उमेश, खरंच या काव्यात मांडलेल्या कथा आणि व्यथा खूप करूण आहेत. मोजक्या शब्दांत ते दु:ख अगदी तंतोतंत व्यक्त केलंय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
कविता वाचून वाईट वाटते.
खरं सांगायचं तर मला सुदैवानं बर्या कामवाल्या मिळाल्यात.
हैदराबादची कामवाली तर साडीला मॅच होणारे लिपस्टीक,
बांगड्या घालून यायची. आपल्यालाही बरं वाटतं त्यांना बघून.
पुण्यातली कामवाली तर व्यवस्थीत खात्या पित्या ;) घरातली होती.
माझ्या सासूबाईंच्या कामवालीनं तिच्या नवर्याला ठोकून काढले होते,
दारू पिऊन आला म्हणून्.......तर अश्याही धाडसी कामवाल्या असतात बरं का!
रेवती
काय लिहु तेच कळेना..
खूप करूण
.............
कविता
लै भारी
कविता
+१
अप्रतिम..डो
कविता
अप्रतिम
खुपच छान
ह्रुदयस्पर्शि