✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाजीरावांची टोलेबाजी :६: `कंपनी' सरकार

ब
बाजीराव यांनी
Fri, 08/15/2008 - 16:00  ·  लेख
लेख

Book traversal links for बाजीरावांची टोलेबाजी :६: `कंपनी' सरकार

  • ‹ बाजीरावांची टोलेबाजी :५: टिळक, आम्हाला क्षमा करा!
  • Up
  • बाजीरावांची टोलेबाजी:७: दहीहंडी आणि गोविंदा! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4789 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/15/2008 - 16:03 नवीन

वा ! मस्त

वा ! मस्त फटकेबाजी !! आवडली ! तरीही आपण स्वतंत्र आहोत या आभासाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. सहमत. राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 08/15/2008 - 16:06 नवीन

जबरदस्त!!! http

जबरदस्त!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Fri, 08/15/2008 - 18:45 नवीन

छान

छान टोलेबाजी केली आहे (दोन वर्षांपूर्वी!). परंतु ह्यात काळजी करण्यासारखे काय कळले नाय बॉ! रोज विदेशी पेग मारणारा चंबा
  • Log in or register to post comments
म
मुशाफिर Fri, 08/15/2008 - 20:54 नवीन

छान लिहिलय!!

जागतिकीकरणाला माझा अजिबात विरोध नाही (आणि तुमचाही नसावा असे वाटते), पण ते भारताच्या फायध्याचे असेल तोपर्यन्तच! ६१ वा स्वातन्त्र्य 'दीन' (आता हा शब्द असाच लिहायला हवा!!!!) :) साजरा करणार्या सगळ्या भारतीय नागरिकाना वास्तवाची थोडी तरी जाणिव ह्या लेखाच्या निमित्ताने झाली तर हे ही नसे थोडके! लेख आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/15/2008 - 23:44 नवीन

लेख आवडला..

भारताला पारतंत्र्य मिळालं ते कंपनी सरकारच्या शिरकावानंतर. आज भारतावर पुन्हा एकदा कंपनी सरकारचंच राज्य आहे. आपलं सरकारही बर्‍याच देशी आणि विदेशी कंपन्याच चालवतात. तरीही आपण स्वतंत्र आहोत या आभासाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. आपला स्वातंत्र्यदिन. मस्त फटकारले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 08/16/2008 - 03:59 नवीन

कंपनी सरकार

चांगली चालू आहे टोलेबाजी! (माझे बरेचसे कपडे - अमेरिकेत घेतलेले - मेड इन इंडिया असतात... बहुधा माल वेगवेगळ्या देशांतल्या वेगवेगळ्या कंपन्यांचा असेल तर पैकी कुठलीही कंपनी एकाधिकारी होणार नाही. त्या राज्याचे सरकार बळकावू शकणार नाही, असे वाटते.)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/16/2008 - 04:07 नवीन

मस्त..

बाजीराव आपली टोलेबाजी फारच आवडली.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला) Sat, 08/16/2008 - 07:17 नवीन

सुंदर लेख

दोन वर्षात काहीही बदललेले नाही ! वरील धनंजयांनी लिहिलेले आहे, त्याच्याशी सहमत ! शिवाजी महाराजांच्याही काळाआधी सावकारी सरकार होतेच की, आता ह्या सावकारांना ब्यांका म्हणतात. त्या कंपन्यांच्या मालकीच्या असतात. त्यामुळे कंपनी सरकार अनेक वर्षांपासून आहेच. आता त्यांना नावे आहेत, एवढेच. - सर्किट
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 08/16/2008 - 10:41 नवीन

सहमत आहे

त्यामुळे कंपनी सरकार अनेक वर्षांपासून आहेच. आता त्यांना नावे आहेत, एवढेच. इतकेच नव्हे तर अशा कंपन्याचे शेअर घेवुन, त्यांच्या नोक-या करुन, त्यांना उत्पादन व सेवा पुरवुन तसेच त्यांचे उत्पादन वा सेवा खरेदी करुन त्यांच्या पापात आपण भागीदार होत आहोत. त्यामुळे त्यांना दुषणे देण्याचा नैतिक अधिकार आपणास नाही असे मला वाटते. जेव्हा सगळं गाव पाप करतं तेव्हा कुणीच पापी नसतं नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट ली

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा