पुन्हा एकदा स्मृतीरममाणता
मराठी माणूस स्मृतीत रमणारा 'रम्य भूतकाल' या वृत्तीचा आणि अव्यवहारिक नोस्टाल्जिक आहे का हा प्रश्न मी पूर्वी विचारला होता. (या मराठी माणसांत मीही आणि विशेषेकरुन मीही आलो!) . 'तसे स्मरणरंजक सगळीकडेच असतात' इथपासून ते 'स्मरणरंजनात वाईट काय?' अशा पिळदार मिशांच्या सवालापर्यंत उत्तरे आली. ही चर्चा उदाहरणार्थ विचारस्वातंत्र्याची तथाकथित मुस्कटदाबी होत असलेल्या संकेतस्थळावर झाली. पण स्वातंत्र्याचे मनमोकाट वारे वहात असलेल्या स्थळांवरही फारसे वेगळे चित्र नाही, असेच दिसते आहे. मिसळपावचे मुखपृष्ठही पुलं, लता, गदिमा, राजाभाऊ आणि हादग्याच्या खिरापतीच्या धर्तीवरचे कसलेकसले आण्णा, कसलेकसले बापू, कसलेकसले दादा आणि अगदी कडेलोट म्हणजे कसलेकसले खांसाहेब यांनाच पट्टराणी करुन राहिले आहे. म्हणूनच पाडगावकरांच्या (बघा, पुन्हा नोस्टाल्जिया!) 'ही रांग कोठे जाते? ' किंवा 'अमक्याला बिर्याणीचे वावडे आहे काय? या धर्तीवर पुन्हा तेच विचारावेसे वाटते. मराठी माणसाची मनमोरी भूतकाळातील स्मरणाने तुंबली आहे काय?
वाचने
4977
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मराठी तरुणाईने
In reply to मराठी तरुणाईने by शुचि
नवीन माहिती
In reply to नवीन माहिती by वेताळ
सहमत. ते
In reply to सहमत. ते by अमृतांजन
हॅहॅहॅ ...
In reply to हॅहॅहॅ ... by टारझन
मिसळपावचे
In reply to मराठी तरुणाईने by शुचि
मराठी
In reply to मराठी by बंडू बावळट
अहो
मी खालील
In reply to मी खालील by अमृतांजन
ह्ममम...
In reply to ह्ममम... by विंजिनेर
>>ह्ममम...
उत्तरे
सहमत आहे
स्मृतीरममाणता
In reply to स्मृतीरममाणता by विकास
नीरीक्षण
साईड इफेक्ट
हाच दिवस पाहायला...
रावसाहेब, एकच प्रश्न विचारतो
मिसळपावचे
In reply to मिसळपावचे by विसोबा खेचर
बाय द वे,
In reply to मिसळपावचे by विसोबा खेचर
नव्यातलं रमणं...
In reply to नव्यातलं रमणं... by राजेश घासकडवी
तुमच्या