 - 01:51
मिसळपाव म्हणजे तुमचा ब्लॉग नव्हे.
कल्पना आहे मला. हा माझां ब्लॊग नसून हे माझं संकेतस्थळ आहे! ब्लॊग आणि संकेतस्थळामधील फरक मी जाणतो..!
हे असले धागे काढायला तुमच्या ब्लॉगचा वापर करा.
आम्ही कुणाचीही हुकूमवजा भाषा जुमानत नाही.. विनंती केली असतीत तर एक वेळ विचार केला असता!
खरडवही आणि खरडफळ्याच्या सोयी असताना ही गप्पा मारण्यासाठी एक धागा काढायची काही आवश्यकता नव्हती असे वाटते.
केवळ गप्पा मारण्याकरता नव्हे. या धाग्यात आजच्या सामन्याविषयी चर्चा, आयपीएल मधील सट्ट्याचे अर्थकारण इत्यादी गोष्टींवर चर्चा व्हावी असे वाटते.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हुप्प्या 27/04/2010 - 01:55
तुमच्यासारख्या लोकांची मनोगते वाचायला मिळते हे मिसळपाववरचे एक आकर्षण आहे. तुम्ही मस्त लिहित र्‍हावा. उगाच कुणाचे टीका ताशेरे मनावर घेऊ नका. आमच्या सारखे तुमचे लिखाण आवडीने वाचणारे अनेक आहेत याची खात्री आहे. असो.

डावखुरा 26/04/2010 - 02:33
तात्या... कोण पैशासाठी खरंच हरायला तयार होईल का? मी आज फायनल म्हणुन आय.पी.एल.चा साम्ना पहिल्यांदा पुर्ण पाहिला.. पण सचिनने उडवलेला झेल...??????? अभि..नायर ची प्लेट करताच पळ्ण्याची घाई.... आनि पोलार्ड चा (घसर्लेला) क्रमांक ??????????????????????????????? "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

सुचेल तसं 26/04/2010 - 02:51
खेळात हार-जीत होत राहते. तेंडुलकर पैसे खाईल असे मला स्वप्नातसुद्धा वाटत नाही. त्याची काय इच्छा नव्हती आयपीएल जिंकायची? कदाचित शेवटची आयपील असेल त्याची. दुसरी ज्याची बॅटिंग असणार होती त्याचे हरायचे चान्सेस नक्कीच जास्त होते. मुंबईचंच रेकॉर्ड पहा ना. त्यांनी जास्ती सामने प्रथम फलंदाजी करून जिंकल्या आहेत. उपांत्यफेरीत देखील चेन्नईच्या १५० पण धावा नव्हत्या झाल्या, पण त्यांनी डेक्कन चार्जर्सला किती स्वस्तात गुंडाळले. ह्या आयपीलमधे तर चिक्कार कॅच सुटले, ह्याचा अर्थ ते खेळाडूंनी मुद्दाम सोडले असे अजिबात नाही. कधी कधी दबावाखाली, अति-उत्साहाच्या भरात, अंदाज चुकल्याने कॅच सुटतात. बॅटिंग ऑर्डरचं म्हणाल तर ऐनवेळी संघ व्यवस्थापनाला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. हरभजननी एक मॅच बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिलीये. चेन्नईचे हार्दिक अभिनंदन आणि मुंबईचे खूप खूप आभार. त्यांनी ह्या (आणि मागच्या) आयपीलला नितांतसुंदर खेळ करून सर्वांची मने जिंकल्याबद्दल!!! पोलार्ड, तिवारी आणि रायडू आपले आवडते खेळाडू आहेत आता :-) वाईट फक्त ऐवढ्यासाठीच वाटतं की सचिननी हा आयपील कप उंचवावा आणि आपण ते डोळे भरून पहावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती. असो...

