स्वराज्य
केवळ हिंदुत्वाचा / कर्मठतेचा / संकुचित पणाचा प्रचार करणार चित्रपट अशी आवई उठवलेला गेलेला "वीर सावरकर" हा हिंदी / मराठी चित्रपट नुकताच पहिला
एका शब्दात यावर परिक्षण लिहायचे तर केवळ एक शब्द विचारत येतो, तो म्हणजे "स्वराज्य .... बस .... बाकी काही नाही
तरी काही ठळक मुद्दे
- चित्रपटात २ विचार प्रवृत्तीतील संबंध दोन्ही बाजूने चांगले दाखवले आहेत ( -हिंसा ( जर जरुरी असेल तर )- अहिंसा / सावरकर - गांधी / जहाल - मवाळ या भारतीय इतिहासातील आणि विशेषतः ब्रिटीशांचच्या पासूनच्या स्वातात्र्य लढ्यातील काळातील याचे पैलू
- गांधींच्या व्यक्तिरेखेतून त्यांची बाजू समर्थ पने दाखवली आहे आणि त्याचाच बरोबर सावरकरांची बाजू पण आणि सावरकरांवर ज्या अनेक बाबीत टिळक होते त्यालाही सडेतोड तर्क पूर्ण उत्तर दिले आहे
- सावरकर यांचे : हिंदुत्व" म्हणजे राष्ट्रोययत्व आणि कोना एका धर्माचे संकुचित / कर्मठ विचार अजिबात नाहीत हे खूपच स्पष्ट पणे दाखवले आहे ( त्यांना सरळ प्रश्न विचारला जातो कि तुमच्या "हिंदू " च्या व्याख्येत कोण कोण बसत हिंदू / शीख, जैन बुद्ध ....आणि मुसलमान ? यावर त्यांचे उत्तर ऐकण्यासारखेच आहे
- गांधींच्या खिलाफत चलवली ला पाठिंबा देण्याचं धोरणावर आंबेडकरांचे विचारकाय होते ते हि ऐकण्यासारखेच आहेत
- १९४७ + काळातील सर्वच जाती कर्मठ असताना एका सावरकर नामक "बामनाने" हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेवर काय करावे यावरचे विचार आणि कृती आणि गांधींचे विचार हे बघितलेत तर आश्चर्य वाटेल
- काही क्रॉस रेफ: गांधींचे पहिले राजकीय गुरु नामदार गोखले होते हे अँटेनबरो यांचं गांधी चित्रपटात दाखवलेले तुम्हला आठवत असेल .. ते सूत्र येथे हि एक २ दृश्यात दिसते म्हणजे दिग्दर्शकाचा अभ्यास चांगला आहे
दिग्दर्शन , उत्तम,,, थोडा लांबला आहे काही ठिकाणी, आणि लेखन बहुतेक उत्तम १-२ प्रसंग क्लिष्ट ( सावरकर जेवहा चालाखीने स्वतः राजकीय कैदी असल्याचे पटवून देतात आणि कागद मागून प्रथम सरकारला पत्र लिहायला बस्तात तो प्रसंग )
आता तांत्रिक बाबी
चित्रोकरण प्रकाश / सेट अप्रतिम सढळ हाताने खर्च करून वातवरण निर्मिती केली आहे
वेशभूषा - रंगभूषा उत्तम पण कधी कधी विग वैगरे दिस्तात
पात्र : भारतीय आणि ब्रिटिश उत्तम कलाकारांची निवड ( उगाच कोणीतरी भारत एम्बसी किंवा मौल्टीनॅशनल मधील मिळेल तो गोरा आणला आहे असे नाही ( ब्रिटिश / आयरिश जसे व्यक्ती तसे उच्चारण )
अभिनय : रणदीप हुद्दा अप्रतिम , बाकी सर्व ठीक किंवा उत्तम
सर्वात शेवटी असे म्हणावेसे वाटते कि स्वराज मग ते मुघलांपासून असो कि ब्रिटिशांपासून मिळवनयसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं त्यातील काही लोकांचे खच्चीकरण गेली काही दशके झाले ते आता बाहेर येत आहे .. त्याला तुम्ही संघाला प्रोपोगांडा म्हणा हवे तर पण सत्य लपून राहत नाही हे खरे
छत्रपती शिवाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
छत्रपती संभाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
बाजीराव पेशवे ( बाजीराव आणि पानिपत )
राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका )
मराठा सरदार ( पानिपत आणि तान्हाजी )
टिळक
सावरकर
असो अर्थात हे सगळे कपोकल्पित आहे असे कोणाचे म्हणणे अ सेल तर त्यांनी त्या अफूचं नशेत जरूर राहावे
एक अजून प्रतिक्रिया
https://www.youtube.com/watch?v=wzEsq6R68R8
वाचने
35587
वाचनखूण
प्रतिक्रिया
151
In reply to मी सैन्यात होतो किंवा नव्हतो. by कर्नलतपस्वी
कृपया व्यक्तीगत पातळीवर चर्चा नको.
In reply to कृपया व्यक्तीगत पातळीवर चर्चा नको. by मुक्त विहारि
>>मुद्दे संपले की, काही माणसे
आझाद हिंद सेनेतील सैनिकांना
In reply to आझाद हिंद सेनेतील सैनिकांना by आग्या१९९०
काय सांगता?
सावरकरांनी माफी मागीतली होती
In reply to सावरकरांनी माफी मागीतली होती by अमरेंद्र बाहुबली
व्वा... काय तर्क आहे....
