वा !
काव्य नेहमी अनुभवातून व्यक्त होतं असे वाचून आहे....
विखुरलेले शब्द सारे,
त्यांना पाश देण्या तु हवी होतीस ..
अर्थ हरविलेल्या शब्दांचे काही
आभास देण्या तु हवी होतीस ..
उत्तम !
शब्दांनी पंख
केव्हाच पसरले होते,
त्या विस्फारल्या स्वप्नांना
आकाश देण्या तु हवी होतीस ..
मनातील बोलं !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
खरच
कविता आवडली.
सुंदर...
वा ! काव्य
सुंदर कविता
वा!!!!
किती लाटा
सुंदर...