दही घुसळून काढलेलं लोणी
रवीला दिसत नाही...
ते कवीला दिसतं...
म्हणूनच, जे न देखे रवी, ते देखे कवी, असं म्हणतात?
... त्याला फक्त घुसळणं माहीत असतं...
वा: !!!
अजयजी,
१दम खास !!
कवीला माहीत घुसळणे फक्त
स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त
स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो
-- हे सुरेख !!
कवितेचा विशय मस्त आहे.
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो.
>तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. (क्षमस्व.)
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात.
माझ्या मते तरंगणा-या गोळ्यासाठी कवी कधीच कविता करीत नसतो. आपली प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचावी असा तो प्रयत्न करतो. मंथनातून निघालेले नवनीत(रस) इतरांना मिळावे यासाठी कविता लिहीली जाते असे मला वाटते. तरंगणा-या गोळ्यासाठी म्हणजे मान-सन्मान-कीर्ति-पैसा असा अर्थ लावू नये असे मला वाटते. कारण हे सर्व ओघाने येतेच. या गोष्टींसाठी निरपेक्ष रहावे असे माझे म्हणणे नाही.
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो.
..............बालीश भाशेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ठणठणपाळ?
बाकी टिळकांच्या भाषेतच सांगायचे झाले तर " दीडकीची भांग घेतली की वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात"
कोणत्याही मीटर जाउंदे..भावना सुद्धा नसलेल्या या असल्या कवितेला वाहवा देणारे च मला ग्रेट वाटतात.
जे न देखे रवि...
जे घुसळे रवी
झकास..
खास !!
कवितेचा
तरंगणारा गोळा
बालीश भाशा...दीडकीची भांग