कल्पना आहे....थोडी कुरकूर, थोडे हसू, थोडे अश्रू आणि सामंजस्य बरोबर घेऊन खोकी पुन्हा नांदायला लागली.
वा वा..आपणही अगदी असेच नांदतो नाही....छान ओघवती मांडणी...
लोकांनी आपल्याच आनंदात किंवा दुःखात राहावे हे काहींना मंजूर नसते. फक्त माझ्याकडे लक्ष द्या एवढीच त्यांची भूमिका असते.
अगदी खरं आणि असे इतके भेटतात रोज्.....सुरेखच लिहिलय.....
"भेट म्हणून दिलेली फुले आठवतात ना तुम्हाला.. त्यांच्यापेक्षा आपण बरे नाही का? ती कोमेजली की सरळ कचऱ्यात! आपल्याला निदान एक हक्काचे घर तर मिळते. " एका खोक्याने पोक्त आजीबाईच्या सुरात समजावले.
वा!
अमूक अमूक माणसापेक्षा आपले दुःख कसे जास्त.. तर कोठे दुसऱ्यापेक्षा आपण कसे सुखी अशा विविध विचारात ती खोकी बुडाली. शेवटी खोकीच ती.
हम्म! खरं आहे... शेवटी खोकीच ती!
क्य बात है सोनाली, सुंदर लिहिलं आहेस...
आपला,
(किंचित अंतर्मूख) तात्या.
"हे इंपोर्टेड दिसतात. कन्सलटंटकडे वास्तव्य असेल बहुधा. खि खि खि..." दोन चार तरणी खोकी खिदळली.
क्या बात है !!!!!
(ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर मधील कन्सलटंट )
मदनबाण
खरंतर.. खोक्यांच्या भूमिकेतून हा विचार अगदी पटणारा आहे.
सोनाली, अभिनंदन.
खोक्यांची ही व्यथा समर्थपणे मांडली आहेस.
"हे इंपोर्टेड दिसतात. कन्सलटंटकडे वास्तव्य असेल बहुधा. खि खि खि..." दोन चार तरणी खोकी खिदळली.
हे एकदम आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
कोणे एके काळी लेमन सेट ने थैमान घातले होते.....बाकी घरी प्लॅस्टीक च्या ग्लासात कोण लिंबू सरबत पिते हा संशोधनाचा विषय आहे
त्या अगोदर कूकर्/मिल्क कूकर / गजराची घड्याळे ......माझ्या एका नातेवाइकाच्या लग्नात सहा कूकर/ आणि वीस गजराची घड्याळे आली होती......लग्न झालेल्या नवीन दांपत्याला झोपेतुन उठवण्यासाठी वीस घड्याळे?
त्यापेक्षा सर्वात धमाल आली होती म्हणजे एका मित्राला कोणी तरीबॉक्स भरून कोंडोंम दीली होती....ते बॉक्स उत्साही वर्हाडी मंडळीनी सगळ्यांदेखत उघडले होते..............
त्यानन्तर सगळेच बराच वेळ एकमेकांकडेही पहाणे टाळत होते.
मला मागे एक इ मेल आली होती .`यु इंडियन्स `नावाची.
ती वाचून ती एका इंडियननेच लिहिली होती याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही .
तर त्या इ मेल मधे आपण भारतिय कसे आहोत याचे वर्णन होते.
In particular खरे नसले तरी in general खरे होते.
त्यात एक गुणधर्म दिला होता भारतियांचा--
भारतिय लोक आपल्याला आलेल्या भेट वस्तू त्यांना नको असतील तर दुस-याला आपली भेट म्हणून देऊन टाकतात.(थोडक्यात `खपवतात`)
वरील खोक्यांच्या संभाषणातून हाच भारतियांचा गुणधर्म दिसतो आहे.
तो गुणधर्म `चूक की बरोबर` हा विषय इथे नाही .म्हणून लिहित नाही.
प्रतिक्रिया
मस्त
वा!
सुंदर कल्पना....
सुरेख !!!!!
सुंदर..
मस्त!
कोणे एके काळी लेमन सेट ने थैमान घातले होते
हे हेहे
इंडियन
हाहाहा! मलाही अशाच काही
कल्पनविलास
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान कल्पना..
अफाट वेधक लेख.
खोक्यांचे आत्मकथन आवडले आणि
वेगळ्या कल्पनेवरचा लेख आवडला.