In reply to by सुचेल तसं

मेघवेडा 26/04/2010 - 03:25
अगदी मनातलं बोललात.. इतकंच म्हणतो सध्या.. वेळ आल्यास पाडीनच प्रतिसाद एम्बीज् मध्ये!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by सुचेल तसं

विसोबा खेचर 26/04/2010 - 08:14
तेंडुलकर पैसे खाईल असे मला स्वप्नातसुद्धा वाटत नाही.
नक्कीच नाही.. परंतु ऐनवेळेला तो खेळला नाही की साला या आण्णा पळसुल्यासारख्यांचं फावतं! आणि कालचा सामना मुंबैचा संघ अगदीच सामान्य रितीने हारला.. टफ फाईट तरी द्यायला हवी होती.. पण तसं काही न होता ते मुद्दाम हारत आहेत हे सरळ सरळ दिसत होतं..

In reply to by विसोबा खेचर

चक्रमकैलास 27/04/2010 - 13:21
त्याने आउट होण्याआधी ४८ रन काढल्या ना..आता प्रत्येक सामन्यात त्याने ८०-९० रन काढल्या पाहिजेत ही अवास्तव अपेक्षा आहे.. खेचर कुठला... :> --नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

In reply to by सुचेल तसं

अस्मी 26/04/2010 - 10:32
अगदी सहमत. चेन्नईने चांगला खेळ केला, धोनीने सही कॅप्टनशिप केली, रैना मस्त खेळला :) चेन्नईला फेअर प्ले अवॉर्डही मिळालं :) शांतपणे (without sledging) खेळूनही मॅच जिंकता येते हे कॅप्टन कूलने सिद्ध केलं. चेन्नईचे हार्दिक अभिनंदन :) - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

रेवती 26/04/2010 - 06:09
मुंबै टिमच्या घरी रक्कम पोहोचती झाली असेल कि नाही अशी शंका आहे. त्यांना (क्रिकेटवाल्यांना) तसेही रग्गड पैसे मिळत असतात. मला अजूनही ते वेगवेगळ्या देशाच्या खेळाडूंचं एका टिममध्ये येउन खेळणं फारसं पचनी पडलेलं नाही. कोणतेही दोन (वेगळे) देश मैदानावर शत्रू असावेत तसे खेळताना बघण्याची सवय इतकी वर्षे झालीये..... बाकी ते २५ रू. हरल्याचं काय वाईट वाटून घेता.......समजा त्यांनी एखाद्या मैफिलीच्या तिकिटाची पैज लावली असती तर जास्त खर्च आला असता. (हलके घ्या.) रेवती

आमचे काही मित्र आपली टिम आपली टिम करत मुंबईच्या नावाने चांगभलं करत होते. म्हटल आपली नाही तुमची टिम म्हणा. ज्या टिमचे शेअर्स मला मिळतील तीच माझ्यासाठी आपली टिम. (पट्टीचा व्यापारी ) पुण्याचे पेशवे Phoenix

ऋषिकेश 26/04/2010 - 10:19
मागे उपक्रमावर म्हटल्याप्रमाणे आयपीएल भारतीय वॉटरगेट आहे... आता काय व किती समोर येते व येऊ दिले जाते ते बघायचे. जशी शेअर बाजारात करेक्शन प्रोसेस येते तशी सट्टेबाजारातली (एकमेकांची धुणी सार्वजनिक घाटावर धुणे ही) करेक्शन प्रोसेस समजावी काय? बाकी तात्या, तुमच्या २५ रु. बद्दल वाईट वाटले.. मुंबई "आपली" टिम नसून अंबानीची टिम आहे हे लक्षात घेतलेले बरे (पुढच्या आयपीएल्मधले पैसे वाचवण्यासाठी ;) ) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

जशी शेअर बाजारात करेक्शन प्रोसेस येते तशी सट्टेबाजारातली (एकमेकांची धुणी सार्वजनिक घाटावर धुणे ही) करेक्शन प्रोसेस समजावी काय? ही कन्सेप्ट जाम आवडली... __/\__

मुंबई जिंकली असती तर मिसळपाव सारख्या तामीळ साईट वर असाच एखादा लेख वाचायला मिळाला असता :-) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

