शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती
सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
वाचने
174622
वाचनखूण
प्रतिक्रिया
559
भारतातल्या लोकांना टीका
In reply to भारतातल्या लोकांना टीका by रात्रीचे चांदणे
अम्बानी अदानी
आताच राजस्थान सरकारने शेतीवर
तिढा सुटणार कसा ?
मोदी सरकार ची भूमिका
In reply to मोदी सरकार ची भूमिका by Rajesh188
माफ करा पण गळा काढण्याशिवाय
In reply to मोदी सरकार ची भूमिका by Rajesh188
सरकारची पद्धत ..
बापू
क्षमस्व...!
शेतकरी आंदोलक आणि चर्चा (फेरी आठवी)
एका हास्य कवी नी मस्त वर्णन केले.आहे.
In reply to एका हास्य कवी नी मस्त वर्णन केले.आहे. by Rajesh188
मन की बाते सांगण्यात फालतू
In reply to मन की बाते सांगण्यात फालतू by प्रसाद_१९८२
मन की बाते सांगण्यात फालतू
सध्या सरकार व शेतकरी संघटना
आज पण चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही
आता वाद न्यायालयावर विसंबून.
In reply to आता वाद न्यायालयावर विसंबून. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरकारचा जो काही हेतू असेल तो
In reply to सरकारचा जो काही हेतू असेल तो by प्रचेतस
अडून राहणे ठीक नाही.
In reply to अडून राहणे ठीक नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कांग्रेस सरकार असतं तर शेतकर्
In reply to कांग्रेस सरकार असतं तर शेतकर् by प्रचेतस
एक समिती नेमली असती.
In reply to कांग्रेस सरकार असतं तर शेतकर् by प्रचेतस
इथे सरकार कोणत्या पक्षाचे आहे हा विषय नाही.
In reply to इथे सरकार कोणत्या पक्षाचे आहे हा विषय नाही. by Rajesh188
सरकारने कायदे मुळीच रद्द करू
In reply to अडून राहणे ठीक नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे साहेब
सरकार नी कायदे मागे घेतले नाहीत तर पुढे काय
बैठ्कीत होतं काय.
In reply to बैठ्कीत होतं काय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देशातलं स्वातंत्र्यानंतरचं
देशातलं स्वातंत्र्यानंतरचं मोठं सर्वात लांबवर चाललेलं आंदोलन
बिरुटे सर द्वेष किती खालच्या पातळीवर पोहोचला आहे हि काळजीची बाब होते आहे. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे ४ -५ वर्षे चालले होते. निदान मराठीच्या प्राध्यापकाने हे विसरून जावे हे अपेक्षित नाही. अशी अनेक आंदोलने वर्षानुवर्षे चालली उदा तेलंगण राज्यासाठी, बेळगाव मराठी एकीकरण गोवा मुक्ती आंदोलन तर ४० वर्षे चालू होते.In reply to देशातलं स्वातंत्र्यानंतरचं by सुबोध खरे
खरे साहेब
बळाचा वापर केला तर सरकार अडचणीत येईल
In reply to बळाचा वापर केला तर सरकार अडचणीत येईल by Rajesh188
केवळ भंपक प्रतिसादच द्यायचा
महेंद्रसिंग टिकैत किंवा
In reply to महेंद्रसिंग टिकैत किंवा by जानु
वाक्याशी सहमत.
अन्याय होत असेल तर. त्याचा विरोध केलाच पाहिजे
In reply to अन्याय होत असेल तर. त्याचा विरोध केलाच पाहिजे by Rajesh188
Rajesh188 प्रभू
In reply to अन्याय होत असेल तर. त्याचा विरोध केलाच पाहिजे by Rajesh188
राजेशसाहेब
In reply to अन्याय होत असेल तर. त्याचा विरोध केलाच पाहिजे by Rajesh188
कुठले शेतकरी नाराज आहेत,
In reply to कुठले शेतकरी नाराज आहेत, by धनावडे
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by Rajesh188
नवीन कायद्या नी कंपन्या
In reply to नवीन कायद्या नी कंपन्या by सतिश गावडे
करार न करण्याचे स्वतंत्र शेतकऱ्यांना असणार
In reply to बरोबर आहे by Rajesh188
राजेशसाहेब
In reply to बरोबर आहे by Rajesh188
पण ज्यांना शेती करायचेय
किती तरी राज्य हाता मधून गेलीच आहेत.
2018 मध्ये
In reply to 2018 मध्ये by Rajesh188
केवळ भंपक प्रतिसादच द्यायचा
In reply to केवळ भंपक प्रतिसादच द्यायचा by सुबोध खरे
एकटे हेच नाहीत
In reply to 2018 मध्ये by Rajesh188
किती पगार मिळतो तुम्हाला
माझे एक साधे तर्कशास्त्र आहे .....
In reply to माझे एक साधे तर्कशास्त्र आहे ..... by मुक्त विहारि
हे राजकीय मत झाले
In reply to हे राजकीय मत झाले by Rajesh188
पाकिस्तानची निर्मिती काँग्रेसने केली...
प्रवक्ते हे एक पात्र असते तर
In reply to प्रवक्ते हे एक पात्र असते तर by सुबोध खरे
त्यांनी इतिहास वाचलेला नाही...