मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आत्मक्लेश२

नंदकिशोर साळ्वे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चारोळी म्हणजे काय? कविला पडले कोडे दुकानात जाउन त्यानं मागितले थोडे. दुकानदार शहाणा ,दिले शब्दांचे बुडबुडे म्हणाला ,चारच ओळीत बांधावे पुडे सांत्वनाची असेल भाषा तरच आपली व्यथा सांगावी, नुस्तीच ढोंगांची असेल वर्षा तर आपण मिठाची गुळ्णी धरावी. ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात मी वेलींसाठी बांधिन ग, ते मोत्यांसाठी शिंपले आणतात मी अश्रुंसाठी आणिन ग.

वाचने 1955 वाचनखूण प्रतिक्रिया 4

मनीषा गुरुवार, 09/18/2008 - 22:29
ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात मी वेलींसाठी बांधिन ग, ते मोत्यांसाठी शिंपले आणतात मी अश्रुंसाठी आणिन ग. .....................आवडली !

फटू Fri, 09/19/2008 - 07:08
सांत्वनाची असेल भाषा तरच आपली व्यथा सांगावी, नुस्तीच ढोंगांची असेल वर्षा तर आपण मिठाची गुळ्णी धरावी. ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात मी वेलींसाठी बांधिन ग, ते मोत्यांसाठी शिंपले आणतात मी अश्रुंसाठी आणिन ग खुपच अर्थपुर्ण आहेत या चारोळ्या... (या दोन सुंदर चारोळ्यांच्या आधी "रद्दी" चारोळी का बरे लिहिली असावी :? ) (आपलाच, र ला र आणि ट ला ट जोडून चारोळ्या पाडणारा) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...