Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीगुरुजी on Sun, 03/06/2016 - 12:58
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. Afzal Guru’s last interview यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
  • Log in or register to post comments
  • 65789 views

प्रतिक्रिया

Submitted by ट्रेड मार्क on गुरुवार, 03/10/2016 - 21:44

In reply to कोणते हिन्दू आहात तुम्ही ट्रेडमार्क? by भंकस बाबा

Permalink

साधासुधा सामान्य हिंदू

मी आपला साधासुधा सामान्य हिंदू आहे हो. कोंबडी आणि मासे फक्त खातो आणि माझ्या ओळखीत भारतात राहणारे कोणी वराह खाणारे पण नाहीत, त्यामुळे मला फारशी कल्पना नाही. डुक्कर म्हणलं की उकीरड्यावर फिरणारी आठवतात त्यामुळे कधीच खावंसं नाही वाटलं. बाकी लोक्स बेकन आवडीने खातात आणि वर सांगतात पण भारी चव असते म्हणून. मी वराह पूज्य आहे असं म्हणलं नव्हतं फक्त तो विष्णूचा एक अवतार आहे असं म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Fri, 03/11/2016 - 08:48

In reply to साधासुधा सामान्य हिंदू by ट्रेड मार्क

Permalink

@ट्रेडमार्क,

वराह विष्णूचा अवतार आहे, बर्र, मत्स्यअवतार कोणाचा होता बुवा?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 03/09/2016 - 20:22

In reply to बीफ म्हणजे गोमांस असे कोणी by मार्मिक गोडसे

Permalink

वराह्पालन करायचे म्हणतोय,

वराह्पालन करायचे म्हणतोय, सुरुवातीला आपली 'मदत' लागेल, याल ना? हा प्रतिसाद अप्रस्तुत आणि पातळी सोडून होता असे मला वाटते. असे होऊ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप साळुंखे on Wed, 03/09/2016 - 21:18

In reply to बीफ म्हणजे गोमांस असे कोणी by मार्मिक गोडसे

Permalink

.

गोडसे कृपया मर्यादा सांभाळा ही विनंती,
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 03/09/2016 - 21:36

In reply to @मार्मिक, by भंकस बाबा

Permalink

बीफ म्हणजे गोमांसच बाबाजी.

त्यावर बंदी आणणारा कायदा काँग्रेस किंवा पुलोद यांच्यापैकी कुणीतरी एका सरकारने पास केला. तेव्हापासून आपल्याकडे (पक्षी: महाराष्ट्रात) म्हैस आणि रेडा यांचं मांस बीफ या नावाने विकलं जातं. भाजप सरकारने गोवंशबंदी कायदा आणून तेही बंद केलं. तुम्हाला काय म्हणायचंय? बीफ म्हणजे अजून काहीतरी वेगळंच आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Wed, 03/09/2016 - 22:49

In reply to बीफ म्हणजे गोमांसच बाबाजी. by बोका-ए-आझम

Permalink

@ बोका ए आझम

@ बोका ए आझम
बीफ म्हणजे अजून काहीतरी वेगळंच आहे?
जे मांस खाण्यास कायद्याने बंदी आहे त्याबद्दलच मि प्रश्न विचारला होता. @डॉ.सुबोध खरे
हा प्रतिसाद अप्रस्तुत आणि पातळी सोडून होता असे मला वाटते
मान्य आहे. परंतू मी विचारलेल्या प्रश्नाला प्रतिसाद देताना ट्रेड मार्क ह्यांनी कोणती पातळी राखली होती? वैयक्तिक पातळीवर येऊन उगाचच धार्मिक तेढ निर्माण होईल असा सल्ला मला देण्याची काय गरज होती? त्यामुळे मी सं.मं ला विनंती करतो माझा प्रतिसाद काढून टाकावा व ज्यावर मी उपप्रतिसाद दिला तो ट्रेड मार्क ह्यांचा प्रतिसाद संपादीत करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Wed, 03/09/2016 - 23:57

In reply to @ बोका ए आझम by मार्मिक गोडसे

Permalink

काहीही हं गोडसे

तुमचा गजनी (महम्मद नव्हे, आमिरखानच्या चित्रपटातील) झालाय का? तुम्हीच आधी काय म्हणला आहात ते विसरताय. मी हिंदू परंपरा व रूढी विषयी विचारलं होतं त्यात बीफ खायला मिळेल का? असं तुम्हीच विचारलं होतं. तेव्हा धार्मिक तेढ नव्हती वाढत? ते तर फक्त हिंदू धार्मियांविरोधी नसून कायद्याच्या विरोधी सुद्धा आहे. त्यात भंकस बाबांनी तुम्हाला सांगितलं की भेंडीबाजारात या तिथे खायला घालतो. त्यावर फक्त मी म्हणलं की फक्त बीफच कशाला पोर्क (याला मराठीत डुक्कर म्हणतात) पण खाउन बघा. हिंदू धर्मियांना पोर्क खायला बंदी नाहीये. तुम्हाला का एवढा राग आला काय माहित. मला वाटत नाही मी कुठे पातळी सोडली आहे. जर का सोडली असती तर नक्कीच मला कोणी तरी दाखवून दिलं असतं, जसं तुम्हाला दाखवून दिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/10/2016 - 20:05

In reply to काहीही हं गोडसे by ट्रेड मार्क

Permalink

एखाद्याला बीफ खावेसे वाटले तर

एखाद्याला बीफ खावेसे वाटले तर त्याची ईच्छा पुर्ण केली जाईल का? बीफ खाणे कायदेशीर गुन्हा ठरू शकतो हे बरोबर आहे, परंतू हे कृत्य हिंदू धर्माविरुद्ध कसे काय होते? म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का हिंदू परंपरेत गोमांस खाल्ले जात नसल्यामुळे ईतर धर्मियांनीही ते खाऊ नये म्हणून असा कायदा केला गेला आहे?
तुम्हाला का एवढा राग आला काय माहित.
मुळात तुम्हाला व भं.बा. ना माझा प्रश्न समजलाच नाही. 'एखाद्याला' व 'त्याची' असे मी म्हणले आहे, मला खायचे असे मी म्हणालो नसताना तुम्ही दोघांनी व्यक्तीगत होउन मला बळजबरीने गोमांस व डुक्कर खायचा सल्ला दिला. वर कुठे जाऊन खावे हेही सुचवले ज्याचा मी विचारलेल्या प्रश्नाशी सबंध येत नव्हता. डुक्कर मधे आणायचे कारण मला कळाले नाही. हे मला योग्य वाटले नाही. तरीही तुम्ही
तुमचा गजनी (महम्मद नव्हे, आमिरखानच्या चित्रपटातील) झालाय का?
अशी शेरेबाजी करत आहात.
वराह हा आम्हा हिंदूंमध्ये विष्णूचा एक अवतार मानतात. त्यामुळे आम्ही पाळतही नाही आणि खातही नाही
त्यावर फक्त मी म्हणलं की फक्त बीफच कशाला पोर्क (याला मराठीत डुक्कर म्हणतात) पण खाउन बघा. हिंदू धर्मियांना पोर्क खायला बंदी नाहीये.
अहो गजनी, तुम्हीच म्हणाला ना हिंदू पोर्क खात नाही. हिंदू वराहपालन करत नाही? किती हे अज्ञान ?
मला वाटत नाही मी कुठे पातळी सोडली आहे. जर का सोडली असती तर नक्कीच मला कोणी तरी दाखवून दिलं असतं, जसं तुम्हाला दाखवून दिलंय.
मलाही वाटत नाही माझा पहीला प्रश्न 'धार्मिक तेढ' निर्माण करणारा आहे. ज्याअर्थी मला कोणी तसं दाखवून दिले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Fri, 03/11/2016 - 09:18

In reply to एखाद्याला बीफ खावेसे वाटले तर by मार्मिक गोडसे

Permalink

आनंद जाहला,

@ट्रेडमार्क , जेव्हा मला कळले की तुम्ही विश्वाची चिंता करत आहात. तुम्ही बीफ खात नाही, चांगली गोष्ट आहे. ते प्रकृतिला चांगले नसते. जेव्हा तुम्ही विचारले की एखाद्याला बीफ खायचे असेल तर? माझे उत्तर होते मी सांगितलेल्या ठिकाणी या भरपूर बीफ मिळेल, जर तुम्ही खातच नसाल तर विचारायचे कशाला? रच्याकने तुम्ही घरोघर फिरण्यार्या खारीवाल्याकडून मस्का खारी घेऊन कधी खाल्ली आहे का? खा कधीतरी ,शुद्ध शाकाहारी असते ती!
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/11/2016 - 20:17

In reply to आनंद जाहला, by भंकस बाबा

Permalink

जेव्हा तुम्ही विचारले की

जेव्हा तुम्ही विचारले की एखाद्याला बीफ खायचे असेल तर? माझे उत्तर होते मी सांगितलेल्या ठिकाणी या भरपूर बीफ मिळेल, जर तुम्ही खातच नसाल तर विचारायचे कशाला?
हे बघा भं.बा. मी ट्रे.मा. ह्यांच्या प्रतिसादातील विचारलेला प्रश्न क्वोट करून त्यावर प्रतिप्रश्न केला होता. तुम्हा दोघांना माझा प्रश्न समजला नाही. म्हणून वरील प्रतिसादात ट्रे.मां.ना
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का हिंदू परंपरेत गोमांस खाल्ले जात नसल्यामुळे ईतर धर्मियांनीही ते खाऊ नये म्हणून असा कायदा केला गेला आहे?
हा प्रश्न विचारला. तुम्ही तो वाचला नसावा किंवा मागच्या प्रमाणे प्रश्न कळला नसावा म्हणून मला खारी खाण्याचा सल्ला दिला असावा असे मी समजतो.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sat, 03/12/2016 - 19:16

In reply to जेव्हा तुम्ही विचारले की by मार्मिक गोडसे

Permalink

जरा आईडी बद्दल गफलत झाली,

याबद्दल माफ़ी, खारी खाण्याचा सल्ला दिला कारण जेव्हा मोठी गुरे मारली जातात तेव्हा त्यांची चरबी प्रोसेस करून तेल बनवले जाते,जे सामान्य खाद्यतेलापेक्षा पुष्कळ स्वस्त पड़ते. हयांचे कारखाने भिवंडी भागात बहूत करून आहेत. बेकरिवाल्याकडून या तेलाला फार मागणी असते. खारी याच तेलात बनवली जाते. हे तुम्हा दोघांना सांगायचे उद्दिष्ट की तुम्ही गोमांस खात नाही पण अजाणता आपल्या पोटात ते जाते. डुक्कराविषयी थोडेसे, डुक्कराचे मांस जगात सर्वाधिक खाले जाते. याची कारणे ही आहे की डुक्कर कदान्न खाऊन जगते, त्याची वीण अफाट असते( एका वेळेला सरासरी 8/9 पिल्लै) . आता ते मुस्लिमाना निषिद्ध आहे त्यामुळे तुम्ही दिलेला भेंडीबाजारात पोर्क खाण्याचा सल्ला धार्मिक तेढ़ वाढवणारा ठरतो. तुम्ही भेंडीबाजार एरिया बघितला आहे काय? तिथल्या एखाद्या उपहारगृहात असे गमतिने बोलून पहा , प्रसाद मिळून तुम्ही प्रतिसाद द्यायच्या अवस्थेत राहणार नाही. माझ्यापुरते, मी गोमांस खातो, गोहत्याप्रतिबंध कायद्याला माझा विरोध आहे. याचे कारण मी शेती जाणतो. मी शेती केलि आहे. हाडाचा शेतकरी या कायद्याला कधीच सम्मति देणार नाही. याची कारणे बरीच आहेत. त्यासाठी वेगळा धागा काढावा लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Fri, 03/11/2016 - 20:19

