नागरिक असण्याचा मला अभिमान आहे,पण त्याच्या वडिलांना, जे अजूनही सेनेत सेवेत आहेत, असले पत्र पाठवणारे लोक ज्या देशात आहेत त्या देशाचा नागरिक म्हणून आज शरमेने माझी मान खाली झुकली!
ह्या नीच लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जास्तीतजास्त कडक शासन व्हायला हवे!! X(
शहीद सुनील, मला माफ कर असेही मी म्हणू शकत नाहीये!! :(
(विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती काय वेगळी असेल??)
चतुरंग
ही बातमी वाचुन इतका त्रागा झाला आहे ज्यांच्यावर ओढावली असेल त्यांच्या मनाला काय वाटले असेल, विचार केला तरी संताप होतो नुसता. X(
ज्यांनी कोणी "तुमचं राष्ट्रीयत्व सिद्ध करा "हा आदेश काढला असेल त्यांना फक्त दहशवाद्यांच्या पुढे एकदा सोडले पाहिजे.
हे असले लोक भारतात आहेत ह्याची मला लाज वाटते. पैशापायी कागदोपत्री म्रुत दाखवलेल्या लोकांना 'तुम्ही जिवंत आहात याचा पुरावा काय' असे विचारणार्या कारकुंड्याचा कथा मी ऐकल्या आहेत. परंतु एका शहिदाच्या कुटुंबीयांना 'तुम्ही भारतीय आहात हे सिध्द करा' असे सांगणार्या नालायकाला 'तु तुझ्या बापाचाच मुलगा आहे हे अगोदर सिध्द कर' असे सांगावे वाटते. देशासाठी सर्वोच्च बलिदान केलेल्या हुतात्म्याच्या कुटंबीयावर हे पाहण्याची वेळ यावी ह्यासारखे दुर्दैव ते कोणते.
अशा बातम्या वाचल्या की मला लाज वाटते.
(लज्जित) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
२६/११ हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप चे काका मोहनन यांनी गुरुवारी दि. ३ फेब रोजी दिल्लीत कसाबला फाशी देण्यास विलंब होत असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
मेजर उन्नीकृष्णन यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यादृष्टीने केंद्र वा राज्य सरकारकडून पावले उचलली जात नसल्याने ते संतप्त झाले होते. आपला संताप व्यक्त करण्यासाठी त्यांनी संसदेसमोर विजय चौकात स्वतःला पेटवून घेतले. त्यात ते 95 टक्के भाजले होते. गंभीर भाजल्यामुळे शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले.
http://www.esakal.com/esakal/20110206/5178963974011383449.htm
तसेच भारत आता हळुहळु अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश म्हणुन अस्तित्वास येऊ पहात आहे.
प्रतिक्रिया
हुह !
+१
अत्यंत चुकीचे आहे
असेच म्हणतो
सुनीलसारखे शहीद ज्या देशात आहेत त्या भारताचा
सहमत.
खुपच वाईट.
लाज वाटते . .
२६/११ हल्ल्यात शहीद झालेले