In reply to व्वा... काय तर्क आहे.... by मुक्त विहारि
हे
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
काँग्रेस ने काढला तो "खरा
In reply to सावरकरांनी माफी मागीतली होती by अमरेंद्र बाहुबली
नेहरू आणी सावरकर दोघेही महानच
In reply to नेहरू आणी सावरकर दोघेही महानच by आग्या१९९०
+१
In reply to नेहरू आणी सावरकर दोघेही महानच by आग्या१९९०
नेहरू संकुचीत वृत्तीचे नक्कीच नव्हते.
In reply to नेहरू संकुचीत वृत्तीचे नक्कीच नव्हते. by मुक्त विहारि
ऐतिहासिक
In reply to ऐतिहासिक by माईसाहेब कुरसूंदीकर
मी कश्मीर जाउ देणार नाही. ती
In reply to ऐतिहासिक by माईसाहेब कुरसूंदीकर
"मी कश्मीर जाउ देणार नाही. ती माझी भूमी आहे. "असे नेहरू म्हणाले
In reply to "मी कश्मीर जाउ देणार नाही. ती माझी भूमी आहे. "असे नेहरू म्हणाले by मुक्त विहारि
बहुतेक नेहरूंना शांततेचे
In reply to बहुतेक नेहरूंना शांततेचे by Bhakti
हुडा म्हणतो म्हणजे नक्कीच खरे
In reply to हुडा म्हणतो म्हणजे नक्कीच खरे by आग्या१९९०
सावरकरांची वापर फक्त काही
In reply to सावरकरांची वापर फक्त काही by अमरेंद्र बाहुबली
सावरकरांची वापर फक्त काही मूठभर मतांसाठी होतो.
In reply to सावरकरांनी माफी मागीतली होती by अमरेंद्र बाहुबली
पण आज सावरकरांचा माफीवीर
In reply to सावरकरांनी माफी मागीतली होती by अमरेंद्र बाहुबली
>>>जयराम रमेश एकदा बोलले होते
अंदमान नंतरचे सावरकर
In reply to अंदमान नंतरचे सावरकर by अगम्य
खुप छान प्रतिसाद!
In reply to अंदमान नंतरचे सावरकर by अगम्य
अगम्य, अतीशय विचारपूर्वक...
In reply to अंदमान नंतरचे सावरकर by अगम्य
माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद
In reply to माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद by स्वधर्म
>>६० रू. पेन्शन ही आपण म्हणता
In reply to अंदमान नंतरचे सावरकर by अगम्य
चरितार्थासाठी भत्ता दिला जायचा
In reply to चरितार्थासाठी भत्ता दिला जायचा by अगम्य
अगम्य, प्रथमत: प्रतिसाद
In reply to अंदमान नंतरचे सावरकर by अगम्य
चांगले विवेचन. सहमत आहे.
In reply to चांगले विवेचन. सहमत आहे. by निनाद
आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत
In reply to आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत by अमरेंद्र बाहुबली
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे
- ना. ग. सावरकर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे व्यक्ती होते.
- त्यांच्या विचारांमध्ये आणि कार्यात भिन्नता होती.
- ना.ग. सावरकरांच्या कार्याचे मूल्यांकन स्वतंत्रपणे व्हायला हवे.
असो...In reply to आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत by अमरेंद्र बाहुबली
इंग्रज राज्यात राहून आझाद हिंद सेनेत कसे काय रिक्रूट होता येईल?
In reply to इंग्रज राज्यात राहून आझाद हिंद सेनेत कसे काय रिक्रूट होता येईल? by अगम्य
नेताजींना सावरकरांबद्दल
In reply to आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत by अमरेंद्र बाहुबली
काहीही...
In reply to काहीही... by कर्नलतपस्वी
टकलेंनी पुराव्यासह सांगीतलंय.
In reply to टकलेंनी पुराव्यासह सांगीतलंय. by अमरेंद्र बाहुबली
श्री टकले ISI मार्क्स आहेत का
In reply to श्री टकले ISI मार्क्स आहेत का by कर्नलतपस्वी
त्यांचे पुराव्यांसह पुस्तक
In reply to त्यांचे पुराव्यांसह पुस्तक by अमरेंद्र बाहुबली
पुरावे आहेत तर ...
In reply to पुरावे आहेत तर ... by कर्नलतपस्वी
आणि जर हरले तरी विरोधक शांत
In reply to पुरावे आहेत तर ... by कर्नलतपस्वी
पेडगावकर: हाssहा ssहा
In reply to पेडगावकर: हाssहा ssहा by सर टोबी
तुम्ही थत्ते आणि तोरसेकर ऐकता
In reply to त्यांचे पुराव्यांसह पुस्तक by अमरेंद्र बाहुबली
सिद्धीभार,शाबीताची जबाबदारी
In reply to अंदमान नंतरचे सावरकर by अगम्य
scenario comparison
In reply to scenario comparison by अगम्य
इत्यलम् !
तसेच वर सांगितल्याप्रमाणे
३ व्याख्या
सावरकर बंधूंनी एक दशक
In reply to सावरकर बंधूंनी एक दशक by विवेकपटाईत
परंतु विश्वगुरूंना समजत नाही,
In reply to परंतु विश्वगुरूंना समजत नाही, by आग्या१९९०
विदेशात बुध्द नी गांधीच
In reply to सावरकर बंधूंनी एक दशक by विवेकपटाईत
च्छा हे खोटे हो... सावरकर तर
भारतरत्न न देण्याचे एकच कारण