अतिशय सुंदर ओळी...
देव घडलेला भूतकाळ बदलू शकत नाही, पण भूतकाळाच्या प्रतिमा जरूर बदलू शकतो. त्याने मृत्यूच्या जागी अवसान गळाल्याची प्रतिमा ठेवली, आणि मेलेल्या माणसाचा आत्मा एंत्रेर्रीयोसला परतला. तो परतला खरा, पण त्याचे छायेसारखे स्वरूप आपल्या लक्षात आल्यावाचून राहात नाही. बायको नाही, मित्र नाही, असा तो एकटा राहिला. त्याला सगळे भोग हवे होते. म्हटले तर ते सगळे त्याचे होते, म्हटले तर त्याचे काहीच नव्हते. सगळे काही जणू काचेच्या तावदानापलीकडे असावे. तो "मेला" म्हणजे काय, तर ते अस्पष्ट शरीर पाण्यासारखे पाण्यात विरून गेले.
-- आजानुकर्ण
प्रतिक्रिया
वा