रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !
माझी पार्श्वभूमी :
१) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण.
२) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली.
३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती.
५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .
६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल.
सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.
अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते.
संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत.
भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
वाचने
42170
वाचनखूण
प्रतिक्रिया
275
In reply to अगदी असंच काही नाही. by धन्या
हा मुख्य मुद्दा आहे -
In reply to हा मुख्य मुद्दा आहे - by संजय क्षीरसागर
मुल समाजाभिमुख होतं असा व्यक्तिगत अनुभव आहे.
In reply to हा मुख्य मुद्दा आहे - by संजय क्षीरसागर
सहमत आहे. कुठल्याही बाबीचं
In reply to सहमत आहे. कुठल्याही बाबीचं by धन्या
@ धन्या भावू....
In reply to @ धन्या भावू.... by मुक्त विहारि
@ मुवि
झोपू द्या हो!
In reply to झोपू द्या हो! by पैसा
काय नाय होत इकडे. बिन्धास्त
In reply to काय नाय होत इकडे. बिन्धास्त by कवितानागेश
हो! आतापर्यंत तरी संयत
धर्म
वाचतोय... वाचतोय !!
..... रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी ..!!!!!
In reply to ..... रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी ..!!!!! by विनोद१८
तुमचे मुद्दे अतिशय योग्य आहेत
In reply to ..... रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी ..!!!!! by विनोद१८
आज १८% ते २०% असलेली
In reply to आज १८% ते २०% असलेली by मदनबाण
+१००
In reply to आज १८% ते २०% असलेली by मदनबाण
महाराजांचे सुराज्य हवे कि औरंग्याचे 'शु' राज्य
In reply to महाराजांचे सुराज्य हवे कि औरंग्याचे 'शु' राज्य by बलि
जिझिया औरंगजेबाने लावला हे
In reply to जिझिया औरंगजेबाने लावला हे by मृत्युन्जय
भावना पोहोचणे महत्वाचे
In reply to महाराजांचे सुराज्य हवे कि औरंग्याचे 'शु' राज्य by बलि
.
In reply to . by उद्दाम
कर कुठे किती आहे यावर चर्चा
In reply to कर कुठे किती आहे यावर चर्चा by मृत्युन्जय
@ म्रुत्यंजय सोडा हो....
In reply to कर कुठे किती आहे यावर चर्चा by मृत्युन्जय
.
In reply to . by उद्दाम
आयुष्य आणि सिनेमा यातला फरकच
In reply to आयुष्य आणि सिनेमा यातला फरकच by मृत्युन्जय
अहो भारतात काही जातींना करच
In reply to अहो भारतात काही जातींना करच by ध्यानस्थ बगळा
अजिबात बंद पडत नाही. अजुनही
In reply to अजिबात बंद पडत नाही. अजुनही by मृत्युन्जय
या विशिष्ठ जाती समाजाला
In reply to या विशिष्ठ जाती समाजाला by ध्यानस्थ बगळा
कोणत्या हो?
In reply to आयुष्य आणि सिनेमा यातला फरकच by मृत्युन्जय
.
In reply to . by उद्दाम
खाकी च्या ऐवजी हिरवी चड्डी
In reply to खाकी च्या ऐवजी हिरवी चड्डी by मृत्युन्जय
बरोबर, शिणुमाऐवजी दोरा आणि
In reply to बरोबर, शिणुमाऐवजी दोरा आणि by ध्यानस्थ बगळा
झाडू आणि घमेलं घेतले तरी
In reply to खाकी च्या ऐवजी हिरवी चड्डी by मृत्युन्जय
.
In reply to . by उद्दाम
कायदे संसद करते. अशी मतदाने
In reply to कायदे संसद करते. अशी मतदाने by मृत्युन्जय
द्विभार्या प्रतिबंधक कायदा
In reply to द्विभार्या प्रतिबंधक कायदा by उद्दाम
यात बेताल काय आहे? कायदा
In reply to . by उद्दाम
सिनेमाघरात जायचं का नाही हा
In reply to सिनेमाघरात जायचं का नाही हा by पिलीयन रायडर
@ पिरा ताई....
In reply to . by उद्दाम
गैरसमज नसावा.
In reply to गैरसमज नसावा. by प्रभाकर पेठकर
.
In reply to . by उद्दाम
माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचावा ही विनंती.
In reply to माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचावा ही विनंती. by प्रभाकर पेठकर
अहो काका ते फारच इयत्ता दुसरी
In reply to माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचावा ही विनंती. by प्रभाकर पेठकर
.
In reply to गैरसमज नसावा. by प्रभाकर पेठकर
@ प्र.पे. काका.....
In reply to @ प्र.पे. काका..... by मुक्त विहारि
+१
In reply to गैरसमज नसावा. by प्रभाकर पेठकर
.
In reply to . by उद्दाम
औंगजेबाच्या जिझियासकट जो कर
In reply to औंगजेबाच्या जिझियासकट जो कर by मालोजीराव
.
In reply to . by उद्दाम
कुठे दिसले बुआ???
In reply to कुठे दिसले बुआ??? by टवाळ कार्टा
.
In reply to औंगजेबाच्या जिझियासकट जो कर by मालोजीराव
पुण्यात लोहगाव - वडगाव (शिंदे
जाने दो.. पियेला है.
In reply to जाने दो.. पियेला है. by काळा पहाड
+१०००००००००
आपण संघभक्तापासून संघद्वेषी
प्रगती बरोबरच ......
In reply to प्रगती बरोबरच ...... by चौकटराजा
आर्थीक वर्गयुद्ध.
वैयक्तिक मत
In reply to वैयक्तिक मत by गुरुचरण
+१
या देशाला संघाची / संघ कामाची
सध्या संघ आणि परिवारापासून
रा स्व संघाच्या कुठल्याही
In reply to रा स्व संघाच्या कुठल्याही by मृत्युन्जय
+१११
.
In reply to . by उद्दाम
का पेटताय एवढे जर वैस दमानी
In reply to का पेटताय एवढे जर वैस दमानी by बलि
@ बलि....
In reply to @ बलि.... by मुक्त विहारि
.
In reply to . by उद्दाम
@ उद्दाम
In reply to . by उद्दाम
उद्दाम साहेब एखादा नेता
In reply to उद्दाम साहेब एखादा नेता by बलि
@ बलि...
In reply to @ बलि... by मुक्त विहारि
हुच्च????
In reply to उद्दाम साहेब एखादा नेता by बलि
.
In reply to . by उद्दाम
मिपावर बरेच जण ते लहान असताना
In reply to . by उद्दाम
हो
In reply to हो by आनन्दा
@ आनंदा....
In reply to @ आनंदा.... by मुक्त विहारि
.
In reply to @ आनंदा.... by मुक्त विहारि
आमच्या झुमरीतलैय्या बुद्रुकला
In reply to @ आनंदा.... by मुक्त विहारि
+१
In reply to . by उद्दाम
असेल बुवा. आम्ही तर कधी
In reply to . by उद्दाम
तुम्हाला आहे ना एक मुलगी,
In reply to तुम्हाला आहे ना एक मुलगी, by विश्वनाथ मेहेंदळे
च्यायला पेटलेत विमे.
In reply to . by उद्दाम
अहो ते एका आयडी चे असतील तर
मिपा
भोंदू
वाचले ....भावना पोचल्या ...
@@वरील विचार मंथन हे राजू
In reply to @@वरील विचार मंथन हे राजू by यसवायजी
.
In reply to @@वरील विचार मंथन हे राजू by यसवायजी
@ यसवायजी....
In reply to @ यसवायजी.... by मुक्त विहारि
@ मुद्दाम गहन विचार करणार्
In reply to @ मुद्दाम गहन विचार करणार् by यसवायजी
@ एस वाय जी....
अरे ओ राजु
In reply to अरे ओ राजु by वेताळ
आहे
संघाचा उपाय हा रोगापेक्षाही