असं काय आहे या पुस्तकात ?? महाराजांबद्दल काहि भलतंसलतं लिहिलं असेल तर राजवाडे-कुरुंदकरांच्या महाराष्ट्राला ते खोडुन काढायला कितीसा वेळ लागेल ?? आपल्याला आपल्या बुद्धिवर विश्वास नाहि कि महाराजांवर आपली भक्तीच पोकळ आहे ? मराठी सारस्वतांपुढे कोण जेम्स लेन टिकणार ? कळु देत कि या गोर्या माकडांना मराठी मनगट आणि मेंदु काय चिज आहे ते.
(युद्धोत्सुक) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क
हपुस्तकात महाराजांच्या आईची प्रतिमा मलिन करण्यात आलेय.बस्स अजुन नाही लिहु शकत.
माझी महाराजांवरची भक्ती आहे म्हणुनच काहीतरी लिहतो,संताप व्यक्त करणार पण क्रुतीही करणार.
_________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
सहमत. कोणत्याही पुस्तकावर / कलाकृतीवर कोणत्याही कारणाने बंदी नसावी व असल्या पुस्तकांचा बोभाटाही होऊ नये असे वाटते. जर पुस्तक वाचण्याजोगे नसेल तर आपोआपच कोणी घेणार/वाचणार नाहि. जर पुस्तकात चुकीची माहिती असेल तर लेखणीवर लेखणीनेच हल्ला करावा.
अशी बंदी राजकीय पक्षांना फुकटचा मुद्दा तर एखाद्या साध्याशा पुस्तकाला फुकटची प्रसिद्धी मिळवून देते.
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
थत्तेसाहेब,
तुम्ही दुवा दिला आहे त्या धाग्यावर खूपच शांततेने चर्चा चालू आहे असं दिसतं आहे.
राजवाडेच या कुचाळकीचे कर्ते असल्याची शंका उपस्थित केल्याचे वाचले.
हे असे असणे शक्य आहे. राजवाडेंचे एकही पुस्तक मी वाचलेले नाही. पण सदानंद मोरे यांच्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या लेखमालिकेमधला 'सोशल इंजिनिअरिंगचे उस्ताद' नावाचा लेख वाचला होता. तो वाचून तरी माझे असे मत झाले की राजवाडे जातीयवादी असावेत आणि त्यांनी त्यांच्या जातीयवादी मतांना पुष्टी मिळेल असा सोयीस्कर अर्थ लावून इतिहास लिहिला असू शकेल. या लेखाचा दुवा 'साप्ताहिक सकाळच्या' साईटवर शोधण्याचा ट्राय मारला पण सापडला नाही.
तुम्ही दिलेल्या धाग्यावरचा हा प्रतिसाद आवडला.
मुळात "आईचा पती हा जीवशास्त्रीय पिता नसल्याचे विधान बदनामी करते" हे गृहीतकच तपासले पाहिजे. अर्थात सध्याच्या समाजात तसे विधान त्या व्यक्तीस हानिकारक आहे हे मला मान्य आहे.
कलाकृती (सत्य असल्याचा दावा न केलेले लेखन) वर बदनामीच्या कारणाने किंवा इतर कोणत्याच कारणाने बंदी येऊ नये.
- रिकामटेकडा
लहानपण किंवा मोठेपण कर्तृत्वाने ठरावं जन्माने नव्हे. आणि कर्तॄत्वाच्या कसोटीवर तर राजे आकाशाएवढे उंच होतेच.
अप्पा,
इथे जाउन पुढारीमधला भाग १ व भाग २ वाचा, कांडी कोणी जळवली ते सरळ लिहलय.
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
तुम्ही जो धागा दिला आहे त्याच्याखाली 'भांडारकर तो झाकी है' वाला दुवा पाहा. हा घ्या -
जातीयवादी लिखाण
अहो, हे इतकं जातीयवादी लिखाण आहे की बोलायची सोय नाही. तालिबानी लिखाण म्हणता येईल.
हो आडनावे घेऊन अमुक जातीच्या लोकांनी हे कारस्थान केलं असं लिहिलं आहे. मी स्वतःदेखील त्या अमुक जातीचा आहे. मला त्या अमुक जातीच्या(म्हणजे माझ्याच जातीच्या) लोकांचं हे कारस्थान आहे असं अजिबात वाटत नाही.
माहितीसाठी हेही सांगतो की राजवाडे देखील अमुक(म्हणजे माझीच जात) जातीचे होते. पण मोरे मात्र तमुक जातीचे आहेत. तरीदेखील मोरे या तमुकजातीय माणसाचे अमुकजातीय माणसावर केलेले आरोप मला लॉजिकल वाटले.
सांगायचा मुद्दा हा की तुम्ही नथीतून तीर मारु नका. करायचा असेल तर धडधडीत पणे जातीचं नाव घेउन आरोप करा. मी अमुक्,तमुक असा उल्लेख केला कारण मी जात मानत नाही. तुम्हीदेखील मानत नसाल तर असे जातीयवादी दुवे कशाला देताय?
आडनावं वाचून निष्कर्ष काढायचे, नंतर पुस्तक वाचायचं आणि मग निष्कर्ष जाहीर करायचे. ही जुनी भारतीय सवय आहे.
अप्पा थंड व्हा जरा.
मी हे वाचलच नव्हत्,शप्पथ!
मी म्हणुन तर दोन लेख म्हणुन लिहल होत.त्यात व्यक्तींची नाव आहेत.जमातीच/जातीच काही नाही हे आपणच पहा.मला संभाजी बिग्रेडच लिखाण वाचने अपे़क्षित नव्हत,अणि ना मी वाचल होत.
तरी अशा निमित्ताने 'हे' वाचनात आलच आहे तर त्यात माझी चुक आहे कींवा मी ते हेतुपुर्वक वाचनात आणल आहे अस समजु नका.
मी ती फाईल एखादवेळ तुम्हाला व्यनी केली असती अण अशी प्रकाशात नसती आणली.............आक्षेप असल्यास प्रतिसाद उडवतो.
पण अशा लिखाणालाच 'लिखाणाच लिखाणातुन उत्तर' अस म्हणतात की?
अप्पा, तुम्ही माझ्यवर रागवु नका.मी मुद्दाम ती लिंक दीली नाही.मी वाचायला बोललो ते वेगळ होत्,तुम्ही भलतच उकरुन काढलत
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
हे पेटवापेटवीचे दोन्ही भाग वाचले... आणि हसावे कि रडावे हेच समजेनासे झाले. शहाजीराजे दूर बंगलोरला असल्यामुळे शिवाजीला त्यांचा प्रत्यक्ष सहवास फारसा लाभलाच नाहि. दादोजींनि बाल शिवाजीचे शिक्षण प्रशिक्षण योग्य प्रकारे करुन आपले कर्तव्य चोख बजावले, यात त्यांचा काय दोष ?? बालशिवाजीच्या कुठल्याहि चित्रात शहाजी नसणे स्वाभावीक नाहि काय ?? राहिली गोष्ट समर्थांची... माझ्या पाहाण्यात तरी शिवजीने एक समर्थांव्यतीरिक्त इतर कोणालाही आपला किल्ला कायमस्वारुपी वास्तव्याला दिला नाहि. शिवाजीच्या मनात समर्थांचे काय स्थान होते याला आणखी काहि पुरावा हवाय का? आता कोणि असे म्हटलं कि समर्थांनी सज्जनगड फंदफितुरी करुन मिळविला तर त्यावर न बोलणेच बरे.
शिवाजीचे सर्वात मोठे कर्तुत्व कुठले... तर त्यांनी मराठा घराण्यात जन्म घेतला. अन्यथा आज जी संभाजी ब्रिगेड त्यांचे गोडवे गातेय तिनेच हजारो जेम्स लेन तयार करुन शिवाजी मराठी मनातुन पार हद्दपार केले असते.
थोडक्यात काय, तर दलीतांना आंबेडकर, मराठ्यांना शिवाजी, ब्राम्हणांना सावरकर... आणि समस्त हिंदुंना ही सगळी मंडळी कधी पचलीच नाहि.
आणखी एक वादः शिवाजी स्वतःला सिसोदीया वंशीय राजपूत समजत (असं मी वाचलय.. त्यांनी स्वतः मला अस कधी सांगितलं नाहि. आता संभाजी ब्रिगेड माझा पत्ता शोधेल बहुतेक :( )
-रेडि टु थिंक
सावरकरांच्या काळात थोड्या वेगळ्या टाईपचे ब्रिगेडवाले होते. ते शिवाजी अस्सल क्षत्रिय नव्हेच असंही म्हणायचे. म्हणजे पुन्हा तेच जात पहा कर्तृत्व पाहू नका असंच काहीसं. 'संभाजी ब्रिगेड' ही आमच्या (म्हणजे मराठी लोकांच्या) संभाजी राजांना दिलेली शिवी आहे. मराठी जनतेला दिलेली शिवी आहे. (माझा पण पत्ता शोधणार नाहीत ना?)
- (घाबरलेला) अप्पा
संभाजी ब्रिगेड म्हणजे कोणत्यातरी क्लबात मुलामुलींवर हल्ला केला तेच का?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
विकी मस्त साईट दीलीत/दीलीस.
सर्व वाचुन खुप काही नवीन समजेल.......असो.
तुझे मनापासुन स्वागत..आता तु/आपण इतर कुठे जाणार नाही हे नक्की!
नवीन सदस्य?????? पोपट झाला........
........मी प्रतिसाद उडवु शकत नाही.
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
"सी-ग्रेडपेक्षाही खालच्या लेवलच्या- सम्भाजीब्रिगेड " वाल्यांचे "अगाध" विचारमन्थन पुन्हा एकदा दिसल्यामुळे डोळे पाणावले! ;)
म्हणतात ना.... विनाशकाले विपरित बुद्धी!
:)
असो... आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना! :|
___________________
पण एरवी या "सी-ग्रेडी"लोकांना पाठीशी घालणार्या "राष्ट्रवादी आणि आय"वाल्यां वर हे प्रकरण चांगलेच शेकले आहे!
;)
शिवाजी महाराज काय :-? सगळ्यांचेच आहेत!
जय भवानी | जय शिवाजी| जय शिवगुरु दादोजी कोन्डदेव | जय जय रघुवीर समर्थ | जय परशुराम |
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
=)) =)) =)) =)) =)) =))
भावश्या! ;)
सुसंस्कृत समाजात , सम्भाजी ब्रिगेड' सारखे 'केसा' ने गळा कापणारे अतिरेकी (की पशू) असले, की बोडक्याला काय किन्वा इतर केसाळ प्राण्यांना( किन्वा माणसांना ;) ) काय चिन्ता वाटणारच! :)
कदाचित आपण अनभिज्ञ असाल... पण थोर इतिहासतज्ञ "निनाद बेडेकर", "बाबासाहेब पुरंदरे" यांच्या सारख्या ज्येष्ठांवरती "जेम्स लेन"ला खोटी माहिती पुरविल्याचा आरोप झालेला होता... तो ही सम्भाजी ब्रिगेड'सारख्या थर्डक्लास सन्घटनेकडून! :@
" बाबासाहेब पुरंदरे- हाच खरा जेम्स लेन"... इ. मुक्ताफळे या ब्रिगेडी टोळीकडून उधळली गेलेली होती....
obviously, कारण एकच बाबासाहेब, निनादजी... हे अमुक एका ज्ञातीचे आहेत म्हणुन! :-? ;)
सम्भाजी ब्रिगेड, शिवधर्म,... इ. शी सम्बन्धित असलेल्या मिपा'वरील काही सदस्यांनी वर दिलेल्या लिन्क्स आपण पाहिल्यात... तर आपल्याही (कदाचित) लक्षात येइल.
