जागतिकीकरणाला माझा अजिबात विरोध नाही (आणि तुमचाही नसावा असे वाटते), पण ते भारताच्या फायध्याचे असेल तोपर्यन्तच!
६१ वा स्वातन्त्र्य 'दीन' (आता हा शब्द असाच लिहायला हवा!!!!) :) साजरा करणार्या सगळ्या भारतीय नागरिकाना वास्तवाची थोडी तरी जाणिव ह्या लेखाच्या निमित्ताने झाली तर हे ही नसे थोडके!
लेख आवडला.
भारताला पारतंत्र्य मिळालं ते कंपनी सरकारच्या शिरकावानंतर. आज भारतावर पुन्हा एकदा कंपनी सरकारचंच राज्य आहे. आपलं सरकारही बर्याच देशी आणि विदेशी कंपन्याच चालवतात. तरीही आपण स्वतंत्र आहोत या आभासाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. आपला स्वातंत्र्यदिन.
मस्त फटकारले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
चांगली चालू आहे टोलेबाजी!
(माझे बरेचसे कपडे - अमेरिकेत घेतलेले - मेड इन इंडिया असतात... बहुधा माल वेगवेगळ्या देशांतल्या वेगवेगळ्या कंपन्यांचा असेल तर पैकी कुठलीही कंपनी एकाधिकारी होणार नाही. त्या राज्याचे सरकार बळकावू शकणार नाही, असे वाटते.)
दोन वर्षात काहीही बदललेले नाही !
वरील धनंजयांनी लिहिलेले आहे, त्याच्याशी सहमत !
शिवाजी महाराजांच्याही काळाआधी सावकारी सरकार होतेच की, आता ह्या सावकारांना ब्यांका म्हणतात. त्या कंपन्यांच्या मालकीच्या असतात. त्यामुळे कंपनी सरकार अनेक वर्षांपासून आहेच. आता त्यांना नावे आहेत, एवढेच.
- सर्किट
त्यामुळे कंपनी सरकार अनेक वर्षांपासून आहेच. आता त्यांना नावे आहेत, एवढेच.
इतकेच नव्हे तर अशा कंपन्याचे शेअर घेवुन, त्यांच्या नोक-या करुन, त्यांना उत्पादन व सेवा पुरवुन तसेच त्यांचे उत्पादन वा सेवा खरेदी करुन त्यांच्या पापात आपण भागीदार होत आहोत. त्यामुळे त्यांना दुषणे देण्याचा नैतिक अधिकार आपणास नाही असे मला वाटते.
जेव्हा सगळं गाव पाप करतं तेव्हा कुणीच पापी नसतं
नाना
प्रतिक्रिया
वा ! मस्त
जबरदस्त!!! http
छान
छान लिहिलय!!
लेख आवडला..
कंपनी सरकार
मस्त..
सुंदर लेख
सहमत आहे