मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (८)

ज्योति अळवणी ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१

आधिचा भागः श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (७)
.....कालौघात सर्वच अशक्य गोष्टी शक्य होतात यावर त्यांचा विश्वास होता.

टर्मीनेटर Mon, 09/20/2021 - 12:39
👶 निरागस (वास्तववादी) शेवट आवडला! कल्पनाविलासाचा अतिरेक टाळुन काहीतरी अविश्वसनीय, चमत्कारीक शेवट न करता मनाला पटु (झेपु) शकेल असा वास्तववादी कथांत केलास हे फार छान झाले! आता दिवाळी अंकातल्या लेखाच्या प्रतिक्षेत. (चौथा कोनाडा ह्यांच्याकडून मोठ्या एमोजी टाकण्याचा धडा गिरवणारा निरागस 👶 ) टर्मीनेटर 😂

ज्योति अळवणी Mon, 09/20/2021 - 13:32
तुझ्या प्रतिसादाबद्दल खूप थँक्स. तसं तुला thanks म्हंटलेलं आवडणार नाही; आणि मला थँक्स म्हणून तुला महात्मन पदाला पोहोचवायचं पण नाही. पण या लेखन मालेच्या संपूर्ण प्रवासात माझ्या सोबत होतंस. मी पहाटे 3/4 पर्यंत लिहीत होते आणि तू मेसेजमध्ये अधून मधून गप्पा मारून मला जागं ठेवत प्रोत्साहन देत होतास... मी लिहिलेली लेखनमाला जर चांगली झाली असेल; तर त्याचं 50% क्रेडिट तुला जातं. म्हणून thanks

ज्योति अळवणी Mon, 09/20/2021 - 13:32
तुझ्या प्रतिसादाबद्दल खूप थँक्स. तसं तुला thanks म्हंटलेलं आवडणार नाही; आणि मला थँक्स म्हणून तुला महात्मन पदाला पोहोचवायचं पण नाही. पण या लेखन मालेच्या संपूर्ण प्रवासात माझ्या सोबत होतंस. मी पहाटे 3/4 पर्यंत लिहीत होते आणि तू मेसेजमध्ये अधून मधून गप्पा मारून मला जागं ठेवत प्रोत्साहन देत होतास... मी लिहिलेली लेखनमाला जर चांगली झाली असेल; तर त्याचं 50% क्रेडिट तुला जातं. म्हणून thanks

टर्मीनेटर Mon, 09/20/2021 - 12:39
👶 निरागस (वास्तववादी) शेवट आवडला! कल्पनाविलासाचा अतिरेक टाळुन काहीतरी अविश्वसनीय, चमत्कारीक शेवट न करता मनाला पटु (झेपु) शकेल असा वास्तववादी कथांत केलास हे फार छान झाले! आता दिवाळी अंकातल्या लेखाच्या प्रतिक्षेत. (चौथा कोनाडा ह्यांच्याकडून मोठ्या एमोजी टाकण्याचा धडा गिरवणारा निरागस 👶 ) टर्मीनेटर 😂

ज्योति अळवणी Mon, 09/20/2021 - 13:32
तुझ्या प्रतिसादाबद्दल खूप थँक्स. तसं तुला thanks म्हंटलेलं आवडणार नाही; आणि मला थँक्स म्हणून तुला महात्मन पदाला पोहोचवायचं पण नाही. पण या लेखन मालेच्या संपूर्ण प्रवासात माझ्या सोबत होतंस. मी पहाटे 3/4 पर्यंत लिहीत होते आणि तू मेसेजमध्ये अधून मधून गप्पा मारून मला जागं ठेवत प्रोत्साहन देत होतास... मी लिहिलेली लेखनमाला जर चांगली झाली असेल; तर त्याचं 50% क्रेडिट तुला जातं. म्हणून thanks

ज्योति अळवणी Mon, 09/20/2021 - 13:32
तुझ्या प्रतिसादाबद्दल खूप थँक्स. तसं तुला thanks म्हंटलेलं आवडणार नाही; आणि मला थँक्स म्हणून तुला महात्मन पदाला पोहोचवायचं पण नाही. पण या लेखन मालेच्या संपूर्ण प्रवासात माझ्या सोबत होतंस. मी पहाटे 3/4 पर्यंत लिहीत होते आणि तू मेसेजमध्ये अधून मधून गप्पा मारून मला जागं ठेवत प्रोत्साहन देत होतास... मी लिहिलेली लेखनमाला जर चांगली झाली असेल; तर त्याचं 50% क्रेडिट तुला जातं. म्हणून thanks

श्रीगणेश लेखमाला २०२१ - पुस्तकांना फुटले पाय

केदार भिडे ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१

चौथा कोनाडा Sun, 09/19/2021 - 13:19
अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख ! अशी माहिती प्रथमच वाचण्यात आली !

🦋

घोड्यावरून कधी काळी पुस्तकांचे वितरण केले जात असेल असा कधी विचारच मनात आला नाही ! न्यू डील बाबत एक विशेष गोष्ट अशी की आपल्याला सर्वत्र दिसणाऱ्या रस्ते, पूल इ भौतिक सुविधांच्या पलीकडे जाऊन एकूणच मनुष्यबळाची प्रगती होईल अशाही काही योजना त्यात समाविष्ट होत्या. वर्क्स प्रोग्रेस ऍडमिनिस्ट्रेशन (WPA) या संस्थेने चित्रकार, लेखक, रंगमंचावरील कलावंत यांनाही रोजगार मिळेल अशी कामे सुरु केली. उदाहरणार्थ, आपल्याकडे जिल्ह्याची माहिती देणारे गॅझेट असते त्याप्रमाणे तिकडे प्रत्येक राज्याची माहिती देणारे ग्रंथ निर्माण करण्याचे काम WPA च्या सहाय्याने करण्यात आले. असे कधी भारतात व्यापक प्रमाणावर झाल्याचे आठवत नाही. कोविडपश्चात अशी एखादी योजना राबल्यास कलावंतांना मोठा आधार मिळेल. कोविड काळात त्या बिचाऱ्याची किती पडझड झाली असेल याची माहिती फारच कमी जणांना असेल ! वाचन आणि ग्रंथालय चळवळीला न्यू डील ने सशक्त केले ही बाब खुपच एक्सआयटींग आहे ! हा लेख वाचून पुस्तकाबद्दल, ग्रंथालय बद्दल आशा पल्लवित झाल्या !

अनिंद्य Sun, 09/19/2021 - 19:10
वेगळा विषय आणि सविस्तर आढावा. आवडला लेख. शीर्षक थोडे वेगळे असायला हवे होते असे वाटले. 'आपण काय करू शकतो' हे परिशिष्ट लेखात समाविष्ट केल्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन !

In reply to by अनिंद्य

केदार भिडे Mon, 09/20/2021 - 17:23
पुढच्या वेळी शीर्षकाबद्दल अधिक विचार करेन. शेवटचा भाग हा मला एका मित्राने सुचवला, ज्याला मी आधी लेख वाचायला दिला होता.

सुधीर कांदळकर Mon, 09/20/2021 - 06:58
जिव्हाळ्याचा विषय. घोड्यावरून तसेच होडीतून पुस्तके - आवडले. मुंबईत ५० - ६० च्या दशकात अनेक लोक आपली फिरती छोटेखानी ग्रन्थालये चालवीत. दादरला एक भागवत नावाचे गृह स्थ होते. धुवट पांढरा लेंगा. वर फिक्या रंगाचा ३ बटनांचा धुवट शर्ट. सायकलला एक कापडी पिशवी. पिशवीत मासिके. ४ - ४ मजले पण चढून जात त्यांच्या वर्गणीदारांना गल्लीगल्लीत घरपोच मासिके पोचवीत. मासिक वर्गणी अडीच रुपयापासून सुरु झाली होती. मुख्य म्हणजे सायकलला टाळे न लावता बिनधास्त जात. पण कधी त्यांच्या सायकलीला काही झाले नाही. पिंपरी चिंचवडमध्ये टेंपोमधून फिरणारे फिरते ग्रंथालय आहे. आठवड्यातून एकदा एका ठिकाणी चार तास उभे राहते. दिवसाला दोन वेगळी ठिकाणे घेते. दर आठवड्याला सहा दिवस याप्रमाणे बारा ठिकाणे घेते. आता डिजिटल माध्यमामुळे प्रकाशकांचा, मुद्रकांचा शालेय शिक्षणाच्या पुस्तकांना देखील विरोध आहे. पण बदलत्या काळाला सामोरे जावेच लागणार. छान जिव्हाळ्याच्या विषयावरील लेखाबद्दल धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

केदार भिडे Mon, 09/20/2021 - 17:22
मुंबईतील ही माहिती पूर्णपणे नवीन आहे माझ्यासाठी . पिंपरी चिंचवड या प्रमाणे अन्य ठिकाणीही छोट्या प्रमाणत उपक्रम सुरु आहेतच. वृत्तपत्रात वेळोवेळी बातम्या येत असतात.

आपण काय करु शकतो हा भाग तर "मननिय" झाला आहे. ते चेरी ऑन द केक म्हणतात ना तसा लेखनशैली सुध्दा छान आहे, लिहित रहा पैजारबुवा,

In reply to by तुषार काळभोर

केदार भिडे गुरुवार, 09/23/2021 - 22:41
तसे असेल तर उत्तम. मला अमेरिकेतील ग्रंथालयांची अधिकृत आकडेवारी मिळाली होती (२०१७ मध्ये ९०४५ सार्वजनिक ग्रंथालये https://nces.ed.gov/fastfacts/display.asp?id=42) पण भारतातील तशी आकडेवारी काही मला मिळाली नाही त्यामुळे शेवटच्या भागात दोघांची आजच्या काळात तुलना करता आली नाही. न्यू डील येण्याआधीही ग्रंथालयांचा चांगला होत होताच तिकडे.

चौथा कोनाडा Sun, 09/19/2021 - 13:19
अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख ! अशी माहिती प्रथमच वाचण्यात आली !

🦋

घोड्यावरून कधी काळी पुस्तकांचे वितरण केले जात असेल असा कधी विचारच मनात आला नाही ! न्यू डील बाबत एक विशेष गोष्ट अशी की आपल्याला सर्वत्र दिसणाऱ्या रस्ते, पूल इ भौतिक सुविधांच्या पलीकडे जाऊन एकूणच मनुष्यबळाची प्रगती होईल अशाही काही योजना त्यात समाविष्ट होत्या. वर्क्स प्रोग्रेस ऍडमिनिस्ट्रेशन (WPA) या संस्थेने चित्रकार, लेखक, रंगमंचावरील कलावंत यांनाही रोजगार मिळेल अशी कामे सुरु केली. उदाहरणार्थ, आपल्याकडे जिल्ह्याची माहिती देणारे गॅझेट असते त्याप्रमाणे तिकडे प्रत्येक राज्याची माहिती देणारे ग्रंथ निर्माण करण्याचे काम WPA च्या सहाय्याने करण्यात आले. असे कधी भारतात व्यापक प्रमाणावर झाल्याचे आठवत नाही. कोविडपश्चात अशी एखादी योजना राबल्यास कलावंतांना मोठा आधार मिळेल. कोविड काळात त्या बिचाऱ्याची किती पडझड झाली असेल याची माहिती फारच कमी जणांना असेल ! वाचन आणि ग्रंथालय चळवळीला न्यू डील ने सशक्त केले ही बाब खुपच एक्सआयटींग आहे ! हा लेख वाचून पुस्तकाबद्दल, ग्रंथालय बद्दल आशा पल्लवित झाल्या !

अनिंद्य Sun, 09/19/2021 - 19:10
वेगळा विषय आणि सविस्तर आढावा. आवडला लेख. शीर्षक थोडे वेगळे असायला हवे होते असे वाटले. 'आपण काय करू शकतो' हे परिशिष्ट लेखात समाविष्ट केल्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन !

In reply to by अनिंद्य

केदार भिडे Mon, 09/20/2021 - 17:23
पुढच्या वेळी शीर्षकाबद्दल अधिक विचार करेन. शेवटचा भाग हा मला एका मित्राने सुचवला, ज्याला मी आधी लेख वाचायला दिला होता.

सुधीर कांदळकर Mon, 09/20/2021 - 06:58
जिव्हाळ्याचा विषय. घोड्यावरून तसेच होडीतून पुस्तके - आवडले. मुंबईत ५० - ६० च्या दशकात अनेक लोक आपली फिरती छोटेखानी ग्रन्थालये चालवीत. दादरला एक भागवत नावाचे गृह स्थ होते. धुवट पांढरा लेंगा. वर फिक्या रंगाचा ३ बटनांचा धुवट शर्ट. सायकलला एक कापडी पिशवी. पिशवीत मासिके. ४ - ४ मजले पण चढून जात त्यांच्या वर्गणीदारांना गल्लीगल्लीत घरपोच मासिके पोचवीत. मासिक वर्गणी अडीच रुपयापासून सुरु झाली होती. मुख्य म्हणजे सायकलला टाळे न लावता बिनधास्त जात. पण कधी त्यांच्या सायकलीला काही झाले नाही. पिंपरी चिंचवडमध्ये टेंपोमधून फिरणारे फिरते ग्रंथालय आहे. आठवड्यातून एकदा एका ठिकाणी चार तास उभे राहते. दिवसाला दोन वेगळी ठिकाणे घेते. दर आठवड्याला सहा दिवस याप्रमाणे बारा ठिकाणे घेते. आता डिजिटल माध्यमामुळे प्रकाशकांचा, मुद्रकांचा शालेय शिक्षणाच्या पुस्तकांना देखील विरोध आहे. पण बदलत्या काळाला सामोरे जावेच लागणार. छान जिव्हाळ्याच्या विषयावरील लेखाबद्दल धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

केदार भिडे Mon, 09/20/2021 - 17:22
मुंबईतील ही माहिती पूर्णपणे नवीन आहे माझ्यासाठी . पिंपरी चिंचवड या प्रमाणे अन्य ठिकाणीही छोट्या प्रमाणत उपक्रम सुरु आहेतच. वृत्तपत्रात वेळोवेळी बातम्या येत असतात.