आणि १००% खात्री आहे... की सध्याचा चालू असलेला वाद परत फिरून (नेहमीप्रमाणे ) "अमुक"एका जातीवर आणि तिच्यातल्या उच्चभ्रूंवर येऊन आदळणार!
असो...
सूज्ञास अधिक सांगणे न लगे! :)
टीप : आपण स्वयंघोषित ए-ग्रेड आहात... हे वाचून
--
--
---
---
---
डोळे अजिबात पाणावले नाही... कारण आम्ही अफवांवर अजिबात विश्वास ठेवीत नाही! ;) =))
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
मॄबै,
आपला राम युध्द करणार आहे, दत्तगुरुंचा आधार आहे. रावण मरणार हे पण खात्रीशीर आहे. मग आपण माकडांनी उड्या मारुन काही होणार आहे का???? ;)
.
.
.
.
भावश्या.
भावश्या व मुगनयनी,
याहु पीसीवर व येहबा मोबाइलवर वापरा व चॅटींग करत रहा इथे जागा कशाला भरताय?
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
मी काही प्रतिसाद वाचले.त्यात संभाजी ब्रिगेडवर टिका करण्यात आली आहे.पण शिवरायांबद्दल आजपर्यंत आपण शालेय पुस्तकात जो इतिहास वाचत आलो तोच खरा असे आपण कसे म्हणू शकतो? किंवा संभाजी ब्रिगेड आणि इतर मंडळी म्हणतात तो इतिहास खरा हे ही आपण म्हणू शकत नाही.
मग खरा इतिहास कोणता?हा विषय या निमित्ताने पुढे आला आहे.
आपला
मिपा.नविन सदस्य.
विकि
आपला राम युध्द करणार आहे, दत्तगुरुंचा आधार आहे. रावण मरणार हे पण खात्रीशीर आहे. मग आपण माकडांनी उड्या मारुन काही होणार आहे का????
आपण माकड! 8| नाही हो... भावश्या.... म्हणजे तुम्ही असाल कदाचित... ;)
पण मी माझ्या अनिरुद्धाची "वानरसैनिक" आहे.. :)
वानर आणि माकड यामध्ये फरक आहे. :|
आपले केसाळ अंग विक्षिप्तपणे खाजवून चेष्टा करणारे, उड्या मारणारे- ते माकड :D
आणि , रामनामाला परमपवित्र मानून प्रभू श्रीरामचंद्रांना रावणाच्या विनाशासाठी मदत करणारे ते "वानर" ! :)
असो....
पण समाजातल्या "रावणां"चा, दैत्यांचा नाश होणार आहे... हे नक्की आहे...
अर्थात हे दैत्य आपापसातल्या वैरामुळे म्हणजे स्वतःच्या कर्माने मरतील की "वानरसैनिकां"कडून मारले जातील... हे येणारा काळच ठरवेल! :W :W :W :)
|| जय श्रीराम || || जय परशुराम || || जय हनुमान ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
आपले केसाळ अंग विक्षिप्तपणे खाजवून चेष्टा करणारे, उड्या मारणारे- ते माकड Big Grin
आणि , रामनामाला परमपवित्र मानून प्रभू श्रीरामचंद्रांना रावणाच्या विनाशासाठी मदत करणारे ते "वानर" !
तसे नसावे. "माकड" आणि "वानर" यांत काही जैवशास्त्रीय फरक असतो, असे वाटते. हा फरक नेमका काय आहे, ते मला या क्षणी नक्की माहीत नाही, पण या दोन वेगवेगळ्या (परंतु तरीही एकाच गटातल्या) प्रजाति आहेत असे वाटते.
नेमका फरक जालावर शोधल्यास बहुधा सापडावा. माकडाला इंग्रजीत monkey म्हणतात, तर वानराला ape असे संबोधतात, या माहितीचा शोधसूत्राकरिता बहुधा उपयोग व्हावा. इच्छा असल्यास जरूर शोध घ्यावा.
