मराठी माणसाचे मरण झाले. अहो सरकारात आपली लॉबीच नाही. जे आहेत ते सगळे मुगगीळे, तडजोड करणारे. तत्वांशी भांडणारे राहीलेच नाहीत. परत सांगतो, यांना सत्तेची उब पाहीजे फक्त. बाकी काही नको. सत्ता आपल्या नंतर घरात कोणाकडे तरी राहीली पाहिजे, बास.
राज ठाकरेंमुळे काहीतरी हातात आले आहे म्हणावे तर ते काय हे काळच ठरवेल. नाहीतर महाराष्ट्राची मुंबई होईल. (आता मुंबईचे काय झाले ते विचारू नका.)
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
मराठी माणूस म्हणजे केवळ शिवसेना/मनसे/भाकप का? राजकिय पक्षांशिवाय मराठी माणसाला अस्तिवच नाही का?लोकसंख्येने उत्तर प्रदेशच्या खालोखाल आणि क्षेत्रफळात देशात तिसर्या असणार्या राज्यातले लोक खरोखरच एवढे असहाय्य झाले आहेत का?
लोकसंख्येने जवळपास अर्ध्या असलेल्या शेजारच्याच कर्नाटकात इकडे 'कन्नड माणुस मागे/कन्नड माणसावर अन्याय' असली वाक्ये कधीच ऐकु येत नाहीत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
प्रतिक्रिया
वैध बुवा
मराठी
मराठी मान्साच
मराठी माणूस
असली वाक्य
स्वतः मराठी माणूसच....