आपण काय करु शकतो हा भाग तर "मननिय" झाला आहे. ते चेरी ऑन द केक म्हणतात ना तसा लेखनशैली सुध्दा छान आहे, लिहित रहा पैजारबुवा,

In reply to by तुषार काळभोर

केदार भिडे गुरुवार, 09/23/2021 - 22:41
तसे असेल तर उत्तम. मला अमेरिकेतील ग्रंथालयांची अधिकृत आकडेवारी मिळाली होती (२०१७ मध्ये ९०४५ सार्वजनिक ग्रंथालये https://nces.ed.gov/fastfacts/display.asp?id=42) पण भारतातील तशी आकडेवारी काही मला मिळाली नाही त्यामुळे शेवटच्या भागात दोघांची आजच्या काळात तुलना करता आली नाही. न्यू डील येण्याआधीही ग्रंथालयांचा चांगला होत होताच तिकडे.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (७)

ज्योति अळवणी ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१

आधिचा भागः श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (६)

In reply to by गॉडजिला

रंगीला रतन Sat, 09/18/2021 - 14:24
नेमका हाच प्रॉब्लेम आहे की तुम्ही दुसऱ्या गटातले आहात :) :) इथे गट वेगळ्या अर्थानी म्हणतोय हं. आम्ही पहिल्या गटातले लोक गाणे येन्जॉय करतो तसे कथा कादंबरी येन्जॉय करतो. तुम्ही दुसऱ्या गटातले लोक गाण्यात राग ताल सूर अशा बिनकामाच्या वस्तू शोधत बसता तशा कथा वाचता :P आम्ही कानसेन तुम्ही तानसेन :=) (कानसेन) रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 14:41
तुम्हि विधाने करा हो बिंधास्त… तुमच्या बद्द्ल का मनात राग तयार होइल . बाकी कानसेन म्हणुनच मजा आलि नाही तर तानसेन म्हणुन परिक्षण करायचा मुद्दाच येत नाही :)

ज्योति अळवणी Sat, 09/18/2021 - 14:29
हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे श्रीयुत गॉड+जिला. कोणत्याही विषयावर विश्वास ठेवण्यासाठी मुळात स्वतःविषयीचा कॉम्प्लेक्स आणि अविश्वास याचा शोध घेऊन; मनातल्या अतिताई फँटसी कंट्रोल केल्यात तर बरं होईल. इथे काही अलिबाबाच्या गुहेतील तीळा नाहीय... की उघड म्हंटलं आणि उघडली. सतत समोरच्या व्यक्तीला दुखावेल अस बोलून तुम्ही जे आत्मसमाधान मिळवता आहात; ते क्षणभंगुर आहे. स्वीकारार्हयता जास्त मोठी आहे. त्यामुळे संवाद घडू शकतो.... अर्थात तुम्ही वितंडवादाच्या प्रेमात असणाऱ्या कॅटॅगरीचे आहात आणि त्याचा तुम्हाला निकृष्ट दर्जाचा अभिमान आहे... हे आतापर्यंत मला कळलं आहे.

In reply to by ज्योति अळवणी

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 14:52
त्यासाठी मी माझ्या कॉम्प्लेक्स आणि अविश्वास याचा शोध घेऊन; मनातल्या अतिताई फँटसी कंट्रोल केल्यात तर बरं होईल ? ठिक आहे प्रयत्न नक्कि करुन बघेन. तरीही कथा समजा नाही आवडली तर ? सतत समोरच्या व्यक्तीला दुखावेल अस बोलून तुम्ही जे आत्मसमाधान मिळवता आहात; ते क्षणभंगुर आहे. स्वीकारार्हयता जास्त मोठी आहे. त्यामुळे संवाद घडू शकतो.... दुखावुन हा हेतु नाही पण वास्तव विशद करुन थोडे आत्मसमाधान मिळवायचा यत्न करतो हे खरे. पण कथा न भिडुनही जर तोंड देखले कौतुक अपेक्षित असेल तर मी नक्किच वाचक म्हणुन आपला गुन्हेगार ठरतो _/\_
अर्थात तुम्ही वितंडवादाच्या प्रेमात असणाऱ्या कॅटॅगरीचे आहात आणि त्याचा तुम्हाला निकृष्ट दर्जाचा अभिमान आहे... हे आतापर्यंत मला कळलं आहे.
आपण विनाकारण क्लेश जवळ करत आहात, जसे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तसेच माझे प्रतिकुल मत वाचुन आपणही विचलीत होणे अपेक्षित नाही शेवटी सप्तचिरंजीवींची धुरा आपण सांभाळत आहात.

ज्योति अळवणी Sat, 09/18/2021 - 14:29
हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे श्रीयुत गॉड+जिला. कोणत्याही विषयावर विश्वास ठेवण्यासाठी मुळात स्वतःविषयीचा कॉम्प्लेक्स आणि अविश्वास याचा शोध घेऊन; मनातल्या अतिताई फँटसी कंट्रोल केल्यात तर बरं होईल. इथे काही अलिबाबाच्या गुहेतील तीळा नाहीय... की उघड म्हंटलं आणि उघडली. सतत समोरच्या व्यक्तीला दुखावेल अस बोलून तुम्ही जे आत्मसमाधान मिळवता आहात; ते क्षणभंगुर आहे. स्वीकारार्हयता जास्त मोठी आहे. त्यामुळे संवाद घडू शकतो.... अर्थात तुम्ही वितंडवादाच्या प्रेमात असणाऱ्या कॅटॅगरीचे आहात आणि त्याचा तुम्हाला निकृष्ट दर्जाचा अभिमान आहे... हे आतापर्यंत मला कळलं आहे.

ज्योति अळवणी Sat, 09/18/2021 - 15:04
माझ्या कथा वाचाव्यात असा आग्रह मी केला आहे का? स्वतःची तुलना प्राण्यांशी करणाऱ्या कोणत्याही वक्तव्यावर बोलणे म्हणजे..... I rest my opinions here. And rather will enjoy respectful conversations.

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 15:14
I never meant to disrespect you or anyone for the record , if that is the case then you are victim of confusion between daydreaming and blind optimism. मी नेहमी कथा, घटना यानुशंगे भाष्य केले आहे बाकी काही मला स्पश्ट करण्याजोगे उरलेले दिसत नाही.

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 15:21
कथेवरील माझे अभिप्राय वाचुन आपणास दुख्ख होत असेल तर मी दिलगीर आहे. आपण कृपया माझे प्रतिसाद वाचु नयेत असे मी सुचवणार नाही पण मनावर घेउ नयेत अशी विंनती नक्कि करेन जसे आपण माझे प्रतिसादही मनाला लावुन घेणे मी अपेक्षीत नाही. मी आधीही स्पश्ट केलं आहे मी फार सामान्य बुध्दी, कुवत व व्यासंग असलेला सदस्य आहे माझे मत कोणी विचारात घ्यावे इतके माझे वैचारीक महत्वच नाही. असो यापुढे चर्चा कथानकावरच होइल.

टर्मीनेटर Sat, 09/18/2021 - 17:37
मस्त झालाय हा भाग 👍 वरती म्हंटल्या प्रमाणे मलाही धर्म आणि जातीव्यवस्थेवर केलेले भाष्य खुप आवडले. किती र्‍हास झालाय आपल्या मुळ संस्क्रुतीचा ह्याची चांगली कल्पना आली. आता शेवटच्या भागच्या प्रतिक्षेत!

कॉमी Sat, 09/18/2021 - 22:54
कथा म्हणून इतकी रोचक वाटत नाहीये हे खरे. कथा रोचक करण्यापेक्षा संस्कृतीचे श्रेष्ठत्व सांगण्याकडे जास्त कल आहे. सिद्धार्थ हा तसा ऑर्डिनरी माणूस आहे, मान्य, चांगला छान सुस्वभावी सुस्वरूप आणि तशीच गर्लफ्रेंड असलेला chad आहे, but still. त्याच्यासमोरच का ? (अर्थात ह्याचे उत्तर बहुदा पुढे मिळेलच.) हे चिरंजीवी होते, जादू टाईप शक्ती असलेले होते, तर त्यांनी संस्कृतीचा -हास वैगेरे बद्दल काहीच का बोवा केलं नाही ? आणि जातीव्यवस्थेचं अस्तित्व under the rug sweep करण्यासाठी कर्तृत्वच,जन्माने काहीच ठरत नव्हते वैगेरे काय historically correct गोष्टी वाटत नाहीत.

In reply to by गॉडजिला

रंगीला रतन Sat, 09/18/2021 - 14:24
नेमका हाच प्रॉब्लेम आहे की तुम्ही दुसऱ्या गटातले आहात :) :) इथे गट वेगळ्या अर्थानी म्हणतोय हं. आम्ही पहिल्या गटातले लोक गाणे येन्जॉय करतो तसे कथा कादंबरी येन्जॉय करतो. तुम्ही दुसऱ्या गटातले लोक गाण्यात राग ताल सूर अशा बिनकामाच्या वस्तू शोधत बसता तशा कथा वाचता :P आम्ही कानसेन तुम्ही तानसेन :=) (कानसेन) रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 14:41
तुम्हि विधाने करा हो बिंधास्त… तुमच्या बद्द्ल का मनात राग तयार होइल . बाकी कानसेन म्हणुनच मजा आलि नाही तर तानसेन म्हणुन परिक्षण करायचा मुद्दाच येत नाही :)

ज्योति अळवणी Sat, 09/18/2021 - 14:29
हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे श्रीयुत गॉड+जिला. कोणत्याही विषयावर विश्वास ठेवण्यासाठी मुळात स्वतःविषयीचा कॉम्प्लेक्स आणि अविश्वास याचा शोध घेऊन; मनातल्या अतिताई फँटसी कंट्रोल केल्यात तर बरं होईल. इथे काही अलिबाबाच्या गुहेतील तीळा नाहीय... की उघड म्हंटलं आणि उघडली. सतत समोरच्या व्यक्तीला दुखावेल अस बोलून तुम्ही जे आत्मसमाधान मिळवता आहात; ते क्षणभंगुर आहे. स्वीकारार्हयता जास्त मोठी आहे. त्यामुळे संवाद घडू शकतो.... अर्थात तुम्ही वितंडवादाच्या प्रेमात असणाऱ्या कॅटॅगरीचे आहात आणि त्याचा तुम्हाला निकृष्ट दर्जाचा अभिमान आहे... हे आतापर्यंत मला कळलं आहे.

In reply to by ज्योति अळवणी

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 14:52
त्यासाठी मी माझ्या कॉम्प्लेक्स आणि अविश्वास याचा शोध घेऊन; मनातल्या अतिताई फँटसी कंट्रोल केल्यात तर बरं होईल ? ठिक आहे प्रयत्न नक्कि करुन बघेन. तरीही कथा समजा नाही आवडली तर ? सतत समोरच्या व्यक्तीला दुखावेल अस बोलून तुम्ही जे आत्मसमाधान मिळवता आहात; ते क्षणभंगुर आहे. स्वीकारार्हयता जास्त मोठी आहे. त्यामुळे संवाद घडू शकतो.... दुखावुन हा हेतु नाही पण वास्तव विशद करुन थोडे आत्मसमाधान मिळवायचा यत्न करतो हे खरे. पण कथा न भिडुनही जर तोंड देखले कौतुक अपेक्षित असेल तर मी नक्किच वाचक म्हणुन आपला गुन्हेगार ठरतो _/\_
अर्थात तुम्ही वितंडवादाच्या प्रेमात असणाऱ्या कॅटॅगरीचे आहात आणि त्याचा तुम्हाला निकृष्ट दर्जाचा अभिमान आहे... हे आतापर्यंत मला कळलं आहे.
आपण विनाकारण क्लेश जवळ करत आहात, जसे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तसेच माझे प्रतिकुल मत वाचुन आपणही विचलीत होणे अपेक्षित नाही शेवटी सप्तचिरंजीवींची धुरा आपण सांभाळत आहात.

ज्योति अळवणी Sat, 09/18/2021 - 14:29
हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे श्रीयुत गॉड+जिला. कोणत्याही विषयावर विश्वास ठेवण्यासाठी मुळात स्वतःविषयीचा कॉम्प्लेक्स आणि अविश्वास याचा शोध घेऊन; मनातल्या अतिताई फँटसी कंट्रोल केल्यात तर बरं होईल. इथे काही अलिबाबाच्या गुहेतील तीळा नाहीय... की उघड म्हंटलं आणि उघडली. सतत समोरच्या व्यक्तीला दुखावेल अस बोलून तुम्ही जे आत्मसमाधान मिळवता आहात; ते क्षणभंगुर आहे. स्वीकारार्हयता जास्त मोठी आहे. त्यामुळे संवाद घडू शकतो.... अर्थात तुम्ही वितंडवादाच्या प्रेमात असणाऱ्या कॅटॅगरीचे आहात आणि त्याचा तुम्हाला निकृष्ट दर्जाचा अभिमान आहे... हे आतापर्यंत मला कळलं आहे.

ज्योति अळवणी Sat, 09/18/2021 - 15:04
माझ्या कथा वाचाव्यात असा आग्रह मी केला आहे का? स्वतःची तुलना प्राण्यांशी करणाऱ्या कोणत्याही वक्तव्यावर बोलणे म्हणजे..... I rest my opinions here. And rather will enjoy respectful conversations.

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 15:14
I never meant to disrespect you or anyone for the record , if that is the case then you are victim of confusion between daydreaming and blind optimism. मी नेहमी कथा, घटना यानुशंगे भाष्य केले आहे बाकी काही मला स्पश्ट करण्याजोगे उरलेले दिसत नाही.

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 15:21
कथेवरील माझे अभिप्राय वाचुन आपणास दुख्ख होत असेल तर मी दिलगीर आहे. आपण कृपया माझे प्रतिसाद वाचु नयेत असे मी सुचवणार नाही पण मनावर घेउ नयेत अशी विंनती नक्कि करेन जसे आपण माझे प्रतिसादही मनाला लावुन घेणे मी अपेक्षीत नाही. मी आधीही स्पश्ट केलं आहे मी फार सामान्य बुध्दी, कुवत व व्यासंग असलेला सदस्य आहे माझे मत कोणी विचारात घ्यावे इतके माझे वैचारीक महत्वच नाही. असो यापुढे चर्चा कथानकावरच होइल.

टर्मीनेटर Sat, 09/18/2021 - 17:37
मस्त झालाय हा भाग 👍 वरती म्हंटल्या प्रमाणे मलाही धर्म आणि जातीव्यवस्थेवर केलेले भाष्य खुप आवडले. किती र्‍हास झालाय आपल्या मुळ संस्क्रुतीचा ह्याची चांगली कल्पना आली. आता शेवटच्या भागच्या प्रतिक्षेत!

कॉमी Sat, 09/18/2021 - 22:54
कथा म्हणून इतकी रोचक वाटत नाहीये हे खरे. कथा रोचक करण्यापेक्षा संस्कृतीचे श्रेष्ठत्व सांगण्याकडे जास्त कल आहे. सिद्धार्थ हा तसा ऑर्डिनरी माणूस आहे, मान्य, चांगला छान सुस्वभावी सुस्वरूप आणि तशीच गर्लफ्रेंड असलेला chad आहे, but still. त्याच्यासमोरच का ? (अर्थात ह्याचे उत्तर बहुदा पुढे मिळेलच.) हे चिरंजीवी होते, जादू टाईप शक्ती असलेले होते, तर त्यांनी संस्कृतीचा -हास वैगेरे बद्दल काहीच का बोवा केलं नाही ? आणि जातीव्यवस्थेचं अस्तित्व under the rug sweep करण्यासाठी कर्तृत्वच,जन्माने काहीच ठरत नव्हते वैगेरे काय historically correct गोष्टी वाटत नाहीत.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - शापित

तुषार काळभोर ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify} #players { font-family: Arial, Helvetica, sans-serif; border-collapse: collapse; width: 100%; margin:auto; text-align: center; } #players td { border: 1px solid #ddd; padding: 8px; } #players tr:nth-child(odd){background-color: #F0F8FF;}
श्रीगणेश लेखमाला २

चांदणे संदीप Sat, 09/18/2021 - 11:09
मागेच कधीतरी espncricinfo वर फलंदाजांची सरासरी वगैरे बघत असताना विनोद कांबळीच्या आकडेवारीवर नजर गेली आणि त्याच्या सुरूवातीच्या कसोटी सामन्यांमधल्या धावा बघून चाट पडलो होतो. ९६ ची ती मॅच तर लख्ख आठवतेय. शेवटपर्यंत आशा होती की कांबळी आहे तर काहीतरी होऊ शकेल, पण दुर्दैवाने मॅचच पूर्ण होऊ शकली नाही. लेख आवडला. परत परत आठवून वाचून काढावा असा. सं - दी - प

प्रचेतस Sat, 09/18/2021 - 11:15
उत्तम लेख. दुर्दैवाने स्वतः विनोद कांबळीच ह्या अधःपतनाला जबाबदार असावा. क्रिकेटपेक्षा क्रिकेटबाह्य मोहात हा वाहून गेला आणि संपला.

