पुन्हा एकदा पाकिस्तान
पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्यांना संकुचित म्हटले जाते.
कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल.
मग अशा घटना घडल्यानंतरही आपण' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' असे गुणगुणत पाकिस्तानी खेळाडुंना निमंत्रित करत राहणार का? इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे? जर त्या कलावंतांना/ खेळाडुंना इथे येणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी अशा कृत्यांचा जाब आपल्या राष्ट्राला का विचारु नये? आणि जर ते असे करत नसतील तरीही आपण त्यांना इथे कडेकोट बंदोबस्तात मिरवणार का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खरे आहे ...
पाकिस्तानात (आणि भारतातही?)
?
हे जस्टिफिकेशन नव्हे अनेक
अस
१०० % अनुमोदन.
निषेध
पंतप्रधानांना कुठे ह्या
आपल्या सहिष्णु सरकारने
हुतात्मा झालेल्या भारतीय
बाकी या धाग्यावरच्या सगळ्याच
पाकिस्तानात?
संताप संताप फक्त संताप
हुतात्मा
होय हे असेच चालू राहणार, आपण
कणाहीन सरकारचा निषेध
कालची बातमी हादरवणारी आहे.
सहमत...
सहमत आहे
आपल्या मातॄभूमीसाठी बलिदान
तुमचे हेच मत अजून पण कायम आहे
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachiआक्रोश
तुमचा आमचा आक्रोश कोणाच्या कानावर पडणार आहे?,,,,
बनाना रिपब्लिक
या ठळ्क घटना आहेत. अशा इतर
आताच बी रामन यांचा लेख वाचला.
काही दिवसांपूर्वी
जे झाले ते अतिशय भयानक आणि
मता
कमीत कमी पाकीस्तान हे एक शत्रुराष्ट्र आहे
भारताने सद्यस्थितीत काय करावे ?
पाकिस्तानशी स्ंबंध तोडा
पहिले सगळे उपाय केल्यानंतर जी
"पहिले सगळे उपाय केल्यानंतर
सद्यपरिस्थितीत पाकिस्तानशी
काश्मिर व पंजाबमधून
या उपायाने जगाची सहानुभुती
नेमकी काय सहानुभूती आणि पाठिंबा आहे?
पोखरण२
आडवायचे आणि पाकडे बोंबा
झाल का हो गुर्जी हे गेल्या
कोणत्याही राष्ट्राला
घटनेला 'वाजवीपेक्षा अधिक' फुगवण्यात फारासे हशील दिसत नाही.
पण मग देहाची विटंबना /
पण मग देहाची विटंबना /
"दुसरे असे की आपल्या
एक गंमत वाटली २,३ भारत करत
थोडीशी चुक आहे.
बरोबर. बलुचिस्तान! आभार!
केनेडी