तुफान आलंया !!
हिरव्यागार शेताचा मालक मी जरी
सोबत होती फक्त रणरणती सावली ,
खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी
भरलेली विहीर तर कधीच आटली ,
ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी
ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली
…पण उजळेल आता तिची कुस
……उद्या पडेलच की पाऊस …!!!
एक सर झाली की पेरणी करेन ,
गुरांबरोबर चार दिस मीही राबेन ,
तरारेल मग शेत जोमाने ,
डाव सगळा मांडेन मी नव्याने,
भुईला करून टाकेन हिरवं शिवार ,
बैल गाडीवर मग होईल सवार ,
.....कापडं नवीन घालेन, असेल माझाच कापूस
.....उद्या पडेलच की पाऊस !!!
मातीत मिसळले बरेच
आधीच हाय खाऊन ,
प्रश्न सुटतील का पण
अशी आत्महत्या करून ,
विठू उभा राहील पाठी
छान कविता.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
आवडली
आशय आवडला...
आवडली
छान लिहिलंय हो सिविपासी.
छान कविता. आवडली!!
छान कविता.
In reply to छान कविता. by बबन ताम्बे
त्यांचे उपद्व्यापच इतके आहेत
In reply to त्यांचे उपद्व्यापच इतके आहेत by विशुमित
:-)
वत्स विशुमिता,
In reply to वत्स विशुमिता, by सिद्धेश्वर विल…
""""मान्य आम्हांसी आमचे
प्रतिसाद
होय विशुमित साहेब माझा गैरसमज
सद्य स्थिती काय आहे ?
In reply to सद्य स्थिती काय आहे ? by माहितगार
उद्गम काहीही असला तरी आता
In reply to उद्गम काहीही असला तरी आता by अभ्या..
कवितेतला अनुभव तेथे बराच
In reply to कवितेतला अनुभव तेथे बराच by माहितगार
फरक इल्ला.
In reply to फरक इल्ला. by अभ्या..
अवघड आहे !
फरक इल्ला....सहमत
मला असं वाटत