In reply to by प्रचेतस

तुषार काळभोर Sat, 09/18/2021 - 13:23
दोन्ही वाक्याशी सहमत. कारकिर्दीच्या अधःपतनासाठी विनोद स्वतःच जबाबदार होता. आणि क्रिकेटपेक्षा क्रिकेटबाह्य मोहात हा वाहून गेला आणि संपला, हेही तितकंच खरं. एकदा सप्तरंगमध्ये सुनंदन लेले किंवा द्वारकानाथ संझगिरी यांचा एक लेख होता. त्यात लिहिलं होतं की दोघांना इतक्या लवकर इतकं जास्त यश मिळालं तेव्हा सचिनला जमिनीवर ठेवायला त्याचं मध्यमवर्गीय कुटुंब, आणि मध्यमवर्गीय शिस्त कारणीभूत होत्या. विनोदला असं जमिनीवर ठेवणारं कोणी नव्हतं, हे त्याच्या 'क्रिकेट बाह्य गोष्टींच्या' मोहात वाहून जायचं कारण होतं.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

सोत्रि Sat, 09/18/2021 - 11:31
वाया गेलेले म्हणण्यापेक्षा वाया घालवून घेतलेलं जास्त समर्पक होईल. - (विनोदच्या 'लेफ्ट हॅन्डेड स्टान्स'चा चाहता) सोकाजी

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 13:33
फार कठिण परिस्थीतीला सामोरा गेला बिचारा… आउट झाल्यावर परतत असता लिप रिंडिग करत त्याने कोणती मराठी शीवी कचकन दिली यावर आम्ही डिबेट करत असु…

In reply to by गॉडजिला

रंगीला रतन Sat, 09/18/2021 - 13:41
फार कठिण परिस्थीतीला सामोरा गेला बिचारा… ती परिस्थिती त्यानी स्वतःच आणली होती. लेख आवडला.

In reply to by रंगीला रतन

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 15:09
तिकडे ब्रायन लाराच्या पार्ट्या म्हणजे मद्य मदीराक्शीचा नुसता महापुर असतो, स्वतः शेन वॉर्न नागडा सापडला होता एका विडीओमधे स्त्रियांसोबत अन त्याचा काडीमोडही झाला पण कोणाचा खेळातील पर्फॉमन्स यातुन खालवला नाही मग भारतीय खेळाडु नेमके कमी पडतात कुठे ? जरा बेताल झाले की यांचे करीअर संपुन जाते

In reply to by गॉडजिला

रंगीला रतन Sat, 09/18/2021 - 17:38
कौटुंबिक आर्थिक पार्शवभूमी हे कारण असावे. चाळीत राहणाऱ्या कांबळीला अल्पवाधित भरपूर मिळालेला पैसा प्रसिद्धी श्रीमंत घरातून आलेल्या गांगुली सारखी पचवता आली नाही. गांगुलीने काय कमी उतमाज केला? पण ते त्याला सवयीचे होते कांबळीच्या नव्हते.

टर्मीनेटर Sat, 09/18/2021 - 18:02
मस्त लेख 👍 क्रिझ पेक्षा कॅमेर्‍याकडे दिलेले अधिकचे लक्ष आणि कमी वयात मिळालेले घवघवीत यश पचवता न येणे; माझ्या मते ही कारणे ह्या गुणी खेळाडुची कारकीर्द आकाली संपुष्टात आणण्यामागे आहेत. आणि हो, एवढे छान लिहिता मग लेखणी म्यान का करुन ठेवली होती हो इतके दिवस? मी मिपावर तुमचा हा पहिलाच लेख वाचतोय बहुतेक. पुढील लेखनास शुभेच्छा!

श्रीगुरुजी Sat, 09/18/2021 - 19:13
काही आकडेवारी चुकलीये. १९९३ साल संपताना केलेल्या श्रीलंका दौऱ्यात पहिला कसोटी सामना पावसात वाहून गेला, पण पुढील दोन सामन्यातील चार डावात त्याने चार शतके केली. दोन सामन्यातील चार डावात ४ शतके म्हणजे सलग ४ डावात शतके झाली. आकडेवारी अशी आहे की तो ४ नसून ३ डाव खेळला होता व १२५,४ व १२० अशा धावा केल्या होत्या. साल १९९४. वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या भारत दौऱ्याने झाली. या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील सहा डावात विनोदने चार अर्धशतके केली. या मालिकेत कांबळी तीनही कसोटीत प्रत्येकी फक्त १ डाव खेळला व त्यात ५, ८२ व ५७ अशा धावा केल्या होत्या. अर्थात कांबळीची कसोटी कारकीर्द खूप लहान असल्याने आकडेवारीतील या चुका किरकोळ आहेत. त्याची चार शतके ही भालत व श्रीलंकेत (म्हणजे भारतीय उपखंडात) आहेत. भारतीय उपखंडाबाहेर तो फक्त न्यूझीलंडमध्ये १ कसोटी खेळलाय व तेथे तो फारसा यशस्वी नव्हता. इंग्लंड, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या देशात तो खेळलेला नाही. त्याच्या २१ कसोटी डावांपैकी फक्त ५ भारताबाहेर आहेत. म्हणजे त्याच्या फलंदाजीतील बहुसंख्य धावा भारतीय खेळपट्ट्यांवर केल्या आहेत. वेगवान परदेशी खेळपट्ट्यांवर तो खेळला असता तर त्याचा कस लागला असता. त्यामुळे मी त्याला महान फलंदाज, सचिनपेक्षा चांगला फलंदाज वगैरे मानत नाही. कांबळी खूप गरीब किंवा सामान्य घरातून पुढे आला होता. जरी तो व सचिन एकाच शाळेत शिकले असले, एकाच प्रशिक्षकाकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले असले तरी दोघांच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे. सचिन मध्यमवर्गीय सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबातुन आला होता. त्याच्यावर सुशिक्षित मध्यमवर्गीय संस्कार झाले होते. प्राध्यापक असलेले वडील व मोठ्या भावाचे त्याला सातत्याने मार्गदर्शन मिळत होते व त्यामुळे सचिनचे पाय कायम जमिनीवर होते. याउलट कांबळीला घरून असा कोणीही मार्गदर्शक नव्हता. त्यामुळे खूप गरीब परिस्थितीतून त्याला एकदम पैसा, प्रसिद्धी मिळायला लागल्यानंतर तो हवेत तरंगायला लागला. ज्या क्रिकेटमुळे त्याला पैसा व प्रसिद्धी मिळू लागली त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत न करता तो सवंग गोष्टींच्या मागे लागला. आफ्रिकेत तो एकदा बाहेर जाऊन जॉनी व्हर्साची ब्रॅन्डचा ६०० अमेरिकन डॉलर्स किंमतीचा (अंदाजे २४,००० रूपये) विजारीचा पट्टा घेऊन आल्यानंतर कर्णधार अझरूद्दीन सुद्धा थक्क झाला होता. त्याज दौऱ्यात एका सामन्यापूर्वी तो पहाटे ४ वाजेपर्यंत मोठ्या आवाजात गाणी ऐकत बसला होता. पैशांची उधळपट्टी, पहाटेपर्यंत जागरणे हे त्याच्या खेळासाठी मारक आहेत हे समजावून सांगणारा जवळचा मार्गदर्शक त्याला लाभला नाही हे दुर्दैव! संघातून स्थान गमावल्यानंतर खेळावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी तो रिऍलिटी शो सारख्या सवंग गोष्टीत अडकला व तेथेच त्याची कारकीर्द कायमची संपली. एकाअर्थी त्याची क्रिकेट कारकीर्द संदीप पाटिल सारखी अल्पावधीतच संपली. संदीप पाटीलने सुद्धा जाहिराती, चित्रपट, साप्ताहिक यामध्ये गुंतून स्वतःची क्रिकेट कारकीर्द खड्ड्यात घातली होती. गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शकाअभावी व सवंग गोष्टीत गुंतल्यामुळे कांबळीची कारकीर्द संपुष्टात आली.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Sat, 09/18/2021 - 19:41
हो... १९९३ साल संपताना केलेल्या श्रीलंका दौऱ्यात पहिला कसोटी सामना पावसात वाहून गेला, पण पुढील दोन सामन्यातील चार डावात त्याने चार शतके केली. हे असं हवं, पुढील दोन सामन्यातील तीन डावात त्याने दोन शतके केली. साल १९९४. वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या भारत दौऱ्याने झाली. या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील सहा डावात विनोदने चार अर्धशतके केली. हे असं हवं, या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील तीन डावात विनोदने दोन अर्धशतके केली. धन्यवाद. तसा बदल करून घेतो लेखात.

गणेशा Sun, 09/19/2021 - 00:44
लेख आणि शिर्षक आवडले.. त्या काळी मी वन डे पेक्षा test matches जास्त पाहायचो, आणि त्याने केलेली दोन द्विशतके मी बॉल to बॉल पाहिलेत.. विशेष म्हणजे त्याने सुनील गावसकर चा record तोडावे असे तेंव्हा वाटत होते.. २२७ वर out झाल्यावर वाईट वाटले होते... वरच्या कित्येक प्रतिसादात त्याला मार्गदर्शक नव्हता असा एक सूर आहे, त्याचे वर्तन बिघडत चालले होते ह्याला तोच जबाबदार होता नक्कीच.. पण सचिन सारखा मित्र असताना, ह्या मित्राने त्याला चांगलीच समज का दिली नाही याचे मला आश्चर्य वाटते.. आणि वेळोवेळी मार्गदर्शन का दाखवले नाही असे वाटते.. सच्या माझा आवडत्या खेळाडूतील एक आहे, पण येथे त्याने मित्राला वाया जाण्यापासून वाचवायला हवे होते असे मला मनापासुन वाटते...

In reply to by गणेशा

गॉडजिला Sun, 09/19/2021 - 08:02
तसेही ज्या काळात आपण इतरांकडुन समजुतदारपणाची अपेक्षा करतो त्या काळात ते कसोटिला खरे उतरतातच असे अजिबात नाही. शेवटी तुमचे तुम्हालाच तयार असावे लागते.

सुधीर कांदळकर Sun, 09/19/2021 - 07:17
कांबळी माझाही आवडता खेळाडू होता. त्यामुळे सहानुभूती आहेच. १. १९९२ विश्वकप स्पर्धेत कांबळीला उतारवयातल्या बोथमने सहज जाळ्यात पकडले होते. २.शारजामधला रस्त्यावरचे दिवे लागल्यावरचा अपुर्‍या प्रकाशातला नाबाद कांबळी आणि १९९६ मधला भयानक वळणार्या खेळपट्टीवरचा हताशपणे रडणारा कांबळी डोळ्यासमोर आला. ३. तरीही कांबळीला मानसोपचारांची गरज होती. राहुल द्रविड आणि कांबळी हे एकाच वेळी अपयशी ठरत असतांना द्रविड भीष्मराज बाम यांच्याकडून समुपदेशन घेऊन सावरला. कांबळीच्या घोट्याला दुखापत होऊन वर्षभर साम्न्यांपासून दूर राहावे लागले आणि कधीही पूर्ववत ठीक झाला नाही. चित्रेही छान. छान आठवणी जाग्या केल्यात. धन्यवाद.

Bhakti Sun, 09/19/2021 - 08:59
असे शापित खेळाच्या जगात असणे खुपचं अचंबित करते...शरीराने आणि मनाने तंदुरूस्त असणे फार महत्वाचे.

गामा पैलवान Sun, 09/19/2021 - 20:50
श्रीगुरुजी, तुमचं मार्गदर्शकाच्या अभावाचं विवेचन पूर्णपणे पटलं. मला वाटतं की कांबळीच्या अपयशात आजून एक घटक आहे. तो बोर्डाचा नावडता खेळाडू होता. सचिन मंडळासंगे ज्याप्रमाणे मुत्सद्दीपणे ( = डिप्लोमॅटिक ) वागला तसं विनोद कांबळीस कुणी शिकवलं नाही. त्यामुळे एका मालिकेत अपयश आल्याने लगेच उचलबांगडी झाली. गावसकरने पैशांवरून बोर्डाला शिंगावर घेतलं होतं. पण त्याच्यामागे त्याचे मामा माधव मंत्री भक्कमपणे उभे होते. खुद्द सचिनच्या मागे गावसकर उभा होता. तसाच आता अजित आगरकरच्या मागे सचिन उभा आहे. अशा प्रकारचं प्रभावक्षेत्र विनोद कांबळीस उत्पन्न करता आलं नाही. स्वतंत्र वृत्तीचा असल्याने इतर कुणाच्या प्रभावक्षेत्रात दाखल होणं त्यास शक्य नव्हतं. शिवाय भरीस भर म्हणून बायकोचा अनाठायी हस्तक्षेप होताच. ती ख्रिस्ती असल्याने वेगळ्या संस्कृतीत वाढलेली होती. त्यातनं संघर्ष उत्पन्न झाला व तोही त्यास महागात पडला. असो. विनोद कांबळीसारखे गुणवत्तेचे हाल कुणाचे होऊ नयेत. आ.न., -गा.पै.

खेळायला येताना त्याचा तो बदललेला अवतार पाहूनच जाणवायचे की ह्याचे काही खरे नाही. मग हळुहळु त्याच्या बद्दल काहीबाही वाचनात येउ लागले आणि तो मनातुन उतरत गेला. खरच एका गुणी खेळाडुने स्वतःची अशी परवड करुन घेतलेली अजिबात आवडली नाही पैजारबुवा,

सिरुसेरि Mon, 09/20/2021 - 22:29
विनोद कांबळीच्या क्रिकेट करीअरचे सुरेख विश्लेषण . यावरुन एक आठवले की , १९९३ च्या आसपास अनेकदा "मस्तुर कांबळी" ( मस्त रे कांबळी ) असा शब्दप्रयोग ऐकु येत असे . बहुदा , विनोद कांबळीच्या फटकेबाजीवर खुश होउन क्रिकेट चाहत्यांनी असा शब्दप्रयोग प्रचलीत केला असावा .

In reply to by सिरुसेरि

गॉडजिला Tue, 09/21/2021 - 10:00
मस्त रे कांबळे चा हा उगम आहे होय... नव्या सहस्त्रकाच्या आसपास हा खूपदा कानावर पडत असे पण काहीचं उमगायच नाही त्यावेळी

श्रीरंग_जोशी Tue, 09/21/2021 - 09:30
१९९२ च्या विश्वचषकानंतर उन्हाळ्यात दर रविवारी दूरदर्शनवर क्रिकेट विथ मोहिंदर अमरनाथ हा क्रिकेट कोचिंगवरचा कार्यक्रम लागायचा. तो कार्यक्रम पाहून क्रिकेटमधले बारकावे कळू लागले. १९९२-९३ च्या मोसमात इंग्लंडचा भारत दौरा झाला. ग्रॅहम गूच कर्णधार होता. ती मी टिव्हीवर पाहिलेली पहिली कसोटी मालिका होती. त्यातला तिसरा सामना अन लगेच झिंबाब्वेविरुद्धचा एक कसोटी सामना यात विनोद कांबळीने पाठोपाठ द्विशतके ठोकली. पुढचं वर्षभर सचिनपेक्षाही विनोदच माझा क्रिकेटमधला हिरो होता. नंतर त्याची सातत्यपूर्ण कामगिरी न होताना पाहून वाईट वाटायचे. १९९८ च्या उन्हाळ्यातले त्याचे पुनरागमन यशस्वी होत आहे असे दिसत असतानाच क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मांडीवर चेंडू लागला अन तो जायबंदी झाला. बहुधा त्यानंतर त्याचे पुनरागमन यशस्वी होऊ शकले नाही. १९९६ विश्वचषकातल्या उपांत्य सामन्यात प्रेक्षकांच्या गोंधळामुळे सामना श्रीलंकेला बहाल झाला आहे हे कळल्यावर विनोदचे अश्रू पाहून माझ्या मनाला जी जखम झाली ती २००३ च्या विश्वचषकात भरेल असे वाटत होते. अखेर २०११ च्या अंतिम सामन्यात धोनीने मारलेल्या षटकारानंतरच ती भरली. १९९४ साली झी टिव्हीवर भारतीय क्रिकेट संघावर एक गाणे दाखवत असत. त्यात विविध खेळाडू त्यांच्या प्रादेशिक पोशाखात दाखवले होते. प्रविण आमरे, सचिन व विनोद हे तीघे वर पाढंरा शर्ट व ब्लेझर अन खाली पांढरे धोतर अशा पोशाखात होते. युट्यूबवर ते गाणे आता मिळत नाहीये :-(. कुणी जालावर शोधले तर उत्तम. विनोद अन सचिनची पिढी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर माझी क्रिकेटमधली भावनिक गुंतवणूकही संपली. ९० च्या दशकात परत नेल्याबद्दल लेखकाचे आभार.

अभिजीत अवलिया Tue, 09/21/2021 - 13:47
लेख आवडला. विनोद कांबळी खूप आवडायचा. १९९६ च्या ‘त्या’ उपांत्य सामन्यात ‘विनोद कांबळी अजून आहे. आपण अजूनही जिंकू शकतो’ असा आशावाद माझ्यात होता. रडत रडत पॅव्हेलियनकडे जाणारा विनोद पाहून त्याच्या दसपटीने मी रडलो असेन. असो. त्याची जी करीअरमधली वाताहत झाली ती त्याच्याच बेताल वागण्याने झाली.

तुषार काळभोर Tue, 09/21/2021 - 15:22
असं त्यावेळी खूप जणांना वाटलं होतं. मलापण. इथल्या प्रेक्षकांचा राग सुद्धा आलेला. अरे हे काय करतायेत? अजून विनोद कांबळी आहे की!

चावटमेला Tue, 09/21/2021 - 16:31
१. १९९६ च्या विश्वचषकातला श्रीलंकेविरुध्दचा उपांत्य सामना २. १९९७ च्या वेस्ट इंडिज दौर्‍यातील बार्बाडोस कसोटी सामना (वेस्ट इंडिज मध्ये २६ वर्षांनंतर कसोटी जिंकण्याची संधी आपण दवडली. जिंकण्यासाठी फक्त १२० धावांचं आव्हान असताना आपण ८१ मध्येच कोलमडालो होतो) ३. १९९९ मधील पाकिस्तान विरूध्द ची चेन्नई कसोटी ४. २००३ द. अफ्रिका विश्वचषकातील अंतिम सामना वरील सामने हे ९० च्या दशकात क्रिकेट पाहत मोठ्या झालेल्या पिढीचे epic heartbreaks आहेत. तुमचा लेख आवडला आहे.

In reply to by चावटमेला

अभिजीत अवलिया Tue, 09/21/2021 - 19:26
१९९६ च्या विश्वचषकातला श्रीलंकेविरुध्दचा उपांत्य सामना
त्या विश्वचषकातील अंतिम सामना होईपर्यंत, भारत-श्रीलंका मूळ उपांत्य सामना रद्द समजून पुन्हा खेळवला जाणार ह्या आशेवर आम्ही सर्व मित्र होतो :) कारण काय तर प्रेक्शकांचा गोंधळ हे सामना समोरच्या संघाला बहाल करण्याचे व्हॅलिड कारण होऊ शकत नाही असे बाल सुलभ मत.

चौथा कोनाडा Wed, 09/22/2021 - 17:25
विनोद कांबळी हा एक महान खेळाडू होता, पण खरं तर तो महान होता होता राहून गेला
अगदी योग्य म्हटलंय ! माझा हा आवडता खेळाडू अल्पकालात दृष्टीआड गेला याचे तेंव्हा खुप वाईट वाटले होते. +१ अतिशय छान लिहिले आहे !

सौंदाळा Wed, 09/22/2021 - 17:41
छान लेख, 'मस्त रे कांबळी' चा हा उगम माहिती नव्हता. कांबळी म्हटले की ईडन गार्डनच्या सामन्यातुन रडत जातानाचा त्याचा चेहराच डोळ्यासमोर येतो. मुंबईत अजुन एक जबरदस्त फलंदाज क्लब लेव्हलला होता पण घरची परिस्थिती त्या फलंदाजाचे पुढे न झालेले सिलेक्शन यामुळे तो शेवटी अंडरवर्ल्ड मधे गेला आणि नंतर 'चकमकीत' ठार झाला असे कुठेतरी वाचले / ऐकले होते. आता नाव विसरलो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

तुषार काळभोर Wed, 09/22/2021 - 21:55
अनिल गुरव? मुंबई क्रिकेटचा विवियन रिचर्ड्स, पुढचा गावस्कर असं म्हणायचे लोक त्याला. सचिनचे गुरू आचरेकर सर, यांचा अनिल गुरव हा सिनियर शिष्य. घरची परिस्थिती, भावाचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध यामुळे अनिल गुरव आयुष्यातून उठला. योगायोग म्हणजे अजित तेंडुलकर या भावामुळे सचिनची कारकीर्द घडली. तर अजित गुरव या भावामुळे अनिल गुरवची बिघडली. विनोद कांबळीप्रमाणेच चांगल्या परिवाराचा सपोर्ट आणि योग्य मार्गदर्शनाभावी तो क्रिकेटर सुद्धा वाया गेला..

In reply to by तुषार काळभोर

श्रीरंग_जोशी Wed, 09/22/2021 - 22:24
अनिल गुरव यांच्याबाबत मला प्रथमच कळलं. फारच दुर्दैवी. खालील चित्रफीत जालावर मिळाली. निवेदकाने त्यांच्या आडनावाचा उच्चार गुराव असा केला आहे.

In reply to by तुषार काळभोर

अभिजीत अवलिया गुरुवार, 09/23/2021 - 05:28
अनिल गुरव यांच्याबद्दल अधिक माहिती ह्या ठिकाणी आहे. https://mr.quora.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/answers/306941206?ch=99&oid=306941206&share=28dfcaca&srid=6zeZ0&target_type=answer

In reply to by अभिजीत अवलिया

सौंदाळा गुरुवार, 09/23/2021 - 10:47
तुका, जोशीसाहेब, अभिजीत अवलिया - धन्यवाद बरोबर, अनिल गुरवच. माझी माहिती अपुर्ण / अर्धवट होती. बरीच नविन माहिती मिळाली. चांगला परिवार, संस्कार मिळणे म्हणजे खरच भाग्यच म्हणायला हवे.

प्रचेतस गुरुवार, 09/23/2021 - 06:15
अजून एक गुणवान खेळाडू म्हणजे पद्माकर शिवलकर. प्रथमश्रेणी १२४ सामन्यात ५८९ बळी अशी दैदिप्यमान कामगिरी, पण केवळ त्याकाळी चंद्रा, बेदी, प्रसन्ना हे त्रिकूट अधिराज्य गाजवत होते म्हणून याला कधीच संधी मिळाली नाही. त्याशिवाय हा बेदीच्या राजकारणाचा देखील बळी ठरला.

In reply to by प्रचेतस

श्रीगुरुजी Sat, 09/25/2021 - 10:07
असाच अजून एक प्रतिभावान खेळाडू म्हणजे राजिंदर गोयल. १९५८/५९ - १९८४/८५ या तब्बल २६ वर्षांच्या काळात हा डावखोरा फिरकी गोलंदाज १५७ प्रथम श्रेणीचे (रणजी, दुलिप व भारत दौऱ्यावर आलेल्या परदेशी संघाबरोबरील सामने) सामने खेळला. त्यात फक्त १८.५८ सरासरीने त्याने ७५० फलंदाज बाद केले. हा विक्रम कधी मोडला जाईल असे वाटत नाही. एका डावात ५+ फलंदाज बाद करण्याची कामगिरी ५९ वेळा तर एका सामन्यात १०+ फलंदाज बाद करण्याची कामगिरी १८ वेळा त्याने केली होती. दुर्दैवाने त्याला कसोटी सामना खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. गावसकर, विश्वनाथ, बेदी अशा अनेकांनी राजिंदर गोयलच्या गोलंदाजीचे तोंड भरून कौतुक केले आहे. गुंडाप्पा विश्वनाथच्या शब्दात - 'He kills you as a batsman' He was a very difficult bowler [to face]. I can tell you that - I have played a lot of left-arm spinners, but he was one of the top. It was never easy to get away from him especially when the pitch was a little helpful when he was more dangerous. I have faced both Bishan and Rajinder. The difference between them was Rajinder was so tight in his bowling, his line and length were so accurate. With Bishan, at least he flighted the ball, so you had a chance to use your feet. Rajinder was fastish, and with a little bit of help from the pitch, he would turn the ball which did not make it easy to step out and drive in front. The thing that was difficult batting against him was that nagging length he hit. He kept you always there and thereabout by hitting the right spot. That was the hallmark of his bowling. He kills you as a batsman. You had to wait for loose balls, which were very rare. You had to think about ones and twos facing him. Yes, he tested your patience. You had to be [mentally] present all the time. You couldn't relax.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Sat, 09/25/2021 - 10:48
प्रथम श्रेणी इतकं भारी खेळून सुद्धा यांना कसोटी संधी मिळाली नाही, हे दुर्दैवच. राजिंदर गोयल यांना संधी न मिळण्याची कारणं पद्माकर शिवलकर यांच्यासारखी असावीत. नव्वदीच्या दशकात महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या काही उत्तम फलंदाजांना कधीच कसोटी संधी मिळाली नाही, याचं शाळेत असताना आश्चर्य आणि वाईट वाटायचं. उदा शंतनु सुगवेकर (प्रथम श्रेणी सरासरी ६३, सर्वोच्च २९९), सुरेंद्र भावे (प्रथम श्रेणी सरासरी ५८, सर्वोच्च २९२). त्याशिवाय पाच विभागांची कोटा पद्धत याला कारणीभूत असेल. कारण पश्चिम विभागातून ठराविक संख्येत खेळाडू घेताना महाराष्ट्राच्या खेळाडूंना मुंबई संघाशी स्पर्धा करावी लागायची.

In reply to by तुषार काळभोर

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/30/2021 - 08:39
या कोटा पध्दतिने महाराष्टाचे अनेक गुणी खेळाडू वाया गेले आहेत. वरच्या यादित अजुन एक नाव मिलिंद गुंजाळचे घ्यावे लागेल. रणजी करंडकाचे सामने नेहरु स्टेडियम वर व्हायचे तेव्हा मिलिंद ची बॅटिंग बघताना मजा यायची. झहिर खान सुध्दा जर महाराष्टाकडून खेळत राहिला असता तर अंतरराष्ट्रिय सामन्यात कधिच चमकला नसता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/30/2021 - 09:15
कोटा पद्धत नेमकी कधी बंद झाली? बहुधा झहिरच्या आंतरराष्ट्रिय पदार्पणाच्या वेळपर्यंत बंद झाली होती (साल २०००). कोटा पद्धतीमुळे अनेक गुणी खेळाडूंची संधी हिरावली गेली किंवा अक्षरशः निवृत्ती जवळ आल्यावर संधी मिळाली उदा. प्रशांत वैद्य.

गणेशा गुरुवार, 09/23/2021 - 15:22
सर्व प्रतिसाद पण वाचले.. लेख आणि प्रतिसाद छान आहेत.. विनोद कांबळी सारखी गुणवत्ता कोणाची वाया जाऊ नये असे सगळ्यांना वाटते.. मला तर सध्या त्याच्यासारखा कोण वाटत असेल तर तो आहे मुंबई संघातील पृथ्वी शॉ... Batting, shots पाहण्यासारखे आहे याची.. काही फटके तर मोठ्या मोठ्या फलंदाजांची आठवण करून देतात.. पण लवकरच नीट परिश्रम पुर्ण वागावे असे वाटते.. नाहीतर आणखीन एक प्रतिभाशाली खेळाडूचा अस्त आपण पाहू...

In reply to by गणेशा

सुरिया गुरुवार, 09/23/2021 - 16:32
हो, आणि शॉ ला सांगायला पाहिजे, आईबाप भावाचे वागणे आणि असणे आपल्या हातात नसले तरी बायको बघून कर आपापल्या संस्कृतीतील च. ते उगी कथोलिक बिथोलिक काय नको म्हणाव. करियर बरबाद करतात अशा वेगळ्या संस्कृती मधल्या पोरी. ;)

सुधीर कांदळकर गुरुवार, 09/30/2021 - 07:10
सचीनला एकदा एका मुलाखतकाराने विचारले होते की तू वॉल्श, अ‍ॅमब्रोज, अक्रम, वकार, मॅकग्रा, ब्रेट ली, कॅडीक, गॉफ अशा दिग्गज गोलंदाजांविरुद्ध खेळला आहेस. यातला खेळायला सर्वात कठीण कोण वाटला. यवर सचीनने उत्तर दिले होते की नेटमध्ये हाफपीचवरून गोलंदाजी करणारा कांबळी हा जगातला सर्वात धोकादायक गोलंदाज आहे आणि लबाड प्रश्नाला धोरणीपणाने उत्तर दिले होते.