निख्या, मिसळपाव मराठी साईट आहे हे ठावं नाही होय तुला. धाडस कसं होतं मिसळपावला तामीळ म्हणायचं. अरे खादाडीतल्या एखाद दुसर्‍या तामीळ नटीमुळे सारी साईट तामीळ होत नाही रे. कधी कळणार तुला? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मिसळपाव ही तामिळ साईत नाहिए.. तसे आम्हाला वाटतही नाही.. असो.. ह्या खुलाश्याबद्दल धन्यवाद म्हणणार्‍या सगळ्यांना धन्यवाद. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

समीरसूर 26/04/2010 - 15:03
मुंबई इंडियन्सच्या धक्कादायक पराभवामुळे सामना 'पूर्वनिर्णित' असण्याच्या संशयाला जन्म घेता आला आणि हा संशय अगदी वणवा पेटावा तसा सगळ्यांच्या मनात घोंघावू लागला केवळ ही एक गोष्ट विश्वासाला तडा देण्यास पुरेशी आहे. आयपीएलने भारतातल्या सगळ्या जनतेचा घोर अपमान आणि त्यांची फसवणूक केलेली आहे. हा ललित मोदी, तो केतन देसाई, ती सुमित्रा बॅनर्जी...सगळे कोट्यवधी रुपयांचा चट्टामट्टा करून आणखी काही मिळते आहे का म्हणून जीभ बाहेर काढून फिरणारे कोल्हे आहेत. त्या केतन देसाईकडे म्हणे १.५ टन सोने सापडले. अबब!! अरे हा काय मरतांना सोन्याच्या चितेवर जळून अनंतात विलीन होण्याच्या प्रयत्नात होता की काय? ती सुमित्रा बॅनर्जी नवर्‍याला पाठवून दीड-दोन कोटींची लाच पचवण्याच्या बेतात होती. यांची हाव तरी किती? आयपीएल मध्ये कितीतरी हजार कोटी रुपयांचा चट्टामट्टा करून बसलेली मंडळी नक्की असणार. ही मंडळी जेवतांना देखील नोटांच्या पुंगळ्या करून खातात की काय देवाला माहित. बीसीसीआयच्या अगदी शिपायाला देखील ललित मोदी काय करतोय हे माहित असणार आणि बाकी मोठ्या मोठ्या धेंडांना माहित नसणार हे शक्यच नाही. त्यांना प्रत्येकाला १००-२०० कोटी मिळाल्यावर कोणी कशाला काही बोलेल? या सगळ्या प्रकारात भारतातली जनता किती मूर्ख आणि बिनडोक आहे हे सिद्ध झाले. अत्यंत पद्धतशीरपणे बसवलेल्या या सामन्यांच्या नाटकांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक सामना स्क्रिप्ट लिहून बसवावा तसा बसवलेला असतांना त्या नाटकी सामन्यांमध्ये काय अर्थ होता? रणजी, दुलीप वगैरे जिथे खेळाडूंचा कस लागतो, जिथे खरे क्रिकेट जोपासले जाते तिथे आपले लोकं जात नाहीत पण जिथे चिअरलीडर्स नाचतात, जिथे भपका दिसतो, जिथे बॉलीवूडची माकडे नाचतात तिथे स्वतःचे माकड करून घ्यायला आपली मूर्ख जनता अगदी जीवाचे रान करून जाते यात दोष लोकांचा आहे, ललित मोदी किंवा घोटाळे करणार्‍यांचा अजिबात नाही!!! आयपीएल ४ होऊच नये अशी इच्छा आणि झालेच तर प्रेक्षकांनी पाठ फिरवून लोकांच्या जीवावर त्यांच्याच भावनांना फसवून कोट्यवधींच्या राशींवर लोळणार्‍यांचे, अश्लील पार्ट्या करणार्‍या बाजारबुणग्यांचे कोट्यवधींचे नुकसान व्हावे ही प्रार्थना! --समीर