आता एक शंका. आफ्रिकेत वानर खूप मोठ्या प्रमाणात आहेत असे कळते. ही आफ्रिकन वानरे रामनामाला परमपवित्र मानून प्रभू श्रीरामचंद्रांना रावणाच्या विनाशासाठी मदत करतात किंवा कसे, याबद्दल काही खात्रीलायक माहिती आहे का? कारण तशी ती करत नसल्यास 'वानरा'च्या आपल्या व्याख्येस धक्का पोहोचू शकतो, या धोक्याची पूर्वसूचना आपणास देणे इष्ट वाटते.
भारताच्या विविध आफ्रिकन देशांतील वकिलातींतील संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील काय? की त्यांचेही दोन्ही हात केळी खाण्यात गुंतलेले आहेत?
धन्यवाद.
- पंडित गागाभट्ट.
असो... आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना!
प्रतिसाद देण्याच्या नादात आपण संभाजी ब्रिर्गेटपेक्षा खालची पायरी गाठलीत.
वेताळ
असो... आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना!
प्रतिसाद देण्याच्या नादात आपण संभाजी ब्रिर्गेटपेक्षा खालची पायरी गाठलीत.
वेताळ
:-? अं हो का! :-? काजव्याला सूर्यप्रकाशाचे वावडे असायचेच! ;)
अहो, आमच्या परमदैवताला- परशुरामाला केलेली, ही तर फक्त एक प्रार्थना आहे.... :)
आपण नवरात्रात नाही का, देवीला विनन्ती करत... की समाजातल्या दुष्ट शक्तींचा समाजाला घातक असणार्या पाशवी पशूंचा नाश कर!
त्याचप्रमाणे त्या रेणुका-मातेच्या सुपुत्राला केलेली ही एक विनंती!
_/\_
पण वेताळ, तुम्हाला का बरं ती प्रार्थना सी-ग्रेडी लोकांपेक्षाही खालच्या दर्जाची वाटली ?
बहुजन समाजाने गुढीपाडवा साजरा करू नये.... कारण ते भटांनी सुरू केलेलं एक षडयंत्र आहे..... सावरकरांना स्वातंत्र्यवीर का म्हणायचं?.. त्यांना माफीवीर किन्वा संडासवीर म्हणा......
तुकारामांना देहूतल्या ब्राह्मणांनी ठार मारले... ...
अशी आणि याप्रमाणे अनेक बेलगाम वक्तव्ये करणार्या, भांडारकर उध्वस्त करून शनिवारवाड्यावरही हल्ला करू इच्छिणार्या, समर्थ रामदासांबद्दल अश्लील शब्द वापरून दासनवमीची मिरवणूक रोखणार्या "सम्भाजी ब्रिगेड" सारख्या अतिरेकी संघटनांना अजून किती दिवस सहन करणार?
त्यामुळे या अतिरेकाचा आणि अतिरेकींचाही नाश व्हावा.. अशी माझी मनापासून इच्छा आहे... आणि यापुढेही राहील. :|
__________
वरकरणी दाखवत नसले, तरी संभाजी ब्रिगेड'बद्दल, (मायावती'च्या बसपाबद्दल ) कुणी काही वाईट बोलल्यावर दुखावले जाणारे आणि चडफडणारे अनेक महाभाग मिपावरती आहे, आणि याची पूर्ण कल्पना सुजाण मिपाकरांना नक्कीच आहे.... :)
काय हो वेताळ? तुम्ही यातले तर नाही ना? :-?
|| जय परशुराम ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
बहुजन समाजाने गुढीपाडवा साजरा करू नये.... कारण ते भटांनी सुरू केलेलं एक षडयंत्र आहे..... सावरकरांना स्वातंत्र्यवीर का म्हणायचं?.. त्यांना माफीवीर किन्वा संडासवीर म्हणा......
तुकारामांना देहूतल्या ब्राह्मणांनी ठार मारले... ...
>>>>>>>>>>>
मृबै,
हे कदापीही समर्थनिय नाहीये.
तद्वत आपले "आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना! " हे वाक्य वैचारीक स्थीतीत दारीद्र्यरेषेच्या खालची पातळी दाखवते.
भावश्या.
तद्वत आपले "आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना! " हे वाक्य वैचारीक स्थीतीत दारीद्र्यरेषेच्या खालची पातळी दाखवते. हीच शुभकामना! " हे वाक्य वैचारीक स्थीतीत दारीद्र्यरेषेच्या खालची पातळी दाखवते.
भावश्या,
आपण येवढा त्रागा का करत आहात? आपण त्या "दुर्जनां"पैकीच एक आहात की काय? :-? की आमच्या "परशुरामा"कडून मुक्ती मिळणार म्हणून वैचारिक भोवळ आली ?
असो... "आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना! "
ही आम्ही आमच्या दैवताजवळ केलेली प्रार्थना आहे...
आणि त्याचे स्प्ष्टीकरण वरच्या एका प्रतिसादातही दिलेले आहे.
आपणास त्याबद्दल काय वाटते... ह्यापेक्षा आम्हाला काय वाटते, हे महत्वाचे आहे.
कारण या सी-ग्रेडी दुर्जनांचा त्रास सर्वांत जास्त आम्हाला होतोये...
त्यामुळे या दुर्जनांचा "समूळ नाश" होणे गरजेचे आहे......
__________
असो... आमच्या परमदैवत परशुरामांकडून तुम्हाला काय पाहिजे?
सुबुद्धी की मुक्ती ? :-? :|
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
अच्छा अशीच कुठलीही कारवाई कराचीय होय्...मला बापडीला वाट्लं की संबधित पुस्तकाबद्दल काहीतरी करायचय ( बाजारातून सगळ्या प्रती विकत घेणं म्हणजे इतरांच्या नजरेला वाईट्-साईट पडणार नाही इत्यादी )
पुष्करिणी
( बाजारातून सगळ्या प्रती विकत घेणं म्हणजे इतरांच्या नजरेला वाईट्-साईट पडणार नाही इत्यादी )
'त्यांचे' मार्ग आम्ही पुस्तकात दडपुन आलोत.
एकदा एका रद्दीच्या दुकानापाशी उभा होतो मोबाइल वर बोलत होतो.रद्दीवाल्याने दाखवलेल्या पुस्तकावरचे चित्र पाहुन लहान मुलाने तोंड वाकड केले.मी काय आहे त्या पुस्तकावर म्हणुन वर मान करुन बघितल तर ते सेक्स मॅगझिन होत........
मी: "क्या दीखाया तुने बच्चे को?"
"कुछ नही ऐसेही मजाक कर रहा था"
सट्टाक करुन एक त्याच्या कानाखाली वाजवली.बाजुलाच पोलिस होता हे माहीती असुनही त्याला सांगितल नाही म्हणुन तो म्हणाला"अरे मी आहे ना इथे?लफडी काय करतोस?"
"तो लपवतोय ते पुस्तक पहा असली पुस्तक ठेवतो वरुन लहान मुलांना दाखवतोय" हवालदाराने मग आपले काम सुरु केले.मी निघालो.
स्वःताच्या शर्टाची इस्त्री शाबुत रहावी म्हणुन पाय गुंडाळुन बसणारा मी नाही!
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
तो कसाही असो,खर आहे!
_________________________________________________
'मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
काय प्रश्न विचारता! अहो म्हणजे ते इथे फुटकळ धागे काढणार.
आम्ही आध्यात्मिक काही लिहल की "चालु द्या तुमच थोतांड"........
टेनिसपटुबद्दल लिहल की."काय हा बालिशपणा"........
आता हे लिहल की " फुटकळ धागे"
.......आणि हे मात्र लेख वाचुन,अशा प्रतिक्रीया देउन कुठल घोडं मारतायत अस त्यांना वाटत कोण जाणे.
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
उत्तर पाठवलय
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
पहिल्यांदा जेव्हा हे प्रकरण उद्भवले तेव्हा संभाजी ब्रिगेडच्या शूरवीरांनी भांडारकर संस्थेचा सत्यानाश केला. आता हे घडल्यावर हे नरपुंगव सुप्रीम कोर्टाची नासधूस करणार का? का यावेळेस शनिवारवाड्यावर संक्रांत आहे?
कारण त्यांची घोषणा होती भांडारकर तो झाकी है शनिवारवाडा बाकी है!
बघू या काय करतायत ते. निवडणूका जवळ असत्या तर जरा जास्त "ज्वलंत" प्रतिक्रिया आली असती.
भांडारकर संस्थेची नासधूस झाली ना, "सॉफ्ट टारगेट" ला दहशत बसवली, समाजात फूट पडली म्हणजे झाले. महाराजांची प्रतिमा मलीन झाली तर काय फरक पडतो ?
पती माझे छत्रपती या नावाला विरोध करणारे संभाजी बिडीबाबत चकार शब्द काढत नाहीत. हे सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी.
पेन,
अर्ध्या गावाची माहीती नाही आणि सातबारा बद्दल काय बोलता??
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
परदेशात ह्या पुस्तकावर बंदी नाही आणि मी ते पुस्तक परदेशात वाचले आहे. आता सांग, तू हे पुस्तक वाचले आहेस का? नाहीतर उगाच नको तिथे नाक खुपसू नकोस. एक तर ते इंग्रजीत आहे.
परदेशात ह्या पुस्तकावर बंदी नाही आणि मी ते पुस्तक परदेशात वाचले आहे. आता सांग, तू हे पुस्तक वाचले आहेस का? नाहीतर उगाच नको तिथे नाक खुपसू नकोस. एक तर ते इंग्रजीत आहे.
>>>>>>>>>>
मोठा पराक्रम केला तुम्ही. यावरुन एक कळले तुम्ही परदेशात अस्ता आणि इग्रजीबाबत आनंद आहे. माझ्यासारखा.
पुस्तकातील मजकुराबद्दल विस्ताराने लिहा कि मग.
अरे हा भाऊबंदकीचा मराठी बाणा बंद करा आणि ज्या मूळ मुद्द्यावर तुमची चर्चा चालू आहे त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करा. कोण परदेशात रहातो कोण इंग्रजी जाणतो हे महत्त्वाचे आहे काय?
पुस्तकावरचा रिव्ह्यू:
http://dannyreviews.com/h/Shivaji.html
या दुव्यावर सगळे पुस्तक दिसते... १२७ पाने
वस्तुनिष्ठ पुराव्यांची आवश्यकता वाटणार्या सर्व बुद्धीवंतांनी हे वाचून झाले की मग प्रतिक्रिया द्या.
९३ व्या पानावर तो मजकुर आहे,ते इथे उपलब्ध नाही.आपण १२७ पर्यंत कस वाचलत?
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
पुस्तक मी वाचलेले नाहीये
पान क्रमांक १४ पर्यंत सगळे दिसते आहे
किमान या पुस्तकाबद्दल थोडीफार कल्पना येईल म्हणून सापडलेला दुवा दिला.
कोणाकडे अजून माहिती असेन तर माहिती करुन घ्यायला आवडेल
भालचंद्रराव पटवर्धन यांनी जेम्स लेनला लिहिलेले पत्र मायाजालावर आहे
त्यावरुन अंदाज येईल या वादळाचा... हेच ते पत्र
अजून एक दुवा आहे. पण ऑफिसात गूगलपेजेस ब्लॉक असल्यामुळे किती उपयोगी आहे ते माहित नाही.
तोडफोड ,मारामारी किंवा गुंडागर्दी ह्या विरोधात मी पण आहे.पण शिवाजी महाराज हा एक वेगळाच विषय आहे.
रामकृष्ण परमहंस ह्याच्या विषयीची एक गोष्ट इथे सांगतो. कलकत्त्याच्या काली घाटावर ते कालीमातेच्या मंदीरात रहात होते. त्याना भेटायला त्याचे शिष्यगण कलकत्त्याहुन येत असत. त्यावेळी मंदीराकडे येण्यास त्याना नावेतुन यावे लागत असे.
एकदा त्याचे दोन तरुण शिष्य नावेतुन त्याना भेटायला आले. रामकृष्णजी त्याना पाहुन उत्साही झाले. त्यानी प्रेमाने त्याची विचारपुस केली.थोड्यावेळाने परमहंसाच्या लक्षात आले कि ते दोघेजण खुपच नाराज आहेत्.त्यानी खोदुन खोदुन त्याचे कारण त्या दोघाना विचारले.त्यावर त्यातल्या एकाने सांगितले कि नावेत ज्यावेळी ते बसुन परमहंसाना भेटायला येत होते त्यावेळी नावेतील इतर लोकांशी त्याचा परमहंसांवरुन वाद झाला. त्यात काही लोकानी परमहंसा विषयी अपशब्द वापरले. त्यावरुन दोघे खुप नाराज आहेत.त्यावर परमहंसाना खुप राग आला व त्यानी आपल्या शिष्यांची निर्भत्सना केली. तुमच्या समोर जर कोणी तुमच्या गुरुची चेष्टा करत असेल्,त्यांना अपशब्द वापरत असेल तर तुम्ही त्याचे तिथेच मुस्काट फोडायला हवे होते. भलेही त्यावेळी तिथे मारामारीत नाव बुडाली तर बेहत्तर.
ह्यावरुन एक लक्षात येते कि आपल्या गुरुची किंवा दैवताची असा एक विनोद सांगुन चेष्टा होत असेल तर अश्या भांडारकर संस्था मोडतोड करुन कसे भागेल? ह्याच्या पेक्षा ज्यादा विरोध अपेक्षित आहे.
निव्वळ लोकशाही म्हणुन काही मुर्खपणाच्या गोष्टीना थारा किंवा संरक्षण दिले तर देशात यादवी माजायला वेळ लागणार नाही.
वेताळ
अरे वेताळा,
खुप खुप आभार........एकच गोष्टीचे नाहीत खुप काही शिकवुन गेलास.
पण शिवाजी महाराज हा एक वेगळाच विषय आहे.
अतिशय महत्वाच वाक्य्,हेच तर मलापण वाटत.
आणि गोष्ट वाचताना "म्हणून काय झाल मला कुणी नाव ठेवल तर तुम्ही राग मानायला नको' अस वाचायला मिळेल अस वाटल.पण गुरु/आदर्शाला कोणी काही बोलत असताना एकुन घेणारे काय ते शिष्य?..............का विनाकारण सहन करणार आपण?
निव्वळ लोकशाही म्हणुन काही मुर्खपणाच्या गोष्टीना थारा किंवा संरक्षण दिले तर देशात यादवी माजायला वेळ लागणार नाही.
१००% हेच मला बोलायच आहे.काहींना हे पटत नाही.
गप्प राहीलो तर दबलो अस समजतील व नंतर आपल्या संतापाला गाडायला बघतील!
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
प्रतिक्रिया
जय शिवाजी !!
असं काय
फुकटची प्रसिद्धी
?
थत्तेसाहे
अप्पा, इथे
तुम्ही जो
हो आडनावे
अप्पा थंड
असो असो.
कांडी !!
सावरकरांच
संभाजी
इथे क्लिक करा
विकी मस्त
"सी-ग्रेडपे
कोणाला
भावश्या!
मॄबै, आपला
भावश्या व
खरा इतिहास कोणाचा....
आपला राम
एक शंका
हॅहॅहॅहॅहॅहॅ.....
अगदी अगदी
असो... आमचे
बहुजन
तद्वत आपले
तुम्ही हे
तुम्ही
अच्छा अशीच
(
हॅ हॅ
अतिशय
काय प्रश्न
ए शेणबा...
उत्तर
आधीच ब्रिगेड तशात...
हुप्प्या
पेन, अर्ध्य
शानबा५१२
पुस्तक वाचा
हो मी वाचले आहे
अडचण
हो का! अरे वा.
मूळ मुद्द्यावर बोला
९३ व्या
मी नाही वाचले अजून
तोडफोड
अरे