चांदणे संदीप Sat, 09/18/2021 - 11:09
मागेच कधीतरी espncricinfo वर फलंदाजांची सरासरी वगैरे बघत असताना विनोद कांबळीच्या आकडेवारीवर नजर गेली आणि त्याच्या सुरूवातीच्या कसोटी सामन्यांमधल्या धावा बघून चाट पडलो होतो. ९६ ची ती मॅच तर लख्ख आठवतेय. शेवटपर्यंत आशा होती की कांबळी आहे तर काहीतरी होऊ शकेल, पण दुर्दैवाने मॅचच पूर्ण होऊ शकली नाही. लेख आवडला. परत परत आठवून वाचून काढावा असा. सं - दी - प

प्रचेतस Sat, 09/18/2021 - 11:15
उत्तम लेख. दुर्दैवाने स्वतः विनोद कांबळीच ह्या अधःपतनाला जबाबदार असावा. क्रिकेटपेक्षा क्रिकेटबाह्य मोहात हा वाहून गेला आणि संपला.

In reply to by प्रचेतस

तुषार काळभोर Sat, 09/18/2021 - 13:23
दोन्ही वाक्याशी सहमत. कारकिर्दीच्या अधःपतनासाठी विनोद स्वतःच जबाबदार होता. आणि क्रिकेटपेक्षा क्रिकेटबाह्य मोहात हा वाहून गेला आणि संपला, हेही तितकंच खरं. एकदा सप्तरंगमध्ये सुनंदन लेले किंवा द्वारकानाथ संझगिरी यांचा एक लेख होता. त्यात लिहिलं होतं की दोघांना इतक्या लवकर इतकं जास्त यश मिळालं तेव्हा सचिनला जमिनीवर ठेवायला त्याचं मध्यमवर्गीय कुटुंब, आणि मध्यमवर्गीय शिस्त कारणीभूत होत्या. विनोदला असं जमिनीवर ठेवणारं कोणी नव्हतं, हे त्याच्या 'क्रिकेट बाह्य गोष्टींच्या' मोहात वाहून जायचं कारण होतं.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

सोत्रि Sat, 09/18/2021 - 11:31
वाया गेलेले म्हणण्यापेक्षा वाया घालवून घेतलेलं जास्त समर्पक होईल. - (विनोदच्या 'लेफ्ट हॅन्डेड स्टान्स'चा चाहता) सोकाजी

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 13:33
फार कठिण परिस्थीतीला सामोरा गेला बिचारा… आउट झाल्यावर परतत असता लिप रिंडिग करत त्याने कोणती मराठी शीवी कचकन दिली यावर आम्ही डिबेट करत असु…

In reply to by गॉडजिला

रंगीला रतन Sat, 09/18/2021 - 13:41
फार कठिण परिस्थीतीला सामोरा गेला बिचारा… ती परिस्थिती त्यानी स्वतःच आणली होती. लेख आवडला.

In reply to by रंगीला रतन

गॉडजिला Sat, 09/18/2021 - 15:09
तिकडे ब्रायन लाराच्या पार्ट्या म्हणजे मद्य मदीराक्शीचा नुसता महापुर असतो, स्वतः शेन वॉर्न नागडा सापडला होता एका विडीओमधे स्त्रियांसोबत अन त्याचा काडीमोडही झाला पण कोणाचा खेळातील पर्फॉमन्स यातुन खालवला नाही मग भारतीय खेळाडु नेमके कमी पडतात कुठे ? जरा बेताल झाले की यांचे करीअर संपुन जाते

In reply to by गॉडजिला

रंगीला रतन Sat, 09/18/2021 - 17:38
कौटुंबिक आर्थिक पार्शवभूमी हे कारण असावे. चाळीत राहणाऱ्या कांबळीला अल्पवाधित भरपूर मिळालेला पैसा प्रसिद्धी श्रीमंत घरातून आलेल्या गांगुली सारखी पचवता आली नाही. गांगुलीने काय कमी उतमाज केला? पण ते त्याला सवयीचे होते कांबळीच्या नव्हते.

टर्मीनेटर Sat, 09/18/2021 - 18:02
मस्त लेख 👍 क्रिझ पेक्षा कॅमेर्‍याकडे दिलेले अधिकचे लक्ष आणि कमी वयात मिळालेले घवघवीत यश पचवता न येणे; माझ्या मते ही कारणे ह्या गुणी खेळाडुची कारकीर्द आकाली संपुष्टात आणण्यामागे आहेत. आणि हो, एवढे छान लिहिता मग लेखणी म्यान का करुन ठेवली होती हो इतके दिवस? मी मिपावर तुमचा हा पहिलाच लेख वाचतोय बहुतेक. पुढील लेखनास शुभेच्छा!

श्रीगुरुजी Sat, 09/18/2021 - 19:13
काही आकडेवारी चुकलीये. १९९३ साल संपताना केलेल्या श्रीलंका दौऱ्यात पहिला कसोटी सामना पावसात वाहून गेला, पण पुढील दोन सामन्यातील चार डावात त्याने चार शतके केली. दोन सामन्यातील चार डावात ४ शतके म्हणजे सलग ४ डावात शतके झाली. आकडेवारी अशी आहे की तो ४ नसून ३ डाव खेळला होता व १२५,४ व १२० अशा धावा केल्या होत्या. साल १९९४. वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या भारत दौऱ्याने झाली. या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील सहा डावात विनोदने चार अर्धशतके केली. या मालिकेत कांबळी तीनही कसोटीत प्रत्येकी फक्त १ डाव खेळला व त्यात ५, ८२ व ५७ अशा धावा केल्या होत्या. अर्थात कांबळीची कसोटी कारकीर्द खूप लहान असल्याने आकडेवारीतील या चुका किरकोळ आहेत. त्याची चार शतके ही भालत व श्रीलंकेत (म्हणजे भारतीय उपखंडात) आहेत. भारतीय उपखंडाबाहेर तो फक्त न्यूझीलंडमध्ये १ कसोटी खेळलाय व तेथे तो फारसा यशस्वी नव्हता. इंग्लंड, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या देशात तो खेळलेला नाही. त्याच्या २१ कसोटी डावांपैकी फक्त ५ भारताबाहेर आहेत. म्हणजे त्याच्या फलंदाजीतील बहुसंख्य धावा भारतीय खेळपट्ट्यांवर केल्या आहेत. वेगवान परदेशी खेळपट्ट्यांवर तो खेळला असता तर त्याचा कस लागला असता. त्यामुळे मी त्याला महान फलंदाज, सचिनपेक्षा चांगला फलंदाज वगैरे मानत नाही. कांबळी खूप गरीब किंवा सामान्य घरातून पुढे आला होता. जरी तो व सचिन एकाच शाळेत शिकले असले, एकाच प्रशिक्षकाकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले असले तरी दोघांच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे. सचिन मध्यमवर्गीय सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबातुन आला होता. त्याच्यावर सुशिक्षित मध्यमवर्गीय संस्कार झाले होते. प्राध्यापक असलेले वडील व मोठ्या भावाचे त्याला सातत्याने मार्गदर्शन मिळत होते व त्यामुळे सचिनचे पाय कायम जमिनीवर होते. याउलट कांबळीला घरून असा कोणीही मार्गदर्शक नव्हता. त्यामुळे खूप गरीब परिस्थितीतून त्याला एकदम पैसा, प्रसिद्धी मिळायला लागल्यानंतर तो हवेत तरंगायला लागला. ज्या क्रिकेटमुळे त्याला पैसा व प्रसिद्धी मिळू लागली त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत न करता तो सवंग गोष्टींच्या मागे लागला. आफ्रिकेत तो एकदा बाहेर जाऊन जॉनी व्हर्साची ब्रॅन्डचा ६०० अमेरिकन डॉलर्स किंमतीचा (अंदाजे २४,००० रूपये) विजारीचा पट्टा घेऊन आल्यानंतर कर्णधार अझरूद्दीन सुद्धा थक्क झाला होता. त्याज दौऱ्यात एका सामन्यापूर्वी तो पहाटे ४ वाजेपर्यंत मोठ्या आवाजात गाणी ऐकत बसला होता. पैशांची उधळपट्टी, पहाटेपर्यंत जागरणे हे त्याच्या खेळासाठी मारक आहेत हे समजावून सांगणारा जवळचा मार्गदर्शक त्याला लाभला नाही हे दुर्दैव! संघातून स्थान गमावल्यानंतर खेळावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी तो रिऍलिटी शो सारख्या सवंग गोष्टीत अडकला व तेथेच त्याची कारकीर्द कायमची संपली. एकाअर्थी त्याची क्रिकेट कारकीर्द संदीप पाटिल सारखी अल्पावधीतच संपली. संदीप पाटीलने सुद्धा जाहिराती, चित्रपट, साप्ताहिक यामध्ये गुंतून स्वतःची क्रिकेट कारकीर्द खड्ड्यात घातली होती. गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शकाअभावी व सवंग गोष्टीत गुंतल्यामुळे कांबळीची कारकीर्द संपुष्टात आली.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Sat, 09/18/2021 - 19:41
हो... १९९३ साल संपताना केलेल्या श्रीलंका दौऱ्यात पहिला कसोटी सामना पावसात वाहून गेला, पण पुढील दोन सामन्यातील चार डावात त्याने चार शतके केली. हे असं हवं, पुढील दोन सामन्यातील तीन डावात त्याने दोन शतके केली. साल १९९४. वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या भारत दौऱ्याने झाली. या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील सहा डावात विनोदने चार अर्धशतके केली. हे असं हवं, या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील तीन डावात विनोदने दोन अर्धशतके केली. धन्यवाद. तसा बदल करून घेतो लेखात.

गणेशा Sun, 09/19/2021 - 00:44
लेख आणि शिर्षक आवडले.. त्या काळी मी वन डे पेक्षा test matches जास्त पाहायचो, आणि त्याने केलेली दोन द्विशतके मी बॉल to बॉल पाहिलेत.. विशेष म्हणजे त्याने सुनील गावसकर चा record तोडावे असे तेंव्हा वाटत होते.. २२७ वर out झाल्यावर वाईट वाटले होते... वरच्या कित्येक प्रतिसादात त्याला मार्गदर्शक नव्हता असा एक सूर आहे, त्याचे वर्तन बिघडत चालले होते ह्याला तोच जबाबदार होता नक्कीच.. पण सचिन सारखा मित्र असताना, ह्या मित्राने त्याला चांगलीच समज का दिली नाही याचे मला आश्चर्य वाटते.. आणि वेळोवेळी मार्गदर्शन का दाखवले नाही असे वाटते.. सच्या माझा आवडत्या खेळाडूतील एक आहे, पण येथे त्याने मित्राला वाया जाण्यापासून वाचवायला हवे होते असे मला मनापासुन वाटते...

In reply to by गणेशा

गॉडजिला Sun, 09/19/2021 - 08:02
तसेही ज्या काळात आपण इतरांकडुन समजुतदारपणाची अपेक्षा करतो त्या काळात ते कसोटिला खरे उतरतातच असे अजिबात नाही. शेवटी तुमचे तुम्हालाच तयार असावे लागते.

सुधीर कांदळकर Sun, 09/19/2021 - 07:17
कांबळी माझाही आवडता खेळाडू होता. त्यामुळे सहानुभूती आहेच. १. १९९२ विश्वकप स्पर्धेत कांबळीला उतारवयातल्या बोथमने सहज जाळ्यात पकडले होते. २.शारजामधला रस्त्यावरचे दिवे लागल्यावरचा अपुर्‍या प्रकाशातला नाबाद कांबळी आणि १९९६ मधला भयानक वळणार्या खेळपट्टीवरचा हताशपणे रडणारा कांबळी डोळ्यासमोर आला. ३. तरीही कांबळीला मानसोपचारांची गरज होती. राहुल द्रविड आणि कांबळी हे एकाच वेळी अपयशी ठरत असतांना द्रविड भीष्मराज बाम यांच्याकडून समुपदेशन घेऊन सावरला. कांबळीच्या घोट्याला दुखापत होऊन वर्षभर साम्न्यांपासून दूर राहावे लागले आणि कधीही पूर्ववत ठीक झाला नाही. चित्रेही छान. छान आठवणी जाग्या केल्यात. धन्यवाद.

Bhakti Sun, 09/19/2021 - 08:59
असे शापित खेळाच्या जगात असणे खुपचं अचंबित करते...शरीराने आणि मनाने तंदुरूस्त असणे फार महत्वाचे.

गामा पैलवान Sun, 09/19/2021 - 20:50
श्रीगुरुजी, तुमचं मार्गदर्शकाच्या अभावाचं विवेचन पूर्णपणे पटलं. मला वाटतं की कांबळीच्या अपयशात आजून एक घटक आहे. तो बोर्डाचा नावडता खेळाडू होता. सचिन मंडळासंगे ज्याप्रमाणे मुत्सद्दीपणे ( = डिप्लोमॅटिक ) वागला तसं विनोद कांबळीस कुणी शिकवलं नाही. त्यामुळे एका मालिकेत अपयश आल्याने लगेच उचलबांगडी झाली. गावसकरने पैशांवरून बोर्डाला शिंगावर घेतलं होतं. पण त्याच्यामागे त्याचे मामा माधव मंत्री भक्कमपणे उभे होते. खुद्द सचिनच्या मागे गावसकर उभा होता. तसाच आता अजित आगरकरच्या मागे सचिन उभा आहे. अशा प्रकारचं प्रभावक्षेत्र विनोद कांबळीस उत्पन्न करता आलं नाही. स्वतंत्र वृत्तीचा असल्याने इतर कुणाच्या प्रभावक्षेत्रात दाखल होणं त्यास शक्य नव्हतं. शिवाय भरीस भर म्हणून बायकोचा अनाठायी हस्तक्षेप होताच. ती ख्रिस्ती असल्याने वेगळ्या संस्कृतीत वाढलेली होती. त्यातनं संघर्ष उत्पन्न झाला व तोही त्यास महागात पडला. असो. विनोद कांबळीसारखे गुणवत्तेचे हाल कुणाचे होऊ नयेत. आ.न., -गा.पै.

खेळायला येताना त्याचा तो बदललेला अवतार पाहूनच जाणवायचे की ह्याचे काही खरे नाही. मग हळुहळु त्याच्या बद्दल काहीबाही वाचनात येउ लागले आणि तो मनातुन उतरत गेला. खरच एका गुणी खेळाडुने स्वतःची अशी परवड करुन घेतलेली अजिबात आवडली नाही पैजारबुवा,

सिरुसेरि Mon, 09/20/2021 - 22:29
विनोद कांबळीच्या क्रिकेट करीअरचे सुरेख विश्लेषण . यावरुन एक आठवले की , १९९३ च्या आसपास अनेकदा "मस्तुर कांबळी" ( मस्त रे कांबळी ) असा शब्दप्रयोग ऐकु येत असे . बहुदा , विनोद कांबळीच्या फटकेबाजीवर खुश होउन क्रिकेट चाहत्यांनी असा शब्दप्रयोग प्रचलीत केला असावा .

In reply to by सिरुसेरि

गॉडजिला Tue, 09/21/2021 - 10:00
मस्त रे कांबळे चा हा उगम आहे होय... नव्या सहस्त्रकाच्या आसपास हा खूपदा कानावर पडत असे पण काहीचं उमगायच नाही त्यावेळी

श्रीरंग_जोशी Tue, 09/21/2021 - 09:30
१९९२ च्या विश्वचषकानंतर उन्हाळ्यात दर रविवारी दूरदर्शनवर क्रिकेट विथ मोहिंदर अमरनाथ हा क्रिकेट कोचिंगवरचा कार्यक्रम लागायचा. तो कार्यक्रम पाहून क्रिकेटमधले बारकावे कळू लागले. १९९२-९३ च्या मोसमात इंग्लंडचा भारत दौरा झाला. ग्रॅहम गूच कर्णधार होता. ती मी टिव्हीवर पाहिलेली पहिली कसोटी मालिका होती. त्यातला तिसरा सामना अन लगेच झिंबाब्वेविरुद्धचा एक कसोटी सामना यात विनोद कांबळीने पाठोपाठ द्विशतके ठोकली. पुढचं वर्षभर सचिनपेक्षाही विनोदच माझा क्रिकेटमधला हिरो होता. नंतर त्याची सातत्यपूर्ण कामगिरी न होताना पाहून वाईट वाटायचे. १९९८ च्या उन्हाळ्यातले त्याचे पुनरागमन यशस्वी होत आहे असे दिसत असतानाच क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मांडीवर चेंडू लागला अन तो जायबंदी झाला. बहुधा त्यानंतर त्याचे पुनरागमन यशस्वी होऊ शकले नाही. १९९६ विश्वचषकातल्या उपांत्य सामन्यात प्रेक्षकांच्या गोंधळामुळे सामना श्रीलंकेला बहाल झाला आहे हे कळल्यावर विनोदचे अश्रू पाहून माझ्या मनाला जी जखम झाली ती २००३ च्या विश्वचषकात भरेल असे वाटत होते. अखेर २०११ च्या अंतिम सामन्यात धोनीने मारलेल्या षटकारानंतरच ती भरली. १९९४ साली झी टिव्हीवर भारतीय क्रिकेट संघावर एक गाणे दाखवत असत. त्यात विविध खेळाडू त्यांच्या प्रादेशिक पोशाखात दाखवले होते. प्रविण आमरे, सचिन व विनोद हे तीघे वर पाढंरा शर्ट व ब्लेझर अन खाली पांढरे धोतर अशा पोशाखात होते. युट्यूबवर ते गाणे आता मिळत नाहीये :-(. कुणी जालावर शोधले तर उत्तम. विनोद अन सचिनची पिढी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर माझी क्रिकेटमधली भावनिक गुंतवणूकही संपली. ९० च्या दशकात परत नेल्याबद्दल लेखकाचे आभार.

अभिजीत अवलिया Tue, 09/21/2021 - 13:47
लेख आवडला. विनोद कांबळी खूप आवडायचा. १९९६ च्या ‘त्या’ उपांत्य सामन्यात ‘विनोद कांबळी अजून आहे. आपण अजूनही जिंकू शकतो’ असा आशावाद माझ्यात होता. रडत रडत पॅव्हेलियनकडे जाणारा विनोद पाहून त्याच्या दसपटीने मी रडलो असेन. असो. त्याची जी करीअरमधली वाताहत झाली ती त्याच्याच बेताल वागण्याने झाली.

तुषार काळभोर Tue, 09/21/2021 - 15:22
असं त्यावेळी खूप जणांना वाटलं होतं. मलापण. इथल्या प्रेक्षकांचा राग सुद्धा आलेला. अरे हे काय करतायेत? अजून विनोद कांबळी आहे की!

चावटमेला Tue, 09/21/2021 - 16:31
१. १९९६ च्या विश्वचषकातला श्रीलंकेविरुध्दचा उपांत्य सामना २. १९९७ च्या वेस्ट इंडिज दौर्‍यातील बार्बाडोस कसोटी सामना (वेस्ट इंडिज मध्ये २६ वर्षांनंतर कसोटी जिंकण्याची संधी आपण दवडली. जिंकण्यासाठी फक्त १२० धावांचं आव्हान असताना आपण ८१ मध्येच कोलमडालो होतो) ३. १९९९ मधील पाकिस्तान विरूध्द ची चेन्नई कसोटी ४. २००३ द. अफ्रिका विश्वचषकातील अंतिम सामना वरील सामने हे ९० च्या दशकात क्रिकेट पाहत मोठ्या झालेल्या पिढीचे epic heartbreaks आहेत. तुमचा लेख आवडला आहे.

In reply to by चावटमेला

अभिजीत अवलिया Tue, 09/21/2021 - 19:26
१९९६ च्या विश्वचषकातला श्रीलंकेविरुध्दचा उपांत्य सामना
त्या विश्वचषकातील अंतिम सामना होईपर्यंत, भारत-श्रीलंका मूळ उपांत्य सामना रद्द समजून पुन्हा खेळवला जाणार ह्या आशेवर आम्ही सर्व मित्र होतो :) कारण काय तर प्रेक्शकांचा गोंधळ हे सामना समोरच्या संघाला बहाल करण्याचे व्हॅलिड कारण होऊ शकत नाही असे बाल सुलभ मत.

चौथा कोनाडा Wed, 09/22/2021 - 17:25
विनोद कांबळी हा एक महान खेळाडू होता, पण खरं तर तो महान होता होता राहून गेला
अगदी योग्य म्हटलंय ! माझा हा आवडता खेळाडू अल्पकालात दृष्टीआड गेला याचे तेंव्हा खुप वाईट वाटले होते. +१ अतिशय छान लिहिले आहे !

सौंदाळा Wed, 09/22/2021 - 17:41
छान लेख, 'मस्त रे कांबळी' चा हा उगम माहिती नव्हता. कांबळी म्हटले की ईडन गार्डनच्या सामन्यातुन रडत जातानाचा त्याचा चेहराच डोळ्यासमोर येतो. मुंबईत अजुन एक जबरदस्त फलंदाज क्लब लेव्हलला होता पण घरची परिस्थिती त्या फलंदाजाचे पुढे न झालेले सिलेक्शन यामुळे तो शेवटी अंडरवर्ल्ड मधे गेला आणि नंतर 'चकमकीत' ठार झाला असे कुठेतरी वाचले / ऐकले होते. आता नाव विसरलो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

तुषार काळभोर Wed, 09/22/2021 - 21:55
अनिल गुरव? मुंबई क्रिकेटचा विवियन रिचर्ड्स, पुढचा गावस्कर असं म्हणायचे लोक त्याला. सचिनचे गुरू आचरेकर सर, यांचा अनिल गुरव हा सिनियर शिष्य. घरची परिस्थिती, भावाचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध यामुळे अनिल गुरव आयुष्यातून उठला. योगायोग म्हणजे अजित तेंडुलकर या भावामुळे सचिनची कारकीर्द घडली. तर अजित गुरव या भावामुळे अनिल गुरवची बिघडली. विनोद कांबळीप्रमाणेच चांगल्या परिवाराचा सपोर्ट आणि योग्य मार्गदर्शनाभावी तो क्रिकेटर सुद्धा वाया गेला..

In reply to by तुषार काळभोर

श्रीरंग_जोशी Wed, 09/22/2021 - 22:24
अनिल गुरव यांच्याबाबत मला प्रथमच कळलं. फारच दुर्दैवी. खालील चित्रफीत जालावर मिळाली. निवेदकाने त्यांच्या आडनावाचा उच्चार गुराव असा केला आहे.

In reply to by तुषार काळभोर

अभिजीत अवलिया गुरुवार, 09/23/2021 - 05:28
अनिल गुरव यांच्याबद्दल अधिक माहिती ह्या ठिकाणी आहे. https://mr.quora.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/answers/306941206?ch=99&oid=306941206&share=28dfcaca&srid=6zeZ0&target_type=answer

In reply to by अभिजीत अवलिया

सौंदाळा गुरुवार, 09/23/2021 - 10:47
तुका, जोशीसाहेब, अभिजीत अवलिया - धन्यवाद बरोबर, अनिल गुरवच. माझी माहिती अपुर्ण / अर्धवट होती. बरीच नविन माहिती मिळाली. चांगला परिवार, संस्कार मिळणे म्हणजे खरच भाग्यच म्हणायला हवे.

प्रचेतस गुरुवार, 09/23/2021 - 06:15
अजून एक गुणवान खेळाडू म्हणजे पद्माकर शिवलकर. प्रथमश्रेणी १२४ सामन्यात ५८९ बळी अशी दैदिप्यमान कामगिरी, पण केवळ त्याकाळी चंद्रा, बेदी, प्रसन्ना हे त्रिकूट अधिराज्य गाजवत होते म्हणून याला कधीच संधी मिळाली नाही. त्याशिवाय हा बेदीच्या राजकारणाचा देखील बळी ठरला.

In reply to by प्रचेतस

श्रीगुरुजी Sat, 09/25/2021 - 10:07
असाच अजून एक प्रतिभावान खेळाडू म्हणजे राजिंदर गोयल. १९५८/५९ - १९८४/८५ या तब्बल २६ वर्षांच्या काळात हा डावखोरा फिरकी गोलंदाज १५७ प्रथम श्रेणीचे (रणजी, दुलिप व भारत दौऱ्यावर आलेल्या परदेशी संघाबरोबरील सामने) सामने खेळला. त्यात फक्त १८.५८ सरासरीने त्याने ७५० फलंदाज बाद केले. हा विक्रम कधी मोडला जाईल असे वाटत नाही. एका डावात ५+ फलंदाज बाद करण्याची कामगिरी ५९ वेळा तर एका सामन्यात १०+ फलंदाज बाद करण्याची कामगिरी १८ वेळा त्याने केली होती. दुर्दैवाने त्याला कसोटी सामना खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. गावसकर, विश्वनाथ, बेदी अशा अनेकांनी राजिंदर गोयलच्या गोलंदाजीचे तोंड भरून कौतुक केले आहे. गुंडाप्पा विश्वनाथच्या शब्दात - 'He kills you as a batsman' He was a very difficult bowler [to face]. I can tell you that - I have played a lot of left-arm spinners, but he was one of the top. It was never easy to get away from him especially when the pitch was a little helpful when he was more dangerous. I have faced both Bishan and Rajinder. The difference between them was Rajinder was so tight in his bowling, his line and length were so accurate. With Bishan, at least he flighted the ball, so you had a chance to use your feet. Rajinder was fastish, and with a little bit of help from the pitch, he would turn the ball which did not make it easy to step out and drive in front. The thing that was difficult batting against him was that nagging length he hit. He kept you always there and thereabout by hitting the right spot. That was the hallmark of his bowling. He kills you as a batsman. You had to wait for loose balls, which were very rare. You had to think about ones and twos facing him. Yes, he tested your patience. You had to be [mentally] present all the time. You couldn't relax.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Sat, 09/25/2021 - 10:48
प्रथम श्रेणी इतकं भारी खेळून सुद्धा यांना कसोटी संधी मिळाली नाही, हे दुर्दैवच. राजिंदर गोयल यांना संधी न मिळण्याची कारणं पद्माकर शिवलकर यांच्यासारखी असावीत. नव्वदीच्या दशकात महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या काही उत्तम फलंदाजांना कधीच कसोटी संधी मिळाली नाही, याचं शाळेत असताना आश्चर्य आणि वाईट वाटायचं. उदा शंतनु सुगवेकर (प्रथम श्रेणी सरासरी ६३, सर्वोच्च २९९), सुरेंद्र भावे (प्रथम श्रेणी सरासरी ५८, सर्वोच्च २९२). त्याशिवाय पाच विभागांची कोटा पद्धत याला कारणीभूत असेल. कारण पश्चिम विभागातून ठराविक संख्येत खेळाडू घेताना महाराष्ट्राच्या खेळाडूंना मुंबई संघाशी स्पर्धा करावी लागायची.

In reply to by तुषार काळभोर

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/30/2021 - 08:39
या कोटा पध्दतिने महाराष्टाचे अनेक गुणी खेळाडू वाया गेले आहेत. वरच्या यादित अजुन एक नाव मिलिंद गुंजाळचे घ्यावे लागेल. रणजी करंडकाचे सामने नेहरु स्टेडियम वर व्हायचे तेव्हा मिलिंद ची बॅटिंग बघताना मजा यायची. झहिर खान सुध्दा जर महाराष्टाकडून खेळत राहिला असता तर अंतरराष्ट्रिय सामन्यात कधिच चमकला नसता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/30/2021 - 09:15
कोटा पद्धत नेमकी कधी बंद झाली? बहुधा झहिरच्या आंतरराष्ट्रिय पदार्पणाच्या वेळपर्यंत बंद झाली होती (साल २०००). कोटा पद्धतीमुळे अनेक गुणी खेळाडूंची संधी हिरावली गेली किंवा अक्षरशः निवृत्ती जवळ आल्यावर संधी मिळाली उदा. प्रशांत वैद्य.

गणेशा गुरुवार, 09/23/2021 - 15:22
सर्व प्रतिसाद पण वाचले.. लेख आणि प्रतिसाद छान आहेत.. विनोद कांबळी सारखी गुणवत्ता कोणाची वाया जाऊ नये असे सगळ्यांना वाटते.. मला तर सध्या त्याच्यासारखा कोण वाटत असेल तर तो आहे मुंबई संघातील पृथ्वी शॉ... Batting, shots पाहण्यासारखे आहे याची.. काही फटके तर मोठ्या मोठ्या फलंदाजांची आठवण करून देतात.. पण लवकरच नीट परिश्रम पुर्ण वागावे असे वाटते.. नाहीतर आणखीन एक प्रतिभाशाली खेळाडूचा अस्त आपण पाहू...

In reply to by गणेशा

सुरिया गुरुवार, 09/23/2021 - 16:32
हो, आणि शॉ ला सांगायला पाहिजे, आईबाप भावाचे वागणे आणि असणे आपल्या हातात नसले तरी बायको बघून कर आपापल्या संस्कृतीतील च. ते उगी कथोलिक बिथोलिक काय नको म्हणाव. करियर बरबाद करतात अशा वेगळ्या संस्कृती मधल्या पोरी. ;)

सुधीर कांदळकर गुरुवार, 09/30/2021 - 07:10
सचीनला एकदा एका मुलाखतकाराने विचारले होते की तू वॉल्श, अ‍ॅमब्रोज, अक्रम, वकार, मॅकग्रा, ब्रेट ली, कॅडीक, गॉफ अशा दिग्गज गोलंदाजांविरुद्ध खेळला आहेस. यातला खेळायला सर्वात कठीण कोण वाटला. यवर सचीनने उत्तर दिले होते की नेटमध्ये हाफपीचवरून गोलंदाजी करणारा कांबळी हा जगातला सर्वात धोकादायक गोलंदाज आहे आणि लबाड प्रश्नाला धोरणीपणाने उत्तर दिले होते.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - श्री गोपाळ गणपती मंदिर (फर्मागुढी, गोवा)

टर्मीनेटर ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
श्री गोपाळ गणपती मंदिर - फर्मागुढी, गोवा. गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर पणजी पासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर आणि फोंड्याच्या ३ कि.मी.

रंगीला रतन Fri, 09/17/2021 - 14:54
लेख आवडला. माझ्या पुतणीने ME फार्मागुडीच्या इंजिनीरिंग कॉलेज मधून केले आहे. तिने शिकत असताना या मंदिराचे आणि किल्ल्याचे फोटो पाठवले होते. आता देवळाचा रंग बदललेला दिसतोय पहिले वेगळा होता.

In reply to by रंगीला रतन

टर्मीनेटर Fri, 09/17/2021 - 21:35
आता देवळाचा रंग बदललेला दिसतोय पहिले वेगळा होता.
बरोबर आहे तुमचं. पूर्ण मंदिराचा फोटो शोधताना जे फोटो जालावर दिसत होते त्यातल्या बऱ्याच फोटोंमध्ये मंदिराचा रंग वेगळाच दिसत होता. मोठ्या मुश्किलीने (पहिला फोटो) आताच्या रंगाचा सापडला.
माझ्या पुतणीने ME फार्मागुडीच्या इंजिनीरिंग कॉलेज मधून केले आहे.
हो मंदिर आणि किल्ल्याच्या थोडंसच आधी इंजिनिअरिंग कॉलेजचे कॅम्पस दिसले होते. धन्यवाद.

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर Fri, 09/17/2021 - 22:13
दक्षिणेकडे जाताना मधला प्रचंड रहदारीचा रस्ता सोडला तर डावीक्डचा किल्ला आणि उजवीकडचा मंदिर परिसर एकदम सुशेगात...

टर्मीनेटर Fri, 09/17/2021 - 22:31
@ चौथा कोनाडा, कुमार१, Bhakti, ज्ञानोबाचे पैजार आणि प्रचेतस प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 👍 @ प्रचेतस
खूप छान दिसतात ही मंदिरे आणि सजवतातही उत्तम.
हो, पण करोना काळातील निर्बंधांमुळे ताज्या फुलांची सजावट कमी होती असे त्यावेळी सोबत असलेल्या गोव्यात रहाणार्‍या बहिणीने सांगीतले, म्हणजे इतर वेळी किती छान सजवत असतील गाभारा ह्याची मी फक्त कल्पनाच करु शकतोय 😊

कंजूस Sat, 09/18/2021 - 06:22
अगदी बाहेर उभे राहूनही आत गाभाऱ्यापर्यंत पाहता येतंय ही व्यवस्था चालू ठेवण्याबद्दल मंडळाचे आभार. बाकी किल्ल्याच्या रंगरंगोटीबद्दल काय बोलणार.

सुधीर कांदळकर Sat, 09/18/2021 - 19:00
पाहुण्यांना मालवण गोवा दाखवतांना खूप वेळा गेलो आहे. मंदिराचे रंगरूप पार बदलले आहे. फारसा गजबजलेला नसलेल शांत परिसर फार आवडतो. येथील भव्य सुवर्णगणेशमूर्ती सुंदर आहे. तत्त्वज्ञानाऐवजी ऐतिहासिक तपशील दिल्यामुळे मजा आली. शिवाजी महाराजांच्या फोंड्याचा विजयात येसाजी कंकांचा उल्लेख शाळेत असतांना कुठेतरी वाचल्याचे अंधुक आठवते आहे. मस्त लेख. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

टर्मीनेटर Sat, 09/18/2021 - 19:47
शिवाजी महाराजांच्या फोंड्याचा विजयात येसाजी कंकांचा उल्लेख शाळेत असतांना कुठेतरी वाचल्याचे अंधुक आठवते आहे.
हो सुधीरजी बरोबर आहे तुमची आठवण! पुढे संभाजी राजांच्या शासन काळात येसाजी कंक फोंडा किल्ल्याचे किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी ३००० सैन्यासह हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी केलेल्या आक्रमणात अवघ्या ३०० मावळ्यांसह लढताना येसाजी कंक जायबंदी झाले होते तर त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हा धारातिर्थी पडला होता. पण किल्ला राखण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे 🙏

सौंदाळा Tue, 09/21/2021 - 17:50
हे मंदीर बाकी मंदीरांच्या (मंगेशी, शांतादुर्गा, महालक्ष्मी वगैरे) तुलनेत छोटेखानी आहे पण खूपच सुबक आणि सुंदर आहे. अजुन एक आठवण म्हणजे लहानपणी कितीतरी वेळा लोकल बसने फर्मागुडीला उतरुन या गणपतीचे दर्शन घेऊन समोरच्याच अतीतीव्र उतारावरुन दुतर्फा झाडीतुन खाली असलेल्या नागेशीच्या देवळात पळत जायचो त्याची आठवण झाली. आई बाबांना पण चालताना वेग नियंत्रीत करता यायचा नाही इतका खतरनाक उतार होता / आहे. आता कारने जाताना ती मज्जा येत नाही.

टर्मीनेटर Wed, 09/29/2021 - 13:47
@ अथांग आकाश आणि सौंदाळा आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे 🙏 @ सौंदाळा- तुमची आठवण आवडली! शांतादुर्गा मंदिर त्यावेळी गोव्याबाहेरुन आलेल्या लोकांसाठी बंद होते (मंदिरातील सर्व पुजारी करोना पॉजीटिव्ह झाल्याचे कारण सांगितले गेले) अर्थात आधि ते अनेकवेळा बघीतले असल्याने निराशा वगैरे नाही झाली. आता त्या मंदीराचा फोटो पाहताना तो मिपा छायाचित्रण स्पर्धेत लॉकडाउन विभागासाठी पाठवायला हवा होता असे वाटतंय 😀
1
2
तसेच फोंड्याजवळच्या बोरी येथे नव्याने बनलेले, "पश्चिम शिर्डी" म्हणुन ओळखले जाणारे साईबाबा मंदिरही छान आहे.
3

रंगीला रतन Fri, 09/17/2021 - 14:54
लेख आवडला. माझ्या पुतणीने ME फार्मागुडीच्या इंजिनीरिंग कॉलेज मधून केले आहे. तिने शिकत असताना या मंदिराचे आणि किल्ल्याचे फोटो पाठवले होते. आता देवळाचा रंग बदललेला दिसतोय पहिले वेगळा होता.

In reply to by रंगीला रतन

टर्मीनेटर Fri, 09/17/2021 - 21:35
आता देवळाचा रंग बदललेला दिसतोय पहिले वेगळा होता.
बरोबर आहे तुमचं. पूर्ण मंदिराचा फोटो शोधताना जे फोटो जालावर दिसत होते त्यातल्या बऱ्याच फोटोंमध्ये मंदिराचा रंग वेगळाच दिसत होता. मोठ्या मुश्किलीने (पहिला फोटो) आताच्या रंगाचा सापडला.
माझ्या पुतणीने ME फार्मागुडीच्या इंजिनीरिंग कॉलेज मधून केले आहे.
हो मंदिर आणि किल्ल्याच्या थोडंसच आधी इंजिनिअरिंग कॉलेजचे कॅम्पस दिसले होते. धन्यवाद.

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर Fri, 09/17/2021 - 22:13
दक्षिणेकडे जाताना मधला प्रचंड रहदारीचा रस्ता सोडला तर डावीक्डचा किल्ला आणि उजवीकडचा मंदिर परिसर एकदम सुशेगात...

टर्मीनेटर Fri, 09/17/2021 - 22:31
@ चौथा कोनाडा, कुमार१, Bhakti, ज्ञानोबाचे पैजार आणि प्रचेतस प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 👍 @ प्रचेतस
खूप छान दिसतात ही मंदिरे आणि सजवतातही उत्तम.
हो, पण करोना काळातील निर्बंधांमुळे ताज्या फुलांची सजावट कमी होती असे त्यावेळी सोबत असलेल्या गोव्यात रहाणार्‍या बहिणीने सांगीतले, म्हणजे इतर वेळी किती छान सजवत असतील गाभारा ह्याची मी फक्त कल्पनाच करु शकतोय 😊

कंजूस Sat, 09/18/2021 - 06:22
अगदी बाहेर उभे राहूनही आत गाभाऱ्यापर्यंत पाहता येतंय ही व्यवस्था चालू ठेवण्याबद्दल मंडळाचे आभार. बाकी किल्ल्याच्या रंगरंगोटीबद्दल काय बोलणार.

सुधीर कांदळकर Sat, 09/18/2021 - 19:00
पाहुण्यांना मालवण गोवा दाखवतांना खूप वेळा गेलो आहे. मंदिराचे रंगरूप पार बदलले आहे. फारसा गजबजलेला नसलेल शांत परिसर फार आवडतो. येथील भव्य सुवर्णगणेशमूर्ती सुंदर आहे. तत्त्वज्ञानाऐवजी ऐतिहासिक तपशील दिल्यामुळे मजा आली. शिवाजी महाराजांच्या फोंड्याचा विजयात येसाजी कंकांचा उल्लेख शाळेत असतांना कुठेतरी वाचल्याचे अंधुक आठवते आहे. मस्त लेख. धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

टर्मीनेटर Sat, 09/18/2021 - 19:47
शिवाजी महाराजांच्या फोंड्याचा विजयात येसाजी कंकांचा उल्लेख शाळेत असतांना कुठेतरी वाचल्याचे अंधुक आठवते आहे.
हो सुधीरजी बरोबर आहे तुमची आठवण! पुढे संभाजी राजांच्या शासन काळात येसाजी कंक फोंडा किल्ल्याचे किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी ३००० सैन्यासह हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी केलेल्या आक्रमणात अवघ्या ३०० मावळ्यांसह लढताना येसाजी कंक जायबंदी झाले होते तर त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हा धारातिर्थी पडला होता. पण किल्ला राखण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे 🙏

सौंदाळा Tue, 09/21/2021 - 17:50
हे मंदीर बाकी मंदीरांच्या (मंगेशी, शांतादुर्गा, महालक्ष्मी वगैरे) तुलनेत छोटेखानी आहे पण खूपच सुबक आणि सुंदर आहे. अजुन एक आठवण म्हणजे लहानपणी कितीतरी वेळा लोकल बसने फर्मागुडीला उतरुन या गणपतीचे दर्शन घेऊन समोरच्याच अतीतीव्र उतारावरुन दुतर्फा झाडीतुन खाली असलेल्या नागेशीच्या देवळात पळत जायचो त्याची आठवण झाली. आई बाबांना पण चालताना वेग नियंत्रीत करता यायचा नाही इतका खतरनाक उतार होता / आहे. आता कारने जाताना ती मज्जा येत नाही.

टर्मीनेटर Wed, 09/29/2021 - 13:47
@ अथांग आकाश आणि सौंदाळा आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे 🙏 @ सौंदाळा- तुमची आठवण आवडली! शांतादुर्गा मंदिर त्यावेळी गोव्याबाहेरुन आलेल्या लोकांसाठी बंद होते (मंदिरातील सर्व पुजारी करोना पॉजीटिव्ह झाल्याचे कारण सांगितले गेले) अर्थात आधि ते अनेकवेळा बघीतले असल्याने निराशा वगैरे नाही झाली. आता त्या मंदीराचा फोटो पाहताना तो मिपा छायाचित्रण स्पर्धेत लॉकडाउन विभागासाठी पाठवायला हवा होता असे वाटतंय 😀
1
2
तसेच फोंड्याजवळच्या बोरी येथे नव्याने बनलेले, "पश्चिम शिर्डी" म्हणुन ओळखले जाणारे साईबाबा मंदिरही छान आहे.
3

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (६)

ज्योति अळवणी ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
आधिचा भागः श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (५)

इरसाल Fri, 09/17/2021 - 14:51
मी ही लेखमाला संपल्यावरच प्रतिसाद देणार होतो पण खालील वक्याने रहावले नाही. हनुमंत बोलायचे थांबले आणि त्यांच्या आवाजाने भारून गेलेली खोली तशीच उबदार ठेवून ते निघून गेले.... हे वाचुन सरर्कन पुर्ण शरीरावर रोमांच उभे राहिले. खुपच छान आणी भारी लिहीताय तुम्ही.

इरसाल Fri, 09/17/2021 - 14:51
मी ही लेखमाला संपल्यावरच प्रतिसाद देणार होतो पण खालील वक्याने रहावले नाही. हनुमंत बोलायचे थांबले आणि त्यांच्या आवाजाने भारून गेलेली खोली तशीच उबदार ठेवून ते निघून गेले.... हे वाचुन सरर्कन पुर्ण शरीरावर रोमांच उभे राहिले. खुपच छान आणी भारी लिहीताय तुम्ही.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (५)

ज्योति अळवणी ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
आधिचे भागः भाग-१ भाग-२ भाग-३

टर्मीनेटर गुरुवार, 09/16/2021 - 13:53
पौराणिक काळातील व्यक्तिमत्वे + आधुनिक काळातील पात्रे + भटकंती भारीच fusion आहे 😊 छान चालू आहे लेखमाला... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

गॉडजिला गुरुवार, 09/16/2021 - 17:05
निसर्गाचा balance आहात तुम्ही दोघे. येतो मी!
ओके. पण मग माझ्या लक्षात आलं की मी परशुराम असं कितीही वेळा करत राहिलो तरी परत परत अशा मानसिकतेचे मानव निर्माण होणार आहेत. त्यामुळे मग मात्र मी थांबलो. वाह… स्वतः स्थिर होणे खरेच महत्वाचे… बाह्य जगच स्थिर होत नाहीच.

टर्मीनेटर गुरुवार, 09/16/2021 - 13:53
पौराणिक काळातील व्यक्तिमत्वे + आधुनिक काळातील पात्रे + भटकंती भारीच fusion आहे 😊 छान चालू आहे लेखमाला... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

गॉडजिला गुरुवार, 09/16/2021 - 17:05
निसर्गाचा balance आहात तुम्ही दोघे. येतो मी!
ओके. पण मग माझ्या लक्षात आलं की मी परशुराम असं कितीही वेळा करत राहिलो तरी परत परत अशा मानसिकतेचे मानव निर्माण होणार आहेत. त्यामुळे मग मात्र मी थांबलो. वाह… स्वतः स्थिर होणे खरेच महत्वाचे… बाह्य जगच स्थिर होत नाहीच.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (४)

ज्योति अळवणी ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
.......आणि बसलेल्या ठिकाणावरून शांतपणे उठून सिध्दार्थ टेकाड उतरून खाली जायला निघाला.

अनन्त अवधुत Wed, 09/15/2021 - 12:51
तुम्हि रोज न चुकता एक एक भाग प्रकाशित करताय, त्याबद्दल धन्यवाद.

गॉडजिला Wed, 09/15/2021 - 14:23
दखल घेण्याजोगा माझा प्रतिसाद वाटत असेल तर हा भाग दखलही घेण्याजोगाही झाला नाही याची दखल घ्यावी. एकुण्॑च कथानक वेगवान नाही… नेमकं काय व मुख्य म्हणजे कशासाठी नायकाचा प्रवास चालु आहे याबाबत वाचकांच्या मनात कोणतीही दिशा निर्माण करत नाही चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला असा प्रकार झाला आहे जे काही सात चिरंजीवांना सांगायचे आहे ते एकदाच सर्वानी मिळुन एकत्र भेटुन शक्यतो एकोळीत सांगुन सिध्दार्थला मोकळे करावे. कथानकाच्या पहिल्या भागात आपण सप्तचिरंजीवींचा उल्लेख न करता कथा थोडी खुलवुन लिहली असती तर उत्सुकता ताणली गेली ही असती आणी भेटलेले सर्व चिरंजीव होते हे शेवटी समजायला हवे असे काहीतरी गुंतवुन ठेवणारे प्रकरण हवे होते पण दुर्दैवाने पुढचा भेटणारा कोण याचे कुतुहल तयार होत नाही की त्याचे जे म्हणने आहे ते ही खोल विचारात पाडत नाही परीणामी आपल्या या कथेचा अपेक्षित परीणाम अजुन तरी होत नाही. धन्यवाद. (माझ्या आइ वडीलांचा चिरंजीव) - गॉडजिला

In reply to by ज्योति अळवणी

गॉडजिला Wed, 09/15/2021 - 22:58
काय माहित पुढील भाग या कथेबाबत माझी मागील सर्व मते बदलवून टाकेल ? मी optimistic राहणे आणि वागणे पसंत करतो त्यामूळे पुभाप्र.