सामना खूप विनोदी झाला.. हेडनची बॅटिंग विनोदी होती... एक ओव्हर आधी क्षेत्ररक्षकांच्या नावाने ठणाणा करणार्‍या झहीरने कॅच टाकल्यावर त्याचा झालेला चेहरा विनोदी होता.. सचिन आणि अभिषेक नायर यांनी इतके बॉल खाल्ले आणि आवश्यक वेगाने अजिबात रन्स केले नाहीत, मग कीपरच्या रीचमध्ये बॉल ढकलून अभिषेकचं धावणं विनोदी होतं.... भज्जीसुद्धा धम्माल विनोदी डिफेन्स दाखवत आउट झाला.. पोलार्डला स्ट्राईक देण्यासाठी रायडू स्वतःची कुर्बानी द्यायला मोठ्या मुश्किलीनं तयार झाला, हे दृश्य महाविनोदी होतं... शिवाय मोदींनी प्रेझेन्टेशन पार्टीत स्वतः एक भाषण ठिकायची हौस पुरी केली तीसुद्धा विनोदी होती... एकूण खूप मजा आली..... सगळ्यांनी खूप पैशे कमावले....

भारद्वाज 26/04/2010 - 18:13
पोलार्डला स्ट्राईक देण्यासाठी रायडू स्वतःची कुर्बानी द्यायला मोठ्या मुश्किलीनं तयार झाला, हे दृश्य महाविनोदी होतं...
१००% सहमत - यावेळी घरीच मॅच पाहणारा सचिनप्रेमी

देवदत्त 26/04/2010 - 22:54
=)) माझं बरंय, सामन्याच्या वेळात चित्रपट (हिंदी पूर्ण, मराठी अर्धा) पाहून मी माझा आणि घरच्यांचा वेळ सत्कारणी लावला. ;)

टुकुल 26/04/2010 - 23:00
तात्या, तुम्हीपण, पैज लावायची तर चेन्नई वर तरी लावायची, म्हणजे मुंबई जिंकली असती (स्वः अनुभवावर हे लिहित आहे) :-). --टुकुल

तात्याच्या २५ रु.सारखे योगायोगाने आम्हीही २५ डॉलर हरलो आहोत. आमच्या हापिसातला तंबी मॅच पाहतानाच चेकाळून उड्या मारत असणार. आज आला नाहिए उद्या आल्या आल्या येईल पैसे मागायला. पोलार्ड ला स्पिन वर खेळता येत नाही म्हणून त्याला शेवटी पाठवतात. त्यामुळे प्लान नुसार त्याला शेवटीच पाठवले . ज्यांना येते स्पिनवर खेळायला ते खेळले नाहीत व सचिनही काही अंशी जबाबदार आहे. फारच संथ सुरुवात व फेकलेला झेल.

In reply to by इंटरनेटस्नेही

शुचि 27/04/2010 - 01:05
+१ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
ललित मोदीं आणि मंडळींचा वादाच्या भोवर्‍यात असलेला आयपीएल सामना अखेर संपला एकदाचा.. आजच्या शेवटच्या सामन्यावर करोडोंचा सट्टा लागला होता म्हणे.. मी मात्र मधल्यामध्ये फुक्कटचा २५ रुपये हारलो.. (आपली ऐपत तितकीच! आधीच साला आपला धंदा डाऊन आहे!) "तात्या, उगाच काय 'सचिन!', 'सचिन!' म्हणून नाचतोस? संघाला जेव्हा खरोखरंच गरज असते तेव्हा सचिन कधीही काही करिश्मा करत नाही.. आज देखील तस्संच होईल बघ! मुंबै इंडियन्सवाले हारतील आज.. लावतोस २५ रुपयांची पैज?" माझा मित्र आण्णा पळसुले. मग मीदेखील सचिनच्या भरवश्यावर आण्णा पळसुल्यासोबत तावातावाने २५ रुपयांची पैज लावली.