पुणे नाशिक रोडवर पेठ घाटातल्या वायरलेस स्टेशन चे इंचार्ज आमी व्हतो तवाची गोष्ट .आमच्या सहकारी पोलिस शिपायाच गावातल्या गुत्तेवाल्याकड खात व्हत.पोलिस अस्ला म्हनुन काय झालं? फुकाट किती दिवस परवडन? यकदा तो दोन पायाव चालत आला. सायकल नवती. म्हन्ल कुड गेली सायकल? लईच उदारी झाल्ती काळे मामान (गुत्तेवाल्यान) ठेउन घेत्ली म्हन्ला. मंग मी त्याच्याक गेलो. म्हन्ल मी तीन म्हैने ड्युटीवर हय तोवर तुपली उदारी वसुल करुन देतो. यक काम करायच कोटा ठरवुन दिला तेवडाच द्यायचा. न्हाईत मी जबाबदार नाई. आत्ता सायकल दे न्हाईत त्यो ड्युटीला उशीर करतोय. सायकल घेतली. पगार घेतला. उधारीचा पहिला हप्ता दिला. उरलेले पैशे त्याच्या बायकोक दिले. तीन म्हैन्यात त्याच्या हातात पैशे ठेवलेच नाई.तीन म्हैन्यात निल केली उदारी. जाधव शिपाइ खुश ,त्याची बायकु खुश,काळे मामा खुश. आमी खुश.
प्रकाश घाटपांडे
येऊ दे की रं! न मी कय फुकट धंदा करतं क रं!! हप्ता घेवून जातं ना रं त्ये. :)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
येक्दम झकास रे मिथुन....
छान गोष्ट....:)
... अन घाटपांडेकाकांची गोष्ट पण भारीच... साहेब म्हन्लं की काय काय करावं लाग्तंय स्टाफसाठी... पन सग्ले खुश झाले ह्ये म्हत्वाचं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
य बाला एकदम झ्याक लिवल आहेस रं....
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
=))
आला रे आला बाला आला.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
आला रे आला ,बाला आला.......>>>यका गुत्तेवाल्याला फुल गब्बर करून मगच दुसर्या गुत्याव जाईल आसा परोपकारी मानूस.
>>>>गल्यापातुर आली क बास कराची
>>>>सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान
>>>>सा बाटल्या पीउन हवालदारांनी आज्यावर दया केली न नीगुन गेले
:D =D> :-D =D> :-D =D> :-D =D>
अवांतरःआपण कधी बसायचं दादूस ? :?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
आतापर्यंतच्या सर्व स्टोर्या आवडल्या. नुसते प्रासंगिक नाही तर शाब्दिक विनोद आणि कोट्या करण्याची आपली स्टाईल जबरा आवडते.
खविसाच्या म्हणण्या प्रमाणे आपला 'आगरी (विनोदी)कथासंग्रह' लकवरच प्रकाशित व्हावा.
(हि स्टोरि पण जबरा हे.वे.सां. न.ल.)
व्वा भोईर साहेब, काय खुसखुशीत कथा! दिल खूष झाला. हस्य फवारे उडवत उडवत आम्ही सहकुटुंब कथेचा आनंद लुटला. आमच्या बायडीला आगरी समजायला जरा जड जातं. पण तिला सुद्धा ही हलकी फुलकी झुलती (तिची प्रतिक्रिया) कथा आवडली.
लिखानात आगरीचा ठेका मस्त जुळवला आहे. आमच्या काही आगरी मित्रांच्या आठवणी जाग्या झाल्या. साधी भोळी अन कष्टाळू माणसं. त्यांचा बडबडा पण मोकळा स्वभाव. मनात एक अन ओठावर दुसरं असं होणार नाही. सच्चे मित्र. माझ्या कित्येक आगरी मित्रांच्या देवघरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आहेत (त्या सहसा दिवानखान्यातल्या भिंतीवर असतात म्हणून वैशिष्ट्यपूर्ण वाटले).
रायगड जिल्ह्यात फक्कड मासे खायचे असतील तर आगरी कुटुंबांकडे आमंत्रण हवं. त्यात पेग असेल तर सोन्याहून पिवळे. आम्ही मात्र हातावर झेलून बनवलेल्या तांदळाच्या भाकरी न आमटीवर थांबत असू.
असो... एकंदर मला पनवेल/पेन/वडखळ चे दिवस आठवले.
आपला,
(आगरी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
अरे तुझ्या या ष्टोरीला प्रतिसाद द्यायचा दोन वेळेला प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळा लेख वाचायला लागलो आणि लेखातच गुंगून गेलो....
काय मस्त लिहिलंय...
'आसा बग सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान'
व्वा, गांधी सांगून गेलेलेच होते, की ग्रामोद्योगाला प्रोत्साहन द्या.....
'धंदा कराचा ? चालल क र?' आजा आगरी आसला तरी मराटी व्हता.
क्या बात है!!!! आगरी झाला म्हणुन काय झालं? मराठीपणा कुठं लपवणार!!!!:)
हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली
मस्तच!!!!
जियो बेटा, हमारी उमर लेके जियो!!!!
तुझा पक्का फॅन,
डांबिसदादूस
(पुढल्या ट्रीपला आलं पाहिजे तुझ्याकडे! सुक्या जवल्याची चटनी आणि पटनीची भाकरी खायाला!!!:))
कंदी बी या सगली सोय करत बगा
नक्कीच! संगती थोडी थोडी मोहाची पण घेऊ. लै दिस झालं मोहाची पिल्याला! :)
आणि सगली सोय म्ह़णजे? अगदी सगली? लागंल ती? ;)
आपला,
(बाईबाटलीतला) तात्या.
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी