माझा हा लेख लोकाना आवडला का नाही ते समजलेले नाही
पण हे लिहायला मला ज्या घटनेवरुन सुचले ती घटना मात्र नक्कीच विचार करायला लावणारी आहे
आज कोल्हापुरात एक टोळके सापडले जे गेली ७ वर्षे बनावट विद्यार्थी बसवत आहे
आज सापडलेली काही तरुण मुले या सगळ्या उद्योगात प्रविण होती
आणि महत्वाचे म्हणजे हे सगळे कला प्रांतात( आर्ट्स) जो भाग सहसा सोपा मानला जातो
आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या सुत्रधाराने स्वतःचे नाव देखील ____ एक्झाम असे ठेवले आहे
गेले २ वर्षे तोअ आप्लया गाडीवर देखील नंबर प्लेट न लावता एक्झाम हा लोगो लावतो
याला काय म्हनाय्चे
शिक्षणाची नैतिकता इतकी ढासळली अहे का
स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......विनायक पाचलग
शिक्षणाच्या सिस्टीमच्या बेसीक मध्येच घोळ आहे आणि तो निघेपर्यंत ह्या मुलांचे जीवनविषयक बेसीक कच्चेच राहणार असे वाटते जावु दे
हे पटलं..
बर्याच दिवसांनी एक चांगला विचार करावयास लावणारा लेख मिळाला. पुलेशु.
हे लेखन खुप विचार आणि मेहनत करून घेतले आहेस असे दिसते. शुद्धलेखन चुका कमी असल्याने पुर्ण लेख वाचवला गेला. शेवटचा भाग तर खतरनाक लिहिला आहेस.
खादाडमाऊ
>>एक चांगला विचार करावयास लावणारा लेख मिळाला. पुलेशु.
हेच म्हणतो.
लेखन सुधरत आहे मित्रा, लगे रहो !
कमीत कमी दोन दिवसा आड एक लेख येऊ देत तुझ्या कुपीतून.
प्रतिक्रिया
प्रतिसाद फक्त लेख वर आणण्यासाठी
छान..
+१
अनुमोदन
आभारी आहे