In reply to आनंद जाहला, by भंकस बाबा

Permalink

भंकस बाबा

तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी विश्वाची चिंता करतोय असं कुठे म्हणलंय? मला बीफ खायचं असं पण मी म्हणलो नव्हतो. तो मार्मिक गोडसे या आयडीने विचारलेला प्रश्न आहे. त्याला तुम्ही भेंडीबाजारात या भरपूर खायला घालतो असे उत्तर दिलेत. मला बीफ खायचे असेल तर मी राहतो तिथे भरपूर मिळते आणि बिनदिक्कत खाऊ शकतो. पण मला खायचे का नाही हे मी या प्रतिसादात सांगितले आहे. बाकी तुम्ही म्हणताय ती खारी कधी खाण्याचा योग आला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/11/2016 - 20:37

In reply to भंकस बाबा by ट्रेड मार्क

Permalink

अरे व्वा!

अरे व्वा!
मला बीफ खायचं असं पण मी म्हणलो नव्हतो.
मला पोर्क खायचं असं मी पण म्हणलो नव्हतो, गजनीसाहेब. मूळ प्रश्न विसरला असालच.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Wed, 03/09/2016 - 23:33

In reply to बीफ म्हणजे गोमांसच बाबाजी. by बोका-ए-आझम

Permalink

बीफ म्हणजे,

गुरांच मांस, ज्यात बैल ,गाय, म्हैस, रेडा हे सर्व आले. आपल्या महाराष्ट्रात गोमांस बंदी आहे ,बीफबंदी नाही, त्यामुळे बीफ मिळते. आणि हास्यास्पद गोष्ट अशी की बंदी घातली म्हणजे ती वस्तु मिळत नाही असे कोणी सांगितले ? मुस्लिम वस्तीत खुल्ले आम हुकाला टांगुंन बीफ विकल जाते. आता तो रेडा आहे का बैल आहे का गाय आहे हे त्या खाटकाला माहीत! गोवंशहत्याबन्दी म्हणजे गाय व् बैल महाराजा, म्हेस वा रेडा नव्हे,
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप साळुंखे on Wed, 03/09/2016 - 21:16

In reply to नाना साहेब by ट्रेड मार्क

Permalink

. माझ्या प्रतिसादाचा विषय

. माझ्या प्रतिसादाचा विषय होता की सरकार फ़ासिस्ट आहे का? तर पूर्वीचे सेक्युलर सरकार जाउन आता हे सरकार आल्यावर तुमच्या जीवनात काय फरक पडला.
हाच आशय मला उमगला होता,पण नानांनी थोडी घाई केली, असो
  • Log in or register to post comments

Submitted by चेक आणि मेट on Tue, 03/08/2016 - 12:53

Permalink

↓↓↓

सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याच्या नादात काँग्रेस अन् सेक्युलर,तथाकथित डावे देशविरोध्यांची पाठराखण तर करत नाहीत ना याची खात्री करुन घ्यावी लागेल. : : "अफजलबाबत घाईने निर्णय झाला असे वाटते" -------- श्री पी पादंबरम्
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 03/08/2016 - 13:14

In reply to ↓↓↓ by चेक आणि मेट

Permalink

त्याबद्दल आम्ही आधीच निषेध

त्याबद्दल आम्ही आधीच निषेध नोंदवला आहे. तुम्ही वाचले नसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by याॅर्कर on Tue, 03/08/2016 - 14:27

Permalink

!!

धाग्याचे शीर्षक वाचून बुचकळ्यातच पडलो,नंतर धागाकर्ता कोण आहे आणि प्रतिसाद वाचल्यावर कळले विडंबन आहे ते. हुश्शश् म्हटलं देशविरोधी वायरस मिपापर्यंत पोहचला कि काय??
  • Log in or register to post comments

Submitted by viraj thale on Tue, 03/08/2016 - 15:17

Permalink

नाना

दुर्गा मातेबद्दल जे विधान तिकडे केले गेले आहे ते आपल्याला माहीत आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Tue, 03/08/2016 - 15:33

In reply to नाना by viraj thale

Permalink

मी मुळ पत्रक वाचलेले नाही,

मी मुळ पत्रक वाचलेले नाही, आपण वाचले असल्यास त्याची लिंक (नको लिंक नको) छायाप्रत ज़ेरॉक्स स्कैन कॉपी वगैरे काही असल्यास इकडे पेस्ट करा, विधान केले एकाने ते वाचले दुसऱ्याने विवेचन केले तिसऱ्याने अन चवथा म्हणतो भावना दुखावल्या आहेत, ये कुच हजम नै हुआ, कमअस्सल कागड़पत्र असल्यास द्या मग वाचुन ठरवतो, शिवाय, माझा मुद्दा अतिशय सिंपल आहे ज्याला तुम्ही "टेंजेंट" जाताय भाऊ साहेब, पत्रक किंवा त्यातली भाषा ख़राब असणे हे नक्कीच शक्य आहे , मी ते मुळ पत्रक वाचले अन त्यातली भाषा मला आवडली नाही किंवा आक्षेपार्ह वाटली तरी मी 1. माझ्या वैयक्तिक भावना दुखावल्या गेल्यात असे म्हणेल (अर्थात भावना दुखावल्यामुळे कोण अन्नपाणी त्याग करूण प्रयोपवेशन करायला बसेल असे वाटत नाही) 2. भावना माझ्या वैयक्तिक दुखावल्या तर मी तसे बोलेण , मी फ़क्त माझी माझ्या विधानांची जबाबदारी घेईन, उगाच अमुक इतके टक्के लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून उमेदवारी करत लोकांची जबाबदारी घेणार नाही, त्यामुळे अश्या केस मधे वैयक्तिक भावना दुखावल्या आहेत म्हणल्यास मला काही हरकत नाही पण जेव्हा कोणी 1.2 अब्ज पैकी 70% लोकांच्या भावना दुखावल्या म्हणतो तेव्हा ती निश्चित मोठी गोष्ट असते अन ती सिद्ध करायचे शिवधनुष्य त्यालाच पेलावे लागते असा माझा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 03/08/2016 - 15:55

Permalink

अरे लेखाचा मूळ मुद्दा काय

अरे लेखाचा मूळ मुद्दा काय होता ते कोणाच्या लक्षात आहे का अजून ?... निदान लेखकाच्या तरी ??? ;) =))
  • Log in or register to post comments

Submitted by viraj thale on Tue, 03/08/2016 - 15:56

Permalink

https://www.change.org/p/mr

https://www.change.org/p/mr-ban-ki-moon-ban-inhumane-and-cruel-festivals-that-promote-superstition-casteism-racialism-corporatism-inhumanity-exploitation-in-the-name-of-religion
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Tue, 03/08/2016 - 16:03

Permalink

विराज भाऊ

अत्यंत एकांगी अन चुकीची भाषा माझ्या वैयक्तिक भावना खरेच दुखावल्या आहेत! पण म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे?? ब्रिगेड़ी भाषा अन ह्या भाषेत समानता जाणवली हे ही नोंदवतो ह्या निमित्ताने, see ? मी माझ्यापुरता बोलतोय
  • Log in or register to post comments

Submitted by viraj thale on Tue, 03/08/2016 - 16:09

Permalink

माफ करा

माफ करा पण असल्या लोकांची हीच लायकी आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Tue, 03/08/2016 - 16:19

In reply to माफ करा by viraj thale

Permalink

अहो मी पत्रकातल्या भाषेबद्दल

अहो मी पत्रकातल्या भाषेबद्दल बोललोय हो, तुमचा भाव मी समजू शकतो! :)
  • Log in or register to post comments

Submitted by viraj thale on Tue, 03/08/2016 - 16:25

Permalink

ok

ok .मला वाटल मलाच ब्रिगेडि सारखे ठरवल त की काय ;
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Tue, 03/08/2016 - 18:18

Permalink

Sitaram Yechuri is the

Sitaram Yechuri is the current head of CPI(M). He is married to Seema Chishti. Seema Chishti is the resident editor of Indian Express , Delhi. Pronoy Roy (head of NDTV) is married to Radhika Roy. Radhika Roy is the sister of Brinda Karat of CPI(M). Brinda Karat is the wife of Prakash Karat , ex-head of CPI(M). The Communist-Media nexus will surely harm our nation. We would like to know your views.हा वरचा भाग जुना नाही तर आजचा सुब्रमण्यम स्वामी ह्यांच्या fb पेज वर आलेला आहे,सीताराम येचुरी ह्यांच्या (there is nothing wrong in saying pakistan jindabad) एका स्टेटमेंट नंतर ,आता त्यांनी ते कधी म्हटलं ते मला माहित नाही त्याबद्दल लिंक ची मागणी करू नये
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 03/08/2016 - 18:54

In reply to Sitaram Yechuri is the by श्री गावसेना प्रमुख

Permalink

https://www.youtube.com/watch

https://www.youtube.com/watch?v=zFKVBY9rkVc सुब्रमण्यम स्वामीनची हि विधाने सत्य आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Tue, 03/08/2016 - 18:34

Permalink

फेसबुक!! विषय संपला!!

फेसबुक!! विषय संपला!! ___/\__ धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 03/08/2016 - 18:56

In reply to फेसबुक!! विषय संपला!! by नाना स्कॉच

Permalink

नाना साहेब

नाना साहेब फेस बुक सोडा विकी वर ताडून पहा. सुब्रमण्याम स्वामी सहसा पुराव्याशिवाय काही बोलत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Tue, 03/08/2016 - 19:01

In reply to नाना साहेब by सुबोध खरे

Permalink

हो हे मात्र आहे! उगाच काय बाई

हो हे मात्र आहे! उगाच काय बाई ला अन खुळ्याला नॅशनल हेराल्ड मधे नाकी दम आणला आहे खरे! :D
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Tue, 03/08/2016 - 21:00

Permalink

कन्हैया राष्ट्रवाद के मुद्दे

कन्हैया राष्ट्रवाद के मुद्दे को यकायक ज़ोर से उछालने के पीछे भाजपा की राजनीति को कारण बताते हैं. वे कहते हैं, “य़ूपी का चुनाव आने वाला है. बीजेपी के ख़िलाफ़ दलितों के बीच माहौल पैदा हो गया है. ध्यान भटकाने के लिए इन लोगों ने ये राष्ट्रवाद और देशद्रोह का नाटक शुरू कर दिया. हा वरचा परिच्छेद bbc च्या वाचकांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात आलेला आहे।jnu च्या रजिस्टर नुसार जर कन्हैय्या ने त्या दिवसाचा प्रोग्रॅम ठरवून केलेला असेल तर,त्याचे आजचे हे उत्तर गैर लागू ठरत नाही काय।jnu मध्ये तिथले प्राध्यापक श्री परांजपे ह्यांच्या व्याख्यानात कन्हैय्या ने अडथळा का आणला ,त्यांनी तर एव्हढंच विचारलं कि स्वतंत्र काश्मीर झालेलं कोणाला आवडेल,दोन चारच टाळक्यांनी हात वर केले म्हणून।सगळ्यांनी हात वर केले असते तर त्याला हर्षवायू झाला असता।
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 03/08/2016 - 21:02

Permalink

देशद्रोहाच्या आरोपावरून गेले

देशद्रोहाच्या आरोपावरून गेले साडेचार महिने तुरूंगात असलेल्या हार्दिक पटेलचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कन्हैय्या आणि त्याच्या साथीदारांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की देशद्रोहाचा आरोप हा फार गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. https://us-mg6.mail.yahoo.com/neo/launch?.rand=6kc1mttb1jtb8#6452458445
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 03/08/2016 - 21:03

Permalink

हीच मंडळी सहिष्णुता आणि

हीच मंडळी सहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल टाहो फोडत असतात. आता त्यांनी गेस्टबुकातील एक कॉमेंटही सहन होत नाही. http://www.thehindu.com/news/national/other-states/congress-upset-over-remarks-against-nehru-in-visitors-book/article8325109.ece
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 03/08/2016 - 23:13

Permalink

एकवेळ कन्हैय्या परवडला, तो

एकवेळ कन्हैय्या परवडला, तो अजून विद्यार्थी म्हणून एकाद्यावेळेस सोडून देता येईल. पण जेएनयू मधील या महिला प्राध्यापिकेची मुक्ताफळे वाचल्यावर तिथले विद्यार्थी अशा विचारांचे कसे हे लक्षात येते. http://zeenews.india.com/news/india/jnu-professor-spits-venom-against-india-says-kashmir-illegally-occupied_1863531.html त्यातील काही अंश - JNU professor Nivedita Menon, who teaches at the Centre for Comparative Politics and Political Theory at the International Studies school, said, “We believe that democracy (Rashtraraj) is a very strong thing, but if it was so strong then why few students, who raised such (anti-India) slogans were arrested.” She went on to say that, “If such incidents happen then the democracy is not so strong as we claim because tanks and guns are used to keep the democracy intact and strong.” “We all know that the world today believes that India is illegally occupying Kashmir,” she added. Further spitting venom against the state, she said, “
India is an imperialist country. Here 30-40 percent of the country is under control of the army in the name of special forces laws, which are used to crush the people.'
' “Atrocities are being committed from Kashmir to the northeast and in Chhattisgarh,” Menon noted, adding that “Manipur and Kashmir have been illegally occupied by the Indian state.'' The JNU professor was of the view that raising pro-azadi slogans in context of Kashmir is justified. Further justifying her statement, Menon said, “When the international community is debating over legal occupation of Kashmir, then we should think that 'azadi' slogan is justified.'' She also said that Nagaland was annexed by India. Menon was not the only one who shared such anti-national views. Retired Delhi University professor Achin Vinayak shared echoed similar views on Kashmir and the northeast.
  • Log in or register to post comments

Submitted by वैभव जाधव on Wed, 03/09/2016 - 02:52

Permalink

काय प्रकार सुरु आहे नक्की?

काय प्रकार सुरु आहे नक्की? भंजाळलंन डोकं. मी कोण आहे, कुठे आहे काही समजत नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 03/09/2016 - 02:55

Permalink

वायरल झालेल्या मेसेज ची

वायरल झालेल्या मेसेज ची शहानिशा रोहित उमर आणि कनैह्या ह्यांच्या पलीकडे सुद्धा भारत, भारतीय लोक त्यांच्या सरकारकडून अपेक्षा त्यांची पूर्ती असे बरेच विषय आहेत , विरोधक रोहित कनैह्या वर अडकून पडले आहेत ते मध्यमवर्गीय व उच्च वर्णीय तटस्थ हिंदूंचे ध्रुवीकरण करत आहेत भाजपसाठी हे फायद्याचे आहे सावरकर संघ ह्यांच्यावर ओढून ताणून टीका करणाऱ्या लोकांच्यामुळे संघाच्या लोकांना आगामी राज्यातील निवडणुकीसाठी आपसूक चार्ज केले जात आहे , मोदींनी आक्रमक हिंदुत्वाचा मार्ग न स्वीकारल्याने कट्टर हिंदू त्यांच्यावर काहीप्रमाणात नाराज होते , मोदी समर्थक परेश व अनुपम साध्वी योगी ह्यांच्यावर टीका करत आहेत तर गृहमंत्री नथुराम शी संबंध नाही असे सरळ सांगत आहेत तरीही कनैह्या व रोहित त्यांच्यावर मेहेरबान वाममार्गी प्रसार माध्यमे ह्याच्या कृपेमुळे हा कट्टर वर्ग मोदींना पाठिंबा देत आहे कारण थापरच्या कार्यक्रमाची लिंक मिळत नाही आहे पण हेगडे व जस्टीस गांगुलीने चरफडत काही तथ्य सांगितली आहेत ती येथे देतो कनैह्या वर जस्टीस राणी ह्यांनी जे कडक ताशेरे ओढले त्यामुळे सोशल मिडीयावर जे अनेक जण केवळ मोदी विरोध म्हणून कनैह्या उमर भाषण स्वातंत्र्य बडबड करत होते ते अंतर्धान पावले आता जस्टीस राणीच्या निर्णयावर प्रश्न उभे करणे म्हणजे प्रती उमर होणे त्यांना शक्य नव्हते. तेव्हा हे ताशेरे थापर च्या जिव्हारी लागले ते सुप्रीम कोर्टात जाऊन रद्द करता येतील ह्या त्याच्या प्रश्नावर गांगुली ह्यांनी नकारार्थी उत्तर दिले. अंतरिम जमीन दिला आहे तेव्हा ताशेरे किंवा निरीक्षणे रद्द का करावी असा सर्वोच्च न्यायालय प्रश्न करू शकेन खरे तर गांगुली ह्यांनी अनेक दाखले देऊन सिद्ध केले कि ह्या निरीक्षणाच्या मुळे कनैह्या हा तुरुंगात होता त्याहून जास्त बाहेरच्या जगात बंदिस्त झाला आहे त्यांचे मौकिक अधिकारावर राणी ह्यांनी बंधने आणली आहे वैगैरे हेगडे म्हणाले कि जस्टीस राणी ह्याची निरीक्षणे खालच्या कोर्टाला आधारभूत किंवा संधर्भ म्हणून मानवी लागतात हा आपल्या न्यायलयीन प्रकियेचा ढाचा आहे म्हणूनच उमर व अनिर्बंध च्या केसवर त्यांचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होणार आहे. येत्या सहा महिन्यात कनैह्या बिग बॉस च्या घरात राहणार असून त्यांच्या प्रत्येक कृत्यांवर पाळत ठेवण्याचा मुक्त परवाना पोलिसांना आहे व ह्या निरीक्षणाला आधार मानून देशात अनेक न्यायालय निकाल देतील जस्टीस राणी ह्यांचे मनपूर्वक आभार त्या वाईट प्रतीच्या न्यायाधीश आहेत का असे विचारण्या पर्यंत मजल थापर ची गेली ह्याला उत्तर गांगुलीने नाही जरी दिले तरी तिचा निर्णयावर ताशेरे ओढले जस्टीस गांगुली आपल्याच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश सहकार्यांना अफजल प्रकरणी चुकले असे म्हणताच अनुपम ह्यांनी त्यांना सोलला गंमत म्हजे ह्या प्रकरणाला जबाबदार युपीए सरकार ज्यांनी न्यायालयीन प्रकियेत महत्वाची भूमिका घेतली त्यांचा प्रतिनिधी सुरजितवाला त्यांचा गटात होता , जस्टीस गांगुली ह्यांनी त्यांच्या सरकारच्या निर्णयावर न्यायालयावर ताशेरे ओढले तेव्हा आपल्या सरकारचा निर्णय योग्य होता हे सांगण्याची तसदी सुद्धा सुरजितवाला ह्यांनी घेतली नाही. उलट भाजपवर डाफरले. खुद्द कोन्ग्रेज मध्ये अफजल वरून दुफळी माजली आहे ४५ खासदार असणाऱ्या कोन्ग्रेज चे अरुणाचल प्रदेश सारखी पुनरावृत्ती झाली तर सगळी विधायाके धडाधड पार पडतील.
  • Log in or register to post comments

Submitted by viraj thale on Wed, 03/09/2016 - 23:34

Permalink

प्रतिसाद

प्रत्येक प्रतिसादावर पुन्हा प्रतिसाद देण्याची जी पद्धत आहे ती मला थोड़ी अडचणीची वाटत आहे कारण नवीन आलेले प्रतिसाद शोधण्यासाठी "नवीन " प्रतिसाद असे लिहिलेले प्रतिसाद शोधण्यात वेळ जातो पान पालटायला लागतात .नवीन आलेले प्रतिसाद एका मागोमाग एक येण्यासाठी काय पर्याय आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 03/11/2016 - 09:17

Permalink

आज काँग्रेसने कन्हैयाने

भारतीय सैनिकांविषयी काढलेल्या उद्गारांचा निषेध करणारी पोस्टर्स लावल्याची बातमी आहे. नशीब. नाहीतर हेही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर खपवलं असतं.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com