विशालभाऊ,
शब्दच नाहीत. थेट मनाला भिडले शब्द.
मला पण असे म्हणावेसे वाटते की ...
" आईच्यान सांगतु...., या राजकारणी षंढांना सर्वात शेवटी जेवायला दिले पाहिजे."
तरच आपल्या देशातील गरिबी नाहिशी होईन.
हि स्वातंत्र्याची विदारक सत्याची बाजू असली तरी मोगलांच्या १,००० वर्षांच्या अत्याचारांपेक्षा आणि इंग्रजांच्या अत्याचारांपेक्षा नक्कीच बरी आहे असे म्हणता येईल. किमान आज आपल्या स्वतंत्र देशात गरिबांसाठी हजारो हात एकत्र येऊन काम करत आहेत.
मोगली आणि इंग्रजी राजवटीत किमान आपले घर सुरक्षित राहिले तरी मोठी गोष्ट मानली जायची . असो...
मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद तर साजरा करायलाच हवा. पण देशाचा स्वातंत्र्यदिवस खर्या अर्थाने तेव्हाच साजरा होईन जेव्हा स्वस्त अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा प्रत्येक भारतवासीयाला उपलब्ध होतील.
जयहिंद
(देशप्रेमी) सागर
जनमल्यापासुन बगतुया, हितं रामाचा वनवासच सपत न्हाय!
शब्द मनाला भिडले विशाल भाऊ!
-
कोकणी फणस
Me and my girlfriend broke off over religious differences. She thought she was God and I didn't...
केलं स्वातंत्र्यदिनाच्या या वर्णनानं. नाण्याच्या या बाजू नेहमीच दुर्लक्षिल्या जातात. त्यांच्यावर प्रकाश पाडून खूप मोठं काम केलंय.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
शब्दच नाहीत
उत्तम
+१
आईच्यान सांगतो
छान आहे
मनःपुर्वक
छान कविता.
दाहक वास्तव ..
सुन्न