तुषार काळभोर Wed, 09/15/2021 - 21:30
आणि रोज एक भाग येतोय ते उत्तम! प्रत्येक चिरंजीवीची व्यथा आणि थियरी वेगळी आहे. एकूण सात जणांच्या बोलण्याचा आणि शिकवण्याचा सारांश काय असावा त्याची उत्सुकता आहे. (दुसर्‍या भागात सिद्धार्थच्या आईच्या गुढ स्मितामागे काय अर्थ होता, याचीपण उत्सुकता आहेच!)

अनन्त अवधुत Wed, 09/15/2021 - 12:51
तुम्हि रोज न चुकता एक एक भाग प्रकाशित करताय, त्याबद्दल धन्यवाद.

गॉडजिला Wed, 09/15/2021 - 14:23
दखल घेण्याजोगा माझा प्रतिसाद वाटत असेल तर हा भाग दखलही घेण्याजोगाही झाला नाही याची दखल घ्यावी. एकुण्॑च कथानक वेगवान नाही… नेमकं काय व मुख्य म्हणजे कशासाठी नायकाचा प्रवास चालु आहे याबाबत वाचकांच्या मनात कोणतीही दिशा निर्माण करत नाही चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला असा प्रकार झाला आहे जे काही सात चिरंजीवांना सांगायचे आहे ते एकदाच सर्वानी मिळुन एकत्र भेटुन शक्यतो एकोळीत सांगुन सिध्दार्थला मोकळे करावे. कथानकाच्या पहिल्या भागात आपण सप्तचिरंजीवींचा उल्लेख न करता कथा थोडी खुलवुन लिहली असती तर उत्सुकता ताणली गेली ही असती आणी भेटलेले सर्व चिरंजीव होते हे शेवटी समजायला हवे असे काहीतरी गुंतवुन ठेवणारे प्रकरण हवे होते पण दुर्दैवाने पुढचा भेटणारा कोण याचे कुतुहल तयार होत नाही की त्याचे जे म्हणने आहे ते ही खोल विचारात पाडत नाही परीणामी आपल्या या कथेचा अपेक्षित परीणाम अजुन तरी होत नाही. धन्यवाद. (माझ्या आइ वडीलांचा चिरंजीव) - गॉडजिला

In reply to by ज्योति अळवणी

गॉडजिला Wed, 09/15/2021 - 22:58
काय माहित पुढील भाग या कथेबाबत माझी मागील सर्व मते बदलवून टाकेल ? मी optimistic राहणे आणि वागणे पसंत करतो त्यामूळे पुभाप्र.

तुषार काळभोर Wed, 09/15/2021 - 21:30
आणि रोज एक भाग येतोय ते उत्तम! प्रत्येक चिरंजीवीची व्यथा आणि थियरी वेगळी आहे. एकूण सात जणांच्या बोलण्याचा आणि शिकवण्याचा सारांश काय असावा त्याची उत्सुकता आहे. (दुसर्‍या भागात सिद्धार्थच्या आईच्या गुढ स्मितामागे काय अर्थ होता, याचीपण उत्सुकता आहेच!)

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (३)

ज्योति अळवणी ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
सिध्दार्थला जाग आली त्यावेळी त्याच्या घडाळ्याचा अलार्म वाजत होता आणि खोलीमध्ये सूर्यप्रकाश शिरला होता.

बिभिषण आणि कृपाचार्य यांचे संवाद लक्षात घेता विषयाचा अंदाज यायला लागला आहे. पुढील भाग अजुन रंगत जाणार यात काही शंका नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गॉडजिला Tue, 09/14/2021 - 17:50
अजुन पाच भाग प्रत्येक चिरंजीवीच्या नावे… वाचायचे. अन शेवटी सिध्दार्थ हिमालयात जातो(प्रेयसी आहे म्हणजे जरा कठीण आहे पण होउ शकते) अथवा एक महान वैज्ञानीक शोध वा दिव्य (?) संदेश सिध्दार्थ ला उपलब्ध्द होतो अशी मनात उत्सुकता दाटुन राहीली आहे… (तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी चा चाहता)- गॉडजिला

तुषार काळभोर Tue, 09/14/2021 - 12:53
मस्त, झकास - अशा शब्दांनी प्रतिसाद देणे चुकीचं वाटतं. नक्की काय विषय आहे, ते लक्षात येत नाहीये, पण वाचताना काहीतरी अद्भूत वाचल्याचा अनुभव मिळतोय.

टर्मीनेटर Tue, 09/14/2021 - 13:22
पौराणिक आणि आधुनिक काळाची सांगड घालत कथानक सादर करण्याची कल्पना मस्त आहे! मजा येत आहे वाचायला, आता पुढच्या भागासाठी उद्याची वाट पाहणे आले 😊

गॉडजिला Tue, 09/14/2021 - 14:16
तुमच्या कालखंडात ज्याला जादू असं म्हणतात.... जी खरी हातचलाखी असते..... हे तुला माहीत आहे न?
खुप छान स्पष्टीकरणं… बाकी कृपाचार्य बरेच कंफ्युज वाटत आहेत… पण तुर्तास… कथानक वाचत आहे अजुन काहीच स्पष्ट होत नाहीये

बिभिषण आणि कृपाचार्य यांचे संवाद लक्षात घेता विषयाचा अंदाज यायला लागला आहे. पुढील भाग अजुन रंगत जाणार यात काही शंका नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गॉडजिला Tue, 09/14/2021 - 17:50
अजुन पाच भाग प्रत्येक चिरंजीवीच्या नावे… वाचायचे. अन शेवटी सिध्दार्थ हिमालयात जातो(प्रेयसी आहे म्हणजे जरा कठीण आहे पण होउ शकते) अथवा एक महान वैज्ञानीक शोध वा दिव्य (?) संदेश सिध्दार्थ ला उपलब्ध्द होतो अशी मनात उत्सुकता दाटुन राहीली आहे… (तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी चा चाहता)- गॉडजिला

तुषार काळभोर Tue, 09/14/2021 - 12:53
मस्त, झकास - अशा शब्दांनी प्रतिसाद देणे चुकीचं वाटतं. नक्की काय विषय आहे, ते लक्षात येत नाहीये, पण वाचताना काहीतरी अद्भूत वाचल्याचा अनुभव मिळतोय.

टर्मीनेटर Tue, 09/14/2021 - 13:22
पौराणिक आणि आधुनिक काळाची सांगड घालत कथानक सादर करण्याची कल्पना मस्त आहे! मजा येत आहे वाचायला, आता पुढच्या भागासाठी उद्याची वाट पाहणे आले 😊

गॉडजिला Tue, 09/14/2021 - 14:16
तुमच्या कालखंडात ज्याला जादू असं म्हणतात.... जी खरी हातचलाखी असते..... हे तुला माहीत आहे न?
खुप छान स्पष्टीकरणं… बाकी कृपाचार्य बरेच कंफ्युज वाटत आहेत… पण तुर्तास… कथानक वाचत आहे अजुन काहीच स्पष्ट होत नाहीये

श्रीगणेश लेखमाला २०२१ - क्रिस्पी खाजे / चिरोटे

पियुशा ·
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify} .photo img { max-width: 400px; }
श्रीगणेश लेखमाला २०२१
क्रिस्पी खाजे / चिरोटे नाजूक तोंडांत विरघळणारे खाजे किंवा चिरोटे न आवडणारे प्राणी विरळाच ! खाण्यास जितके अप्रतिम, तितकेच बनवायला कठीण असतील, असं बऱ्याच लोकांना वाटतं पण तसं अजिबात नाहीये.

स्मिताके Tue, 09/14/2021 - 17:18
पियुशा दोन्ही पाककृती मस्त. फोटोही किती सुंदर. (कधीतरी) प्रयत्न करण्याच्या यादीत दोन्ही घातल्या आहेत :) :)

सुधीर कांदळकर Wed, 09/15/2021 - 07:22
मूठ तयार म्हणजे परफेक्ट मोहन!
मधासारखा घट्ट आणि चिकट लागला की लगेच गॅस बंद! एकतारी, दोनतारी पाकची कटकट नाही बघा!
आणी एकदाच त्यावर अगदी अलगद लाटणं फिरवावं, म्हणजे लेअर्स दाबले जात नाहीत.
अशा मस्त सूचना. सोबतीला मस्त प्रकाशचित्रे. आवडले. धन्यवाद.

कपिलमुनी Wed, 09/15/2021 - 08:12
रेसिपी उत्तम आणि तोंपासू ! गोड न खाण्याच्या बंधनामुळे हे तिखट बनवता येतील का ?

In reply to by कपिलमुनी

पियुशा Wed, 09/15/2021 - 14:44
तिखट तर अजुन सोप्प काम , पाक बनवायला नको, मैदा मळताणाच त्यात चवीनुसार मीठ , लाल तिखट add करा हव तर थोडे जिरे , ओवा, कसुरी मेथी घालावी, मस्त चहा बरोबर कुरकुरीत लेर्स वाली खारी म्हणून सहज खपून जाईल

In reply to by पियुशा

अनिंद्य गुरुवार, 09/16/2021 - 11:47
ही तर भारी आयडियाची कल्पना, करून बघणेत येईल :-) (मूळ कृती पण छानच आहे, फक्त सध्या गोडावर बंदीहुकूम लागू केलाय मला)

सरिता बांदेकर Wed, 09/15/2021 - 14:13
छान. रेसीपी वाचल्यावर वाटतंय आपल्याला पण जमेल करायला.खूप महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत. धन्यवाद.

तुषार काळभोर Wed, 09/15/2021 - 21:15
इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलंय की 'ह्या! त्यात काय एवढं!' असं वाटेल एखाद्याला.

In reply to by कपिलमुनी

चौकस२१२ गुरुवार, 09/16/2021 - 05:04
एयर फ्रायरमध्ये " त्यात जे साटे म्हणजे तूप आहे त्यामुळे थोडा खुशखुशीत पणा येईल बहुतेक " तुका म्हणे त्यातल्या त्यात " अप्लाय येथे जर ग्रीक फिलो पेस्ट्री ( भारतातातील पेस्ट्री नव्हे ) तर अनेक पापुद्रे असलेली मैद्याची पोळी सारखी मिळत असेल तर ... आधी करून बघा म्हणजे मी काय म्हणतो त्याची कल्पना येईल

In reply to by कपिलमुनी

पियुशा गुरुवार, 09/16/2021 - 05:55
काही कल्पना नाही कारण मी कधी ट्राय केले नाही एअर फ्रायर मध्ये,चौकस म्हणताहेत तसे प्रयोग(थोड्या प्रमाणात) करून बघायला हरकत नाही

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या चिरोट्यां करता मी कुरीयर बॉय व्हायला तयार आहे. चिरोट्यांचा डबा विनामुल्य बिरुटेसरांपर्यंत पोचवण्याचे काम मी आनंदाने करेन. पैजारबुवा,

जुइ Wed, 09/29/2021 - 00:19
काय ते कातिल फोटो काढले आहेत दोन्ही पाकृसाठी. आवडले!

स्मिताके Tue, 09/14/2021 - 17:18
पियुशा दोन्ही पाककृती मस्त. फोटोही किती सुंदर. (कधीतरी) प्रयत्न करण्याच्या यादीत दोन्ही घातल्या आहेत :) :)

सुधीर कांदळकर Wed, 09/15/2021 - 07:22
मूठ तयार म्हणजे परफेक्ट मोहन!
मधासारखा घट्ट आणि चिकट लागला की लगेच गॅस बंद! एकतारी, दोनतारी पाकची कटकट नाही बघा!
आणी एकदाच त्यावर अगदी अलगद लाटणं फिरवावं, म्हणजे लेअर्स दाबले जात नाहीत.
अशा मस्त सूचना. सोबतीला मस्त प्रकाशचित्रे. आवडले. धन्यवाद.

कपिलमुनी Wed, 09/15/2021 - 08:12
रेसिपी उत्तम आणि तोंपासू ! गोड न खाण्याच्या बंधनामुळे हे तिखट बनवता येतील का ?

In reply to by कपिलमुनी

पियुशा Wed, 09/15/2021 - 14:44
तिखट तर अजुन सोप्प काम , पाक बनवायला नको, मैदा मळताणाच त्यात चवीनुसार मीठ , लाल तिखट add करा हव तर थोडे जिरे , ओवा, कसुरी मेथी घालावी, मस्त चहा बरोबर कुरकुरीत लेर्स वाली खारी म्हणून सहज खपून जाईल

In reply to by पियुशा

अनिंद्य गुरुवार, 09/16/2021 - 11:47
ही तर भारी आयडियाची कल्पना, करून बघणेत येईल :-) (मूळ कृती पण छानच आहे, फक्त सध्या गोडावर बंदीहुकूम लागू केलाय मला)

सरिता बांदेकर Wed, 09/15/2021 - 14:13
छान. रेसीपी वाचल्यावर वाटतंय आपल्याला पण जमेल करायला.खूप महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत. धन्यवाद.

तुषार काळभोर Wed, 09/15/2021 - 21:15
इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलंय की 'ह्या! त्यात काय एवढं!' असं वाटेल एखाद्याला.

In reply to by कपिलमुनी

चौकस२१२ गुरुवार, 09/16/2021 - 05:04
एयर फ्रायरमध्ये " त्यात जे साटे म्हणजे तूप आहे त्यामुळे थोडा खुशखुशीत पणा येईल बहुतेक " तुका म्हणे त्यातल्या त्यात " अप्लाय येथे जर ग्रीक फिलो पेस्ट्री ( भारतातातील पेस्ट्री नव्हे ) तर अनेक पापुद्रे असलेली मैद्याची पोळी सारखी मिळत असेल तर ... आधी करून बघा म्हणजे मी काय म्हणतो त्याची कल्पना येईल

In reply to by कपिलमुनी

पियुशा गुरुवार, 09/16/2021 - 05:55
काही कल्पना नाही कारण मी कधी ट्राय केले नाही एअर फ्रायर मध्ये,चौकस म्हणताहेत तसे प्रयोग(थोड्या प्रमाणात) करून बघायला हरकत नाही

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या चिरोट्यां करता मी कुरीयर बॉय व्हायला तयार आहे. चिरोट्यांचा डबा विनामुल्य बिरुटेसरांपर्यंत पोचवण्याचे काम मी आनंदाने करेन. पैजारबुवा,

जुइ Wed, 09/29/2021 - 00:19
काय ते कातिल फोटो काढले आहेत दोन्ही पाकृसाठी. आवडले!