आत्मक्लेश२
लेखनविषय:
चारोळी म्हणजे काय? कविला पडले कोडे
दुकानात जाउन त्यानं मागितले थोडे.
दुकानदार शहाणा ,दिले शब्दांचे बुडबुडे
म्हणाला ,चारच ओळीत बांधावे पुडे
सांत्वनाची असेल भाषा
तरच आपली व्यथा सांगावी,
नुस्तीच ढोंगांची असेल वर्षा
तर आपण मिठाची गुळ्णी धरावी.
ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात
मी वेलींसाठी बांधिन ग,
ते मोत्यांसाठी शिंपले आणतात
मी अश्रुंसाठी आणिन ग.
वाचने
1955
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
चारोळी
क्लास...
सुंदर !!!
